<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/nutan-bhise/author-6" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>Nutan Bhise - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/author/6/rss</link>
                <description>Nutan Bhise RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>पाण्याच्या टंचाईवर विद्यार्थ्यांचा संताप; पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पुणे: </strong>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मागील सुमारे पंधरा दिवसांपासून कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत नसल्याची तक्रार विद्यार्थी सातत्याने करत होते. मात्र, या तक्रारींकडे विद्यापीठ प्रशासनाने पुरेशी दखल घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.<br />                उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये पाण्यासाठी इकडून-तिकडे भटकावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत गेला. अखेर या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी National Students' Congress आणि इतर समविचारी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.<br />            विद्यार्थ्यांनी १९ एप्रिल रोजी विद्यापीठातील जयकर ग्रंथालय परिसरात ठिय्या आंदोलन करत<br />दरम्यान,</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/students-anger-over-water-scarcity-led-to-agitation-in-the/article-2469"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-04/img_20260420_165144.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे: </strong>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मागील सुमारे पंधरा दिवसांपासून कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत नसल्याची तक्रार विद्यार्थी सातत्याने करत होते. मात्र, या तक्रारींकडे विद्यापीठ प्रशासनाने पुरेशी दखल घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.<br />        उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये पाण्यासाठी इकडून-तिकडे भटकावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत गेला. अखेर या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी National Students' Congress आणि इतर समविचारी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.<br />      विद्यार्थ्यांनी १९ एप्रिल रोजी विद्यापीठातील जयकर ग्रंथालय परिसरात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.<br />दरम्यान, विद्यार्थ्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/students-anger-over-water-scarcity-led-to-agitation-in-the/article-2469</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/students-anger-over-water-scarcity-led-to-agitation-in-the/article-2469</guid>
                <pubDate>Mon, 20 Apr 2026 16:52:35 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-04/img_20260420_165144.jpg"                         length="200416"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>फलटण दहिवडी महामार्ग कंपनीला ३३ कोटी ४० लाखांचा दंड...</title>
                                    <description><![CDATA[<p>दहिवडी दि .२४:</p>
<p>फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत </p>
<p>  </p>
<p>​फलटण ते दहिवडी या राज्यमार्गाचे काम कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कामासाठी कंपनीने मौजे तिरकवाडी येथील गट नंबर ३४०/१ मध्ये महसूल प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. केवळ परवान्याचे नाव सांगून प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले होते. तपासणीअंती या ठिकाणी २१,४१२ ब्रास</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260324-wa0151.jpg" alt=""></a><br /><p>दहिवडी दि .२४:</p>
<p>फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत </p>
<p> </p>
<p>​फलटण ते दहिवडी या राज्यमार्गाचे काम कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कामासाठी कंपनीने मौजे तिरकवाडी येथील गट नंबर ३४०/१ मध्ये महसूल प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. केवळ परवान्याचे नाव सांगून प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले होते. तपासणीअंती या ठिकाणी २१,४१२ ब्रास इतका बेकायदेशीर मुरूम आणि दगडाचे उत्खनन करून खडीचा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.</p>
<p>​सामाजिक कार्यकर्त्याचा लढा यशस्वी</p>
<p>​या बेकायदेशीर उत्खननाबाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी महसूल विभागाकडे लेखी तक्रार केली होती. केवळ तक्रार करून न थांबता, त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय (पुणे) समोर वेळोवेळी तीव्र आंदोलने केली. या आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने चौकशीचे चक्र फिरवले. मंडल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याचा आधार घेत तहसीलदार अभिजीत जाधव यांनी हा दंडात्मक आदेश काढला.</p>
<p>​सात दिवसांत दंड न भरल्यास सातबारावर बोजा</p>
<p>​तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार:</p>
<p>​कंपनीने दंडाची रक्कम ७ दिवसांच्या आत शासकीय तिजोरीत जमा करणे अनिवार्य आहे.</p>
<p>​विहित मुदतीत दंड न भरल्यास, संबंधित जागेच्या सातबारा उताऱ्यावर महसूल प्रशासनाचा बोजा चढवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.</p>
<p> </p>
<div>​"मी या कंपनीकडून होणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीविरोधात सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता दंड तर आकारला गेला आहे, पण जोपर्यंत या दंडाची पूर्ण वसुली होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा 'हलगी नाद' आंदोलन करण्यात येईल."</div>
<div>— दादासाहेब चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468</guid>
                <pubDate>Tue, 24 Mar 2026 14:52:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260324-wa0151.jpg"                         length="344296"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पुणे जिल्ह्यातील  तहसील कार्यालयात एजंटसह दोघांना एसीबीकडून रंगेहात अटक</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>पुणे — शिरूर तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे पथकाने  2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमीन संबंधित सातबारा व फेरफार नोंदी मिळविण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी सूरज शरद थोरात (वय 34), एजंट व कंत्राटी कर्मचारी, तसेच महेश बाबूराव भोसले (वय 45) यांनी  2 हजार रुपयांची लाच मागितली होती.</p>
<p>तक्रारदाराने याबाबत एसीबी पुणे येथे तक्रार दिल्यानंतर 20 मार्च रोजी सापळा रचण्यात आला.  कारवाईदरम्यान आरोपी सूरज थोरात याने तक्रारदाराकडून 2 हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला सापळा रचून  रंगेहात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/acb-arrested-two-persons-red-handed-along-with-an-agent-in/article-2467"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/corruption.jpg1.webp" alt=""></a><br /><p> </p>
<p>पुणे — शिरूर तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे पथकाने  2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमीन संबंधित सातबारा व फेरफार नोंदी मिळविण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी सूरज शरद थोरात (वय 34), एजंट व कंत्राटी कर्मचारी, तसेच महेश बाबूराव भोसले (वय 45) यांनी  2 हजार रुपयांची लाच मागितली होती.</p>
<p>तक्रारदाराने याबाबत एसीबी पुणे येथे तक्रार दिल्यानंतर 20 मार्च रोजी सापळा रचण्यात आला.  कारवाईदरम्यान आरोपी सूरज थोरात याने तक्रारदाराकडून 2 हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला सापळा रचून  रंगेहात पकडले.  महेश भोसले यालाही  या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.</p>
<p>या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/acb-arrested-two-persons-red-handed-along-with-an-agent-in/article-2467</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/acb-arrested-two-persons-red-handed-along-with-an-agent-in/article-2467</guid>
                <pubDate>Mon, 23 Mar 2026 22:13:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/corruption.jpg1.webp"                         length="55662"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title> कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना साताऱ्यात रंगेहात अटक</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>
<p>तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/corruption.jpg.webp" alt=""></a><br /><p> </p>
<p>सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>
<p>तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात पकडले.  </p>
<p><br />ही कारवाई पोलीस निरीक्षक सुषमा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत. आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466</guid>
                <pubDate>Mon, 23 Mar 2026 21:54:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/corruption.jpg.webp"                         length="55662"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी असावी - लेखक ऍड. शंकर निकम</title>
                                    <description><![CDATA[<p>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.</p>
<p>समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260321-wa0018.jpg" alt=""></a><br /><p>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.</p>
<p>समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज संकुचित, विशिष्ट विचारसरणीत अडकवायचा नसेल तर सर्व लेखक, कवींनी त्यासाठी अभ्यासपूर्वक काळानुरुप लिहीतं झालं पाहिजे. पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या कार्याबद्दलची माहिती होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि म्हणून प्रत्येक पुरस्कार प्राप्त लेखक, कवीने ते समजून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. </p>
<p>डॉ शिवाजीराव चव्हाण यांचे साहित्य हे नवीन समाजासाठी आत्ताच्या लेखकांसाठी एक मार्गदर्शक लिखाण आहे"</p>
<p>या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ८६ लेखकांनी सहभाग नोंदवला. यापैकी नयन दिनेशराव पऱ्हाड, शिरजगाव यांच्या "जिवी जे गुंतले" (अभंग संग्रह) या पुस्तकास "ग्रंथमित्र डॉ.शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) प्राप्त झाला. तर "सौ.सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारासाठी" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) श्री. ऋषिकेश रोहिदास गोल्हार, टाकळी यांच्या "रानोबाचा माळ" या कादंबरीची निवड करण्यात आली. </p>
<p>उत्तेजनार्थ पुरस्कार वैशाली मंडपे, सातारा यांच्या सायबरनामा - आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता या पुस्तकास प्राप्त झाला.</p>
<p>यावेळी कु.साक्षी महामुलकर (प्राचीन सातारा), डॉ. सौ शामला माने (ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे), श्री.राजेंद्र घाडगे (राजधुरंधर ताराराणी), अनिता आगाशे (लिंब आणि परिसर सांस्कृतिक परिचय),सौ. मनीषा शिरटावले (विसंवादाशी संवाद), सौ.अश्विनी कोठावळे ( अंतर्नाद), श्री.काशिनाथ गायकवाड (महापुरुषांच्या वलयात) या लेखकांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.</p>
<p>पुरस्कारासाठी आलेल्या ग्रंथांचे परीक्षण सौ.कल्पना चौधरी , सौ.नंदा जाधव, सुनिता कदम यांनी केले.</p>
<p>पुरस्कारप्राप्त लेखक आणि प्रकाशक यांचे ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.</p>
<p>कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. राजेंद्र माने यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिता कदम यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता पोरे यांनी केले तर आभार प्रमोदीनी मंडपे यांनी मानले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465</guid>
                <pubDate>Sat, 21 Mar 2026 12:37:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260321-wa0018.jpg"                         length="422786"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​५ विरुद्ध ५ च्या लढतीत राष्ट्रवादीचा 'करिश्मा'; सभापतीपदी विक्रम शिंगाडे, उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी: </strong>संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला असून, आमदार जयकुमार गोरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.</p>
<div>
<div>
<div>            माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान असल्याने सभापतीपदाची निवड कोण मारणार, याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून</div>
<div>​</div></div></div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260316-wa0326.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी: </strong>संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला असून, आमदार जयकुमार गोरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.</p>
<div>
<div>
<div>      माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान असल्याने सभापतीपदाची निवड कोण मारणार, याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून विक्रम शिंगाडे आणि भाजपकडून अर्जुन चांगदेव काळे रिंगणात होते. मात्र, ईश्वर चिट्ठीणे कौल दिल्यामुळे शिंगाडे यांनी बाजी मारत सभापतीपद खिशात घातले. अगदी तशीच परिस्थिती उपसभापती पदाबाबतीत झाली व राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे यांनी भाजपचे विजय संपादन केला.</div>
<div>​</div>
<div>         ​या विजयामागे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची सूक्ष्म रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. या विजयासाठी अनिल देसाई (कुकुडवाड गट), अभयसिंह जगताप, बबनदादा विरकर, मनोजकुमार पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील आणि दिलीप तुपे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. सदस्यांची एकजूट कायम राखण्यात या नेत्यांना यश आल्यानेच राष्ट्रवादीने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ​पंचायत राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या होम ग्राउंडवर भाजपला हार मानावी लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील सत्तेवर पकड निर्माण करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीने खिळ घातली असून, स्थानिक राजकारणात आता नवी समीकरणे पाहायला मिळणार आहेत.</div>
<div> </div>
<div>​"हा विजय विकासकामांचा आणि सामान्य जनतेचा आहे. सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत."</div>
<div>— <strong>विक्रम शिंगाडे (नवनियुक्त सभापती, माण पंचायत समिती)</strong></div>
<div> </div>
<div>या निकालानंतर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पंचायत समितीच्या या सत्तांतराचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.</div>
</div>
</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464</guid>
                <pubDate>Tue, 17 Mar 2026 07:01:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260316-wa0326.jpg"                         length="200133"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अखेर इंदुरीकर महाराजांच्या वतीने आयोजकांनी झुकून मागितली पत्रकारांची माफी</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी:   </strong>आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे.​ राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img_20260317_065143.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी:   </strong>आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे.​ राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली होती.</p>
<div><strong>​पत्रकार संघटना आक्रमक</strong></div>
<div>​या घटनेचा निषेध म्हणून 'माण तालुका पत्रकार संघाने' दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनीही या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. "शासकीय योजनेच्या कार्यक्रमात पत्रकारांचा अपमान करणाऱ्या इंदुरीकर महाराजांना या अभियानातून वगळण्यात यावे," अशी आग्रही मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बातम्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.</div>
<div>​</div>
<div>     ​पत्रकारांची एकजूट आणि वाढता दबाव पाहून, मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध ग्राम योजनेचे बिभीषण पाटील यांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी पत्रकार लिंगराज साखरे यांना फोन करून इंदुरीकर महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. आपल्याकडून चूक झाल्याचे कबूल करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.</div>
<div> </div>
<div>​"लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे अडवणूक करणे चुकीचे आहे. या माफीनाम्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे." </div>
<div>    <strong>—माण पत्रकार संघ ,</strong></div>
<div> </div>
<div>​ आयोजकांनी माफी मागितली असली तरी, भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार का? आणि इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून पत्रकारांबाबतची भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463</guid>
                <pubDate>Tue, 17 Mar 2026 06:52:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img_20260317_065143.jpg"                         length="413111"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गोंदवले बु!येथे अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला; वारसांचा शोध सुरू</title>
                                    <description><![CDATA[<div>​दहिवडी दि .१२:</div>
<div>माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या नम्रता सर्व्हिसिंग सेंटरच्या पूर्व बाजूला एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सध्या मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.</div>
<div>​</div>
<div>​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण लालासो भोसले (वय ४५, रा. गोंदवले बुद्रुक) यांनी या घटनेची खबर दहिवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (रजि. नंबर १८/२०२५) नोंद केली आहे.</div>
<div>​    मयत व्यक्तीचे वय साधारण ६५ वर्षे असून, उंची ५ फूट आहे. त्यांचा</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260313-wa0229.jpg" alt=""></a><br /><div>​दहिवडी दि .१२:</div>
<div>माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या नम्रता सर्व्हिसिंग सेंटरच्या पूर्व बाजूला एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सध्या मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.</div>
<div>​</div>
<div>​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण लालासो भोसले (वय ४५, रा. गोंदवले बुद्रुक) यांनी या घटनेची खबर दहिवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (रजि. नंबर १८/२०२५) नोंद केली आहे.</div>
<div>​    मयत व्यक्तीचे वय साधारण ६५ वर्षे असून, उंची ५ फूट आहे. त्यांचा रंग सावळा, चेहरा गोल आणि नाक सरळ आहे. मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्या अंगात खालीलप्रमाणे कपडे होते:</div>
<div>​वरचा पेहराव: पांढऱ्या रंगाचा शर्ट, ज्यावर छातीवर व पोटावर फाटलेले राखाडी रंगाचे जॅकेट होते.</div>
<div>​खालचा पेहराव: काळ्या रंगाची पॅन्ट.</div>
<div>​इतर: पायात काळ्या रंगाचे सॉक्स आणि प्लास्टिकचे काळ्या रंगाचे बूट होते, ज्यावर 'TIGER' असे लिहिलेले आहे.</div>
<div> </div>
<div>        ​सदर अनोळखी मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. वरील वर्णनाशी जुळणारी कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मृताबाबत कोणाला काही माहिती असल्यास, त्यांनी त्वरित दहिवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी खाडे करत आहेत </div>
<div> </div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462</guid>
                <pubDate>Sat, 14 Mar 2026 13:59:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260313-wa0229.jpg"                         length="121729"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बनावट सोन्याच्या बिस्किटांद्वारे फसवणूक करणारा आरोपी जेरबंद</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  </p>
<p>पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून बनावट सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.</p>
<p>  </p>
<p>पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस अंमलदार नितीन मुंडे व काशिनाथ कारखिले हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.</p>
<p>  </p>
<p>या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जयदेव (वय ५२, रा. जळकोट, जि. लातूर) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दिनांक २४ जुलै २०२५ रोजी प्रेमळ विठ्ठल</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/accused-of-cheating-through-fake-gold-biscuits-jailed/article-2461"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260311-wa0087.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p> </p>
<p>पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून बनावट सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.</p>
<p> </p>
<p>पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस अंमलदार नितीन मुंडे व काशिनाथ कारखिले हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.</p>
<p> </p>
<p>या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जयदेव (वय ५२, रा. जळकोट, जि. लातूर) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दिनांक २४ जुलै २०२५ रोजी प्रेमळ विठ्ठल मंदिराजवळ पुणे येथे एका व्यक्तीस बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून फसवणूक केल्याची कबुली दिली.</p>
<p> </p>
<p>या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीकडून दोन बनावट सोन्याच्या बिस्किटांसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातूच्या वस्तू आणि एक चेन जप्त करण्यात आली आहे.</p>
<p> </p>
<p>तपासादरम्यान आरोपीने सातारा जिल्ह्यातील कराड येथेही अशाच प्रकारे एका महिलेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कराड सिटी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपहरण, अ‍ॅट्रॉसिटी व फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.</p>
<p> </p>
<p>या कारवाईत आरोपीकडून सुमारे १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.</p>
<p> </p>
<p>ही कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंडे, काशिनाथ कारखिले व त्यांच्या पथकाने केली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/accused-of-cheating-through-fake-gold-biscuits-jailed/article-2461</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/accused-of-cheating-through-fake-gold-biscuits-jailed/article-2461</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 22:04:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260311-wa0087.jpg"                         length="79063"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज: अद्वितीय शौर्य आणि धर्मासाठी दिलेले महान बलिदान</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी,</p>
<p> </p>
<p> </p>
<p>   </p>
<p>    </p>
<p> </p>
<p>    </p>
<p> </p>
<p>नूतन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260311-wa0102.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p> मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी, संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला. यामध्ये राजकारण नीती आणि समाज व्यवस्थेवरील विचार मांडलेले आहेत. यावरून ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर विद्वान आणि दूरदृष्टी असलेले शासकही होते.</p>
<p> १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. १६८१ साली ते मराठा साम्राज्याच्या गादीवर विराजमान झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुघल सम्राट औरंगजेब यांच्या प्रचंड सैन्याशी कठोर संघर्ष केला. औरंगजेबाने मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत प्रचंड मोहीम सुरू केली होती परंतु संभाजी महाराजांनी त्याला कडवी झुंज दिली. जवळपास नऊ वर्ष त्यांनी मुघल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इतर शत्रू विरुद्ध सतत लढा दिला आणि स्वराज्याचे रक्षण केले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. त्यांनी अनेक मोहिमा राबवून शत्रूंना पराभूत केले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा सैन्याची ताकद आणि आत्मविश्वास वाढला त्यांनी स्वराज्यच्या सीमा टिकून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. १६८९ साली संगमेश्वर येथे संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश यांना मुगल सैन्याने कपटाने पकडले. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्याचा दबाव टाकला परंतु संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वाभिमानासाठी मृत्यू स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस मुघलांनी त्यांना भयानक यातना दिल्या. त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले परंतु त्यांनी शेवटपर्यंत धर्म आणि स्वाभिमानाचा त्याग केला नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. हे बलिदान इतिहासातील अद्वितीय उदाहरण मानले जाते.</p>
<p> धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले. हे बलिदान मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे. आजही महाराष्ट्रातील जनता त्यांना 'धर्मवीर' संभाजी महाराज म्हणून अभिमानाने स्मरते. धर्मवीर संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि बलिदान पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.</p>
<p>   सोडावा धर्म की, सोडवा प्राण </p>
<p>    ऐसा प्रश्न कधी ना पडावा </p>
<p> सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा </p>
<p>    शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा....</p>
<p> </p>
<p>नूतन विनायक भिसे</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 22:03:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260311-wa0102.jpg"                         length="199627"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बारामती पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; एकूण मतदार ३ लाख ८३ हजार ७६७</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>पुणे – बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करून अंतिम मतदार यादी आज १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.</p>
<p>  </p>
<p>  या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.</p>
<p>भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/final-voter-list-released-for-baramati-by-election-total-voters-3/article-2459"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260312-wa0037.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p>पुणे – बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करून अंतिम मतदार यादी आज १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.</p>
<p> </p>
<p> या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.</p>
<p>भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर अंतिम मतदार यादी १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.</p>
<p> </p>
<p>अंतिम मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४ असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे.</p>
<p>यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ६० हजार ६०८ इतकी होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी नोंदविण्यात आली होती.</p>
<p> </p>
<p>सदर अंतिम मतदार यादी सर्व नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार अपील करण्याची तरतूद आहे. संबंधित अपील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत दाखल करता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/final-voter-list-released-for-baramati-by-election-total-voters-3/article-2459</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/final-voter-list-released-for-baramati-by-election-total-voters-3/article-2459</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 22:01:38 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260312-wa0037.jpg"                         length="111557"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पुणे महापालिकेचं १३ हजार कोटींचं अंदाजपत्रक</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  </p>
<p>पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी आज हे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन रस्ते, पूल, उड्डाणपूल तसंच पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि शिक्षण यासाठी कोट्यवधींची तरतूद या अंदाजपत्रामध्ये करण्यात आली आहे. तसंच, महापालिकेकडून अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.</p>
<p>  </p>
<p>पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील पाच रस्त्यावर पे अँड पार्कचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/13-thousand-crore-budget-of-pune-municipal-corporation/article-2458"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/images-(8).jpeg" alt=""></a><br /><p> </p>
<p> </p>
<p>पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी आज हे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन रस्ते, पूल, उड्डाणपूल तसंच पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि शिक्षण यासाठी कोट्यवधींची तरतूद या अंदाजपत्रामध्ये करण्यात आली आहे. तसंच, महापालिकेकडून अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.</p>
<p> </p>
<p>पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील पाच रस्त्यावर पे अँड पार्कचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील तीन पुलांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. घोरपडी रेल्वे पूल, आगाखान नदीवरील पूल, सनसिटी कर्वेनगर नदीवरील पूल पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शास्त्रीनगर उड्डाणपूल, बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूल, सेनापती बापट चौक उड्डाणपूल येत्या २ वर्षांत पूर्ण होणार आहे.</p>
<p>पुढील वर्षामध्ये मुंढवा चौकातील उड्डाणपूल, शिवणे नांदेड सिटी नदीवरील पूल, चांदणी चौक ते भुगाव उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरण प्रकल्प, साखर संकुल रेल्वे उड्डाणपूल, खडकी येथील रेल्वे मुयारी मार्ग या प्रकल्पचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पसोबत कोथरूड बसडेपो चौक, आंबेडकर चौक (वारजे) चौक, दांडेकर पूल चौक या ठिकाणी मेट्रोसोबतच उड्डाणपुलाचे एकत्रित नियोजन आहे. मेट्रो स्टेशनजवळ नागरिकांना पार्किंग व्यवस्था करण्यासाठी सुमारे ३० ठिकाणी ॲमिनिटी स्पेस उपलब्ध करून पार्किंग मिळणार आहे. पुणे शहराचे विकास आराखड्यातील चार बोगद्यांपैकी पाषाण (पंचवटी) ते कोथरूड (सुतारदरा) आणि हिंगणे (खुर्द) ते तळजाई चौक या दोन बोगद्यांचा विचार करण्यात आला आहे.</p>
<p> </p>
<p> </p>
<p>पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>२) पुणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २०७७ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>३) मलनिस्सारण प्रकल्पाला १२१६ कोटी, घनकचरा व्यवस्थापन साठी १३९० कोटी तर पथ विभागाला १८६६ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>४) प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>५) भवन रचना विभासाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद,</p>
<p> </p>
<p>६) विद्युत विभाल २६५ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>७) समाज विकासाला १४३.५० कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>उद्यान विभागाला २०५ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>९) आरोग्य विभागासाठी ८८ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१०) नगर रचना नियोजनासाठी ६४.५० कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>११) पर्यावरण विभागाला ५१.५९ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१२) माहिती व तंत्रज्ञान विभागाला ५६.७३ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१३) हेरिटेज सेलसाठी २८.५० कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१४) पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाला १७१.३१ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१५) पुणे शहरातील वाहतूक नियोजन व प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/13-thousand-crore-budget-of-pune-municipal-corporation/article-2458</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/13-thousand-crore-budget-of-pune-municipal-corporation/article-2458</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 21:59:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/images-%288%29.jpeg"                         length="34860"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        