<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/satara/category-2" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>सातारा - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/category/2/rss</link>
                <description>सातारा RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>सातारा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन</title>
                                    <description><![CDATA[<p>  सातारा (दि. २९):</p>
<p>आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याच्या काही चुकीच्या अफवा सातारा जिल्ह्यात पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पंपांवर गर्दी करून विनाकारण साठेबाजी न करण्याचे कडक आवाहन केले आहे.</p>
<p><img src="https://www.lokprant.com/media/2026-05/129574600.cms.jpg" alt="129574600.cms" width="948" height="533" /></p>
<p>​या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) व हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL)</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/district-collector-appeals-not-to-believe-rumors-of-abundant-petrol-diesel/article-2489"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-05/129574600.cms.jpg" alt=""></a><br /><p> सातारा (दि. २९):</p>
<p>आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याच्या काही चुकीच्या अफवा सातारा जिल्ह्यात पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पंपांवर गर्दी करून विनाकारण साठेबाजी न करण्याचे कडक आवाहन केले आहे.</p>
<p><img src="https://www.lokprant.com/media/2026-05/129574600.cms.jpg" alt="129574600.cms" width="948" height="533"></img></p>
<p>​या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) व हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या प्रमुख ऑईल कंपन्यांचे विक्री अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला असता, साताऱ्यातील इंधन पुरवठ्याची सद्यस्थिती पूर्णपणे समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले.</p>
<p>​सातारा जिल्ह्यात सध्या एकूण ३३८ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. जिल्ह्याला शेजारील हवेली (पुणे), मिरज (सांगली) आणि पाकणी (सोलापूर) या तीन वेगवेगळ्या ऑईल डेपोमधून नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी दररोज ६ लाख लिटर (६०० किलोलीटर) पेट्रोल आणि १० लाख लिटर (१००० किलोलीटर) डिझेलची विक्री होते. या दैनंदिन गरजेच्या तुलनेत आजघडीला सातारा जिल्ह्यात २७ लाख ७६ हजार लिटर (२७७६ किलोलीटर) पेट्रोल आणि ३६ लाख ७१ हजार लिटर (३६७१ किलोलीटर) डिझेलचा मोठा साठा शिल्लक आहे.</p>
<p>​तसेच ऑईल कंपन्यांकडूनही जिल्ह्याच्या मागणीनुसार दररोज पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. इंधन पुरवठा करणारे तिणीही मुख्य डेपो सातारा जिल्ह्याच्या अगदी जवळ असल्याने वाहतुकीत किंवा पुरवठ्यात कोणताही खंड पडणार नाही, असे ऑईल कंपन्यांनी बैठकीत स्पष्ट केले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही चिंतेशिवाय आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/district-collector-appeals-not-to-believe-rumors-of-abundant-petrol-diesel/article-2489</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/district-collector-appeals-not-to-believe-rumors-of-abundant-petrol-diesel/article-2489</guid>
                <pubDate>Fri, 29 May 2026 18:44:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-05/129574600.cms.jpg"                         length="42122"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स की 'लूटमारीची' दुकाने? 'पांढऱ्या कपड्यातील देवदूतांच्या' वाढत्या व्यावसायिकतेवर जनतेचा संतप्त सवाल!</title>
                                    <description><![CDATA[<p>प्रवीण राजे, दहिवडी:<img src="https://www.lokprant.com/media/2026-05/360_f_868358237_czm7kskoyjisnrgcjduqf7dsxi7uany5.jpg" alt="360_F_868358237_CZM7kskoyjIsnrgCjDuqf7DsxI7UanY5" width="480" height="360" />(दि. २९):</p>
<p>ज्या डॉक्टरांना समाजात देवाचे रूप मानले जाते, तेच आता पैशाच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांचे खिसे कापू लागले आहेत का? असा संतप्त प्रश्न सध्या जनतेमधून उपस्थित केला जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील काही प्रामाणिक अपवाद वगळता, सध्या वाढलेली अनैतिक व्यावसायिकता आणि मूल्यांचा ऱ्हास यामुळे रुग्णांना भीती दाखवून लाखो रुपये उकळण्याचा एक नवा 'धंदा' जोमाने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.</p>
<p>​नुकतीच वैद्यकीय पदवी घेऊन बाहेर पडलेले आणि पुरेसा अनुभव नसलेले अनेक नवखे डॉक्टर्स सुरुवातीलाच कोट्यवधींची गुंतवणूक करून भव्य, पाच-पाच मजली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स उभी करत आहेत. मात्र, या इमारतींचा अवाढव्य खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार आणि स्वतःचा नफा मिळवण्यासाठी रुग्णांना नाहक वेठीस</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/multispeciality-hospitals-or-loot-shops-the-publics-angry-question-on/article-2488"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-05/360_f_868358237_czm7kskoyjisnrgcjduqf7dsxi7uany5.jpg" alt=""></a><br /><p>प्रवीण राजे, दहिवडी:<img src="https://www.lokprant.com/media/2026-05/360_f_868358237_czm7kskoyjisnrgcjduqf7dsxi7uany5.jpg" alt="360_F_868358237_CZM7kskoyjIsnrgCjDuqf7DsxI7UanY5" width="480" height="360"></img>(दि. २९):</p>
<p>ज्या डॉक्टरांना समाजात देवाचे रूप मानले जाते, तेच आता पैशाच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांचे खिसे कापू लागले आहेत का? असा संतप्त प्रश्न सध्या जनतेमधून उपस्थित केला जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील काही प्रामाणिक अपवाद वगळता, सध्या वाढलेली अनैतिक व्यावसायिकता आणि मूल्यांचा ऱ्हास यामुळे रुग्णांना भीती दाखवून लाखो रुपये उकळण्याचा एक नवा 'धंदा' जोमाने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.</p>
<p>​नुकतीच वैद्यकीय पदवी घेऊन बाहेर पडलेले आणि पुरेसा अनुभव नसलेले अनेक नवखे डॉक्टर्स सुरुवातीलाच कोट्यवधींची गुंतवणूक करून भव्य, पाच-पाच मजली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स उभी करत आहेत. मात्र, या इमारतींचा अवाढव्य खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार आणि स्वतःचा नफा मिळवण्यासाठी रुग्णांना नाहक वेठीस धरले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहरातील अनेक कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये दररोज ठराविक संख्येने रुग्ण 'अ‍ॅडमिट' करण्याचे सक्तीचे 'टार्गेट' कर्मचाऱ्यांना दिले जात असल्याच्या चर्चाही आता उघडपणे ऐकायला मिळत आहेत.</p>
<p>​चाचण्यांचा भडिमार आणि कमिशनचा मलिदा: वसुलीचे 'नियोजित' चक्र</p>
<p>​या रुग्णालयांकडून केली जाणारी आर्थिक लूट अत्यंत पद्धतशीरपणे चालते. एखादा रुग्ण अगदी सामान्य सर्दी, खोकला किंवा तापाचे लक्षण घेऊन गेला, तरी उपचाराचा परिणाम पाहण्याची सोशिकता या डॉक्टरांकडे उरलेली नाही. उलट, "तुम आजार गंभीर आहे, तातडीने तपासण्या केल्या नाहीत तर जीवाला धोका होऊ शकतो," अशी भीती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात भरवली जाते.</p>
<p>​रुग्ण एकदा का घाबरून अ‍ॅडमिट झाला, की मग गरज नसतानाही रक्ताच्या विविध चाचण्या, एमआरआय (MRI), सीटी स्कॅन (CT Scan) यांसारख्या महागड्या तपासण्यांचा सपाटा लावला जातो. यामागचे मुख्य कारण म्हणजे, खाजगी लॅब चालकांकडून डॉक्टरांना मिळणारे ठरलेले भरमसाठ कमिशन!</p>
<p>​वैद्यकीय क्षेत्राची माहिती असणारे सुज्ञ नागरिक कदाचित या जाळ्यातून वाचू शकतील; मात्र ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, कष्टकरी वर्ग जो डॉक्टरांवर अंधश्रद्धा ठेवतो, तो या भीतीला बळी पडतो. आपल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी हा गरीब वर्ग कर्ज काढून किंवा उसने-पासने करून डॉक्टरांचे खिसे भरतो. ही त्यांच्या विश्वासाची क्रूर थट्टा आहे.</p>
<p>​सर्व मार्गांनी रुग्णाची लूट केल्यानंतर, शेवटी "आता सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत," असे सांगून डिस्चार्ज दिला जातो. हातात लाखो रुपयांचे गलेलठ्ठ बिल पडल्यावर रुग्ण हवालदिल होतो. अशा वेळी बिलातून केवळ १००-२०० रुपये कमी करायचे आणि "आम्ही तुम्हाला सवलत दिली," असे दाखवून रुग्णावर उपकाराचे ओझे लादण्याची एक नवी लाजीरवाणी पद्धत रूढ झाली आहे.</p>
<p>​...तरच 'धन्वंतरी'ची शपथ सार्थ ठरेल!</p>
<p>​भव्य इमारतींचे बँक हप्ते आणि स्वतःची पैशाची भूक भागवण्यासाठी रुग्णांना लुबाडणाऱ्या या पांढरपेशा लुटारूंना त्यांच्या कर्तव्याची जाणीव कधी होणार? पैशाचा हा हावरेपणा सोडून, पदवी घेताना 'धन्वंतरी' देवतेसमोर घेतलेली शपथ हे डॉक्टर्स कधी पाळणार? हाच आजचा मोठा प्रश्न आहे. या नफेखोरीच्या विरोधात आता जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने यावर कडक लगाम लावावा अशी मागणी होत आहे.</p>
<p>​🛑 प्रशासनाचा कडक इशारा: थेट परवाने रद्द करणार!</p>
<p>​"वैद्यकीय क्षेत्र हे रुग्णसेवेसाठी आहे, त्याचा व्यापारीकरणासाठी किंवा रुग्णांना लुबाडण्यासाठी वापर करणे अत्यंत निंदनीय आहे. केवळ स्वतःचा आर्थिक फायदा किंवा हॉस्पिटलचे हप्ते फेडण्यासाठी रुग्णांवर विनाकारण चाचण्यांचा भडिमार करणे किंवा त्यांना धाक दाखवून अ‍ॅडमिट करून घेणे, हा 'बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट' आणि वैद्यकीय नैतिकतेचा (Medical Ethics) थेट भंग आहे.</p>
<p>​साताऱ्यातील कोणत्याही खाजगी रुग्णालयाकडून किंवा नवख्या डॉक्टरांकडून अशा प्रकारे टार्गेट ठरवून लूटमार केली जात असेल, तर रुग्णांच्या नातेवाईकांनी न घाबरता थेट जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी आम्ही एक विशेष समिती गठीत करत आहोत. ज्या रुग्णालयांमध्ये अनावश्यक चाचण्या आणि कमिशनखोरीचे प्रकार सिद्ध होतील, त्यांचे परवाने (Registrations) तात्काळ रद्द केले जातील आणि संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील. डॉक्टरांनी धन्वंतरीची शपथ स्मरून रुग्णांचे प्राण आणि खिसा दोन्ही सुरक्षित ठेवावे, हेच त्यांच्या हिताचे ठरेल."</p>
<p>​— डॉ. राहुल जाधव &gt; (जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा)</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/multispeciality-hospitals-or-loot-shops-the-publics-angry-question-on/article-2488</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/multispeciality-hospitals-or-loot-shops-the-publics-angry-question-on/article-2488</guid>
                <pubDate>Fri, 29 May 2026 18:35:26 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-05/360_f_868358237_czm7kskoyjisnrgcjduqf7dsxi7uany5.jpg"                         length="43161"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वाठार पोलिसांचा धडाकेबाज दणका; बिचुकले गावात जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ जणांना अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त</title>
                                    <description><![CDATA[<p>वाठार स्टेशन: वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर वाठार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बिचुकले (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील पळसवाट शिवारात काही लोक पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, वाठार पोलिसांच्या डी.बी. पथकाने धाड टाकून ७ संशयितांना रंगेहात पकडले आहे.</p>
<p>​पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करून ते बंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी आपल्या डी.बी. पथकाला विशेष मार्गदर्शन करून कारवाईचे आदेश दिले</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/vathar-police-raided-a-gambling-den-in-bichukale-village-arrested/article-2486"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-05/img-20260527-wa0096.jpg" alt=""></a><br /><p>वाठार स्टेशन: वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर वाठार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बिचुकले (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील पळसवाट शिवारात काही लोक पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, वाठार पोलिसांच्या डी.बी. पथकाने धाड टाकून ७ संशयितांना रंगेहात पकडले आहे.</p>
<p>​पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करून ते बंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी आपल्या डी.बी. पथकाला विशेष मार्गदर्शन करून कारवाईचे आदेश दिले होते. २७ मे २०२६ रोजी सपोनि सुशील भोसले यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोउनि सातव व डी.बी. पथकाने बिचुकले येथील पळसवाट शिवारात अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी अर्जुन नारायण पवार (वय ५०), मानसिंग साहेबराव पवार (वय ६१), विनोद हणमंत पवार (वय ४५), शिवाजी नथु शिंदे (वय ७०), अरुन धर्माजी सपकाळ (वय ६५), बाळकृष्ण चंदरराव पवार (वय ४७, सर्व रा. बिचुकले) आणि आण्णा शंकर पवार (वय ४६, रा. गुजरवाडी) या ७ इसमांना ताब्यात घेतले.</p>
<p>​या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, ७ मोटार सायकली आणि रोख रकमेसह एकूण ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास पोहवा जितेंद्र शिंदे करत आहेत. पोलीस अंमलदार विठ्ठल काळे यांनी या गुन्ह्याची खबर दिली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले, पोउनि गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, पोहवा उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, प्रतिक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे, महिला पोलीस हवालदार दिपाली गुरव, माधुरी दिक्षीत, आशा देशमुख आणि पूजा जगताप यांच्या पथकाने केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/vathar-police-raided-a-gambling-den-in-bichukale-village-arrested/article-2486</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/vathar-police-raided-a-gambling-den-in-bichukale-village-arrested/article-2486</guid>
                <pubDate>Thu, 28 May 2026 14:32:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-05/img-20260527-wa0096.jpg"                         length="255573"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>माण तालुक्यात काळीज हेलावणारी घटना; आईसोबत विहिरीवर गेलेल्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू</title>
                                    <description><![CDATA[<p><br /></p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/a-shocking-incident-in-man-taluka-a-child-who-went/article-2485"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-05/1779867160048.png" alt=""></a><br /><p>दहिवडी:</p><p>माण तालुक्यातील उकिर्डे गावाच्या शिवारात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, आईसोबत विहिरीवर गेलेल्या एका ४ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हितांशु महावीर कांबळे असे या मृत बालकाचे नाव आहे. २४ मे रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास हितांशु हा त्याची आई शिवानी महावीर कांबळे यांच्यासोबत गावातील पंजाबराव जगदाळे यांच्या विहिरीजवळ गेला होता. मात्र, तिथे अचानक घात झाला आणि आई-मुलगा हे दोघेही विहिरीच्या खोल पाण्यात पडले. या घटनेनंतर दोघांनाही तातडीने विहिरीबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, हितांशुची प्रकृती कमालीची खालावल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. डोळ्यादेखत पोटचा गोळा हिरावल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती जितेंद्र श्रीरंग कांबळे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेहाचे शवविच्छेदन व पंचनामा पूर्ण केला आहे. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रासकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकल्याच्या अशा अकाली जाण्याने उकिर्डे गावासह संपूर्ण माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.</p><p><br /></p><p><br /></p><p>(छायाचित्र AI ने तयार करण्यात आलेले आहे ) </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/a-shocking-incident-in-man-taluka-a-child-who-went/article-2485</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/a-shocking-incident-in-man-taluka-a-child-who-went/article-2485</guid>
                <pubDate>Wed, 27 May 2026 13:03:54 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-05/1779867160048.png"                         length="2069315"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर काळाचा घाला; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ५०० फूट दरीत कोसळली, साताऱ्यातील ८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पोलादपूर:</strong> रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अत्यंत धोकादायक अशा आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भीषण आणि काळीज हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व मृत हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, आसगाव आणि सातारा शहरा परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक महाबळेश्वर किंवा कोकण परिसरात फिरण्यासाठी आले असावेत असा अंदाज आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान प्रवास करत असताना, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली. घाटातील तीव्र वळणे आणि रात्रीचा अंधार यामुळे ही</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/darkness-on-the-mahabaleshwar-poladpur-route-scorpio-fell-into-a-500/article-2480"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-05/road-accident-rhxw6iv8gi7hkd326gkptwkwrh7gfu8rvsycyxji2o.jpg" alt=""></a><br /><p><strong>पोलादपूर:</strong> रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अत्यंत धोकादायक अशा आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भीषण आणि काळीज हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व मृत हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, आसगाव आणि सातारा शहरा परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक महाबळेश्वर किंवा कोकण परिसरात फिरण्यासाठी आले असावेत असा अंदाज आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान प्रवास करत असताना, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली. घाटातील तीव्र वळणे आणि रात्रीचा अंधार यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.</p>
<p>अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महाबळेश्वर व पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि कठीण भूप्रदेशाची असल्याने रात्रीच्या अंधारात मदतकार्य राबवताना शोध पथकाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. रविवारी मध्यरात्रीपर्यंत बचाव पथकाच्या हाती दोन मृतदेह लागले होते.</p>
<p>आज सोमवार उजाडताच दरीमध्ये शोधमोहिमेला पुन्हा वेग देण्यात आला असून उर्वरित ६ मृतदेह बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अद्याप सर्व मृतांची नावे आणि ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, सातत्याने अपघातांचे केंद्र ठरत असलेल्या आंबेनळी घाटातील या ताज्या दुर्घटनेमुळे सातारा आणि रायगड जिल्ह्यांवर मोठी शोककळा पसरली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/darkness-on-the-mahabaleshwar-poladpur-route-scorpio-fell-into-a-500/article-2480</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/darkness-on-the-mahabaleshwar-poladpur-route-scorpio-fell-into-a-500/article-2480</guid>
                <pubDate>Mon, 25 May 2026 12:27:18 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-05/road-accident-rhxw6iv8gi7hkd326gkptwkwrh7gfu8rvsycyxji2o.jpg"                         length="97989"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वीज पडून दहिवडी मध्ये इलेक्ट्रिशियनचा दुर्दैवी मृत्यू.. </title>
                                    <description><![CDATA[<p>दहिवडी परिसराला वादळाचा मोठा तडाखा  घरांचे पत्रे उडाले; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/unfortunate-death-of-electrician-shankar-waghmode-due-to-lightning-storm/article-2478"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-05/img-20260523-wa0301.jpg" alt=""></a><br /><p> दहिवडी दि .२२:<br />माण तालुक्यामध्ये शनिवार, दिनांक २२ मे रोजी दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या निसर्गाच्या प्रकोपात पिंगळी बुद्रुक  दहिवडी येथील रहिवासी आणि व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेले शंकर रामचंद्र वाघमोडे (वय ४५) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वांचे तांत्रिक प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा अवलिया आज निसर्गाच्या विजेचा बळी ठरल्याने संपूर्ण पिंगळी गावावर शोककळा पसरली आहे.</p>
<p>​शनिवारी दुपारच्या सुमारास दहिवडीसह आजूबाजूच्या परिसराला अचानक वादळी वाऱ्याने घेरले. पाहता पाहता विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान  शंकर वाघमोडे यांच्या अंगावर  वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.</p>
<p>​गावातून हळहळ: एक कष्टाळू व्यक्तिमत्त्व हरपले<br />​शंकर वाघमोडे हे परिसरात एक कष्टाळू, प्रामाणिक आणि अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. गावातील कोणाचेही विजेचे किंवा तांत्रिक काम असले की वाघमोडे हसतमुखाने मदतीला धावून जात असत. सर्वांच्या घरातील वीज दुरुस्त करणाऱ्या या हरहुन्नरी माणसाचा अंत विजेचा धक्का लागूनच व्हावा, या क्रूर नियतीच्या खेळाने पिंगळी ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. स्व. शंकर वाघमोडे यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री १० वाजेनंतर पिंगळी बुद्रुक येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडणार आहेत.</p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/unfortunate-death-of-electrician-shankar-waghmode-due-to-lightning-storm/article-2478</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/unfortunate-death-of-electrician-shankar-waghmode-due-to-lightning-storm/article-2478</guid>
                <pubDate>Sun, 24 May 2026 19:26:17 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-05/img-20260523-wa0301.jpg"                         length="81664"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कराडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! शिवाजी स्टेडियम झोपडपट्टीत २ लाखांचा गांजा जप्त; एका महिलेसह दोघे ताब्यात</title>
                                    <description><![CDATA[<div class="nl-canvas">
<div class="nl-bg-layer">
<div class="nl-blob nl-bg-blob">  </div>
</div>
</div>
<div class="content-wrapper">
<div class="main-content ng-trigger ng-trigger-routeChangeAnimation">
<div class="content-container">
<div class="xap-uploader-dropzone chat-container ng-tns-c2084080986-1 ng-trigger ng-trigger-chatHistoryImmersiveTransitions">
<div class="chat-history-scroll-container lm">
<div class="conversation-container message-actions-hover-boundary ng-star-inserted">
<div>
<div class="response-container response-container-with-gpi ng-tns-c3639721993-17 no-background response-container-has-multiple-responses">
<div class="presented-response-container ng-tns-c3639721993-17">
<div class="response-container-content ng-tns-c3639721993-17">
<div class="response-content ng-tns-c3639721993-17">
<div class="container">
<div class="markdown markdown-main-panel enable-updated-hr-color" dir="ltr">
<p><span><strong><span class="citation-61">कराड:</span></strong><span class="citation-61"> सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून, कराड पोलिसांनी एका धडक कारवाईत तब्बल २ लाख १ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे</span></span><span>. </span><span><span class="citation-60">कराड शहरातील शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी छापा टाकत ही मोठी कारवाई केली</span></span><span>. </span><span><span class="citation-59">या प्रकरणी एका महिलेसह तिच्या पुरुष साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे</span></span><span>.</span></p>
<p><span>सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. </span><span><span class="citation-58">निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या</span></span><span>. </span><span><span class="citation-57">या सूचनेनुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री संभाजीराव पाटील यांनी आपल्या अधिपत्याखालील</span></span></p></div></div></div></div></div></div></div></div></div></div></div></div></div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/a-major-operation-by-the-police-in-karad-2-lakhs/article-2477"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-05/whatsapp-image-2026-05-24-at-6.45.52-pm.jpeg" alt=""></a><br /><div class="nl-canvas">
<div class="nl-bg-layer">
<div class="nl-blob nl-bg-blob"> </div>
</div>
</div>
<div class="content-wrapper">
<div class="main-content ng-trigger ng-trigger-routeChangeAnimation">
<div class="content-container">
<div class="xap-uploader-dropzone chat-container ng-tns-c2084080986-1 ng-trigger ng-trigger-chatHistoryImmersiveTransitions">
<div class="chat-history-scroll-container lm">
<div class="conversation-container message-actions-hover-boundary ng-star-inserted">
<div>
<div class="response-container response-container-with-gpi ng-tns-c3639721993-17 no-background response-container-has-multiple-responses">
<div class="presented-response-container ng-tns-c3639721993-17">
<div class="response-container-content ng-tns-c3639721993-17">
<div class="response-content ng-tns-c3639721993-17">
<div class="container">
<div class="markdown markdown-main-panel enable-updated-hr-color" dir="ltr">
<p><span><strong><span class="citation-61">कराड:</span></strong><span class="citation-61"> सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून, कराड पोलिसांनी एका धडक कारवाईत तब्बल २ लाख १ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे</span></span><span>. </span><span><span class="citation-60">कराड शहरातील शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी छापा टाकत ही मोठी कारवाई केली</span></span><span>. </span><span><span class="citation-59">या प्रकरणी एका महिलेसह तिच्या पुरुष साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे</span></span><span>.</span></p>
<p><span>सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. </span><span><span class="citation-58">निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या</span></span><span>. </span><span><span class="citation-57">या सूचनेनुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री संभाजीराव पाटील यांनी आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते</span></span><span>. </span><span><span class="citation-56">दरम्यान, शनिवारी २३ मे रोजी कार्यालयात हजर असताना उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना एक खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली</span></span><span>. </span><span><span class="citation-55">कराड शहरातील शनिवार पेठ येथील ईदगाह मैदान रोड, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी भागात परवीन इब्राहिम पटेल नावाची महिला तिच्या संदीप सतिश पाटील नावाच्या साथीदारासह गांजाची विक्री करत असल्याचे बातमीदाराने सांगितले</span></span><span>.</span></p>
<p> </p>
<h4><span><img src="https://www.lokprant.com/media/2026-05/whatsapp-image-2026-05-24-at-6.45.52-pm.jpeg" alt="WhatsApp Image 2026-05-24 at 6.45.52 PM" width="1600" height="1063"></img></span></h4>
<p><span><span class="citation-54">मिळालेल्या माहितीची खातरजमा करून राजश्री संभाजीराव पाटील यांच्या आदेशाने सपोनि निलेश तारु यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी तातडीने छापा टाकला</span></span><span>. </span><span><span class="citation-53">या छाप्यात पोलिसांनी संशयितांकडून तब्बल ८.०५० किलोग्रॅम वजनाचा कॅनाबीस म्हणजेच गांजा हस्तगत केला</span></span><span>. </span><span><span class="citation-52">जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत बाजारभावाप्रमाणे २ लाख १ हजार २५० रुपये इतकी आहे</span></span><span>.</span></p>
<p> </p>
<p><span><span class="citation-51">या कारवाईनंतर पोलीस हवालदार सागर बर्गे यांनी सरकारतर्फे कराड शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून परवीन इब्राहिम पटेल आणि संदीप सतिश पाटील या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे</span></span><span>. </span><span><span class="citation-50">ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री संभाजीराव पाटील, सपोनि निलेश तारु, पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, स्वप्नील साबळे, मयुर देशमुख, मारुती लाटणे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सरीता मोहिते यांच्या पथकाने केली आहे</span></span><span>. </span><span><span class="citation-49">पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कराड शहर आणि परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत</span></span><span>.</span></p>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/a-major-operation-by-the-police-in-karad-2-lakhs/article-2477</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/a-major-operation-by-the-police-in-karad-2-lakhs/article-2477</guid>
                <pubDate>Sun, 24 May 2026 19:06:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-05/whatsapp-image-2026-05-24-at-6.45.52-pm.jpeg"                         length="291274"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>फलटण दहिवडी महामार्ग कंपनीला ३३ कोटी ४० लाखांचा दंड...</title>
                                    <description><![CDATA[<p>दहिवडी दि .२४:</p>
<p>फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत </p>
<p>  </p>
<p>​फलटण ते दहिवडी या राज्यमार्गाचे काम कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कामासाठी कंपनीने मौजे तिरकवाडी येथील गट नंबर ३४०/१ मध्ये महसूल प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. केवळ परवान्याचे नाव सांगून प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले होते. तपासणीअंती या ठिकाणी २१,४१२ ब्रास</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260324-wa0151.jpg" alt=""></a><br /><p>दहिवडी दि .२४:</p>
<p>फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत </p>
<p> </p>
<p>​फलटण ते दहिवडी या राज्यमार्गाचे काम कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कामासाठी कंपनीने मौजे तिरकवाडी येथील गट नंबर ३४०/१ मध्ये महसूल प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. केवळ परवान्याचे नाव सांगून प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले होते. तपासणीअंती या ठिकाणी २१,४१२ ब्रास इतका बेकायदेशीर मुरूम आणि दगडाचे उत्खनन करून खडीचा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.</p>
<p>​सामाजिक कार्यकर्त्याचा लढा यशस्वी</p>
<p>​या बेकायदेशीर उत्खननाबाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी महसूल विभागाकडे लेखी तक्रार केली होती. केवळ तक्रार करून न थांबता, त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय (पुणे) समोर वेळोवेळी तीव्र आंदोलने केली. या आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने चौकशीचे चक्र फिरवले. मंडल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याचा आधार घेत तहसीलदार अभिजीत जाधव यांनी हा दंडात्मक आदेश काढला.</p>
<p>​सात दिवसांत दंड न भरल्यास सातबारावर बोजा</p>
<p>​तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार:</p>
<p>​कंपनीने दंडाची रक्कम ७ दिवसांच्या आत शासकीय तिजोरीत जमा करणे अनिवार्य आहे.</p>
<p>​विहित मुदतीत दंड न भरल्यास, संबंधित जागेच्या सातबारा उताऱ्यावर महसूल प्रशासनाचा बोजा चढवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.</p>
<p> </p>
<div>​"मी या कंपनीकडून होणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीविरोधात सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता दंड तर आकारला गेला आहे, पण जोपर्यंत या दंडाची पूर्ण वसुली होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा 'हलगी नाद' आंदोलन करण्यात येईल."</div>
<div>— दादासाहेब चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468</guid>
                <pubDate>Tue, 24 Mar 2026 14:52:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260324-wa0151.jpg"                         length="344296"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title> कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना साताऱ्यात रंगेहात अटक</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>
<p>तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/corruption.jpg.webp" alt=""></a><br /><p> </p>
<p>सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>
<p>तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात पकडले.  </p>
<p><br />ही कारवाई पोलीस निरीक्षक सुषमा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत. आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466</guid>
                <pubDate>Mon, 23 Mar 2026 21:54:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/corruption.jpg.webp"                         length="55662"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी असावी - लेखक ऍड. शंकर निकम</title>
                                    <description><![CDATA[<p>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.</p>
<p>समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260321-wa0018.jpg" alt=""></a><br /><p>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.</p>
<p>समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज संकुचित, विशिष्ट विचारसरणीत अडकवायचा नसेल तर सर्व लेखक, कवींनी त्यासाठी अभ्यासपूर्वक काळानुरुप लिहीतं झालं पाहिजे. पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या कार्याबद्दलची माहिती होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि म्हणून प्रत्येक पुरस्कार प्राप्त लेखक, कवीने ते समजून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. </p>
<p>डॉ शिवाजीराव चव्हाण यांचे साहित्य हे नवीन समाजासाठी आत्ताच्या लेखकांसाठी एक मार्गदर्शक लिखाण आहे"</p>
<p>या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ८६ लेखकांनी सहभाग नोंदवला. यापैकी नयन दिनेशराव पऱ्हाड, शिरजगाव यांच्या "जिवी जे गुंतले" (अभंग संग्रह) या पुस्तकास "ग्रंथमित्र डॉ.शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) प्राप्त झाला. तर "सौ.सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारासाठी" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) श्री. ऋषिकेश रोहिदास गोल्हार, टाकळी यांच्या "रानोबाचा माळ" या कादंबरीची निवड करण्यात आली. </p>
<p>उत्तेजनार्थ पुरस्कार वैशाली मंडपे, सातारा यांच्या सायबरनामा - आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता या पुस्तकास प्राप्त झाला.</p>
<p>यावेळी कु.साक्षी महामुलकर (प्राचीन सातारा), डॉ. सौ शामला माने (ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे), श्री.राजेंद्र घाडगे (राजधुरंधर ताराराणी), अनिता आगाशे (लिंब आणि परिसर सांस्कृतिक परिचय),सौ. मनीषा शिरटावले (विसंवादाशी संवाद), सौ.अश्विनी कोठावळे ( अंतर्नाद), श्री.काशिनाथ गायकवाड (महापुरुषांच्या वलयात) या लेखकांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.</p>
<p>पुरस्कारासाठी आलेल्या ग्रंथांचे परीक्षण सौ.कल्पना चौधरी , सौ.नंदा जाधव, सुनिता कदम यांनी केले.</p>
<p>पुरस्कारप्राप्त लेखक आणि प्रकाशक यांचे ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.</p>
<p>कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. राजेंद्र माने यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिता कदम यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता पोरे यांनी केले तर आभार प्रमोदीनी मंडपे यांनी मानले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465</guid>
                <pubDate>Sat, 21 Mar 2026 12:37:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260321-wa0018.jpg"                         length="422786"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​५ विरुद्ध ५ च्या लढतीत राष्ट्रवादीचा 'करिश्मा'; सभापतीपदी विक्रम शिंगाडे, उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी: </strong>संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला असून, आमदार जयकुमार गोरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.</p>
<div>
<div>
<div>            माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान असल्याने सभापतीपदाची निवड कोण मारणार, याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून</div>
<div>​</div></div></div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260316-wa0326.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी: </strong>संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला असून, आमदार जयकुमार गोरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.</p>
<div>
<div>
<div>      माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान असल्याने सभापतीपदाची निवड कोण मारणार, याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून विक्रम शिंगाडे आणि भाजपकडून अर्जुन चांगदेव काळे रिंगणात होते. मात्र, ईश्वर चिट्ठीणे कौल दिल्यामुळे शिंगाडे यांनी बाजी मारत सभापतीपद खिशात घातले. अगदी तशीच परिस्थिती उपसभापती पदाबाबतीत झाली व राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे यांनी भाजपचे विजय संपादन केला.</div>
<div>​</div>
<div>         ​या विजयामागे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची सूक्ष्म रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. या विजयासाठी अनिल देसाई (कुकुडवाड गट), अभयसिंह जगताप, बबनदादा विरकर, मनोजकुमार पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील आणि दिलीप तुपे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. सदस्यांची एकजूट कायम राखण्यात या नेत्यांना यश आल्यानेच राष्ट्रवादीने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ​पंचायत राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या होम ग्राउंडवर भाजपला हार मानावी लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील सत्तेवर पकड निर्माण करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीने खिळ घातली असून, स्थानिक राजकारणात आता नवी समीकरणे पाहायला मिळणार आहेत.</div>
<div> </div>
<div>​"हा विजय विकासकामांचा आणि सामान्य जनतेचा आहे. सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत."</div>
<div>— <strong>विक्रम शिंगाडे (नवनियुक्त सभापती, माण पंचायत समिती)</strong></div>
<div> </div>
<div>या निकालानंतर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पंचायत समितीच्या या सत्तांतराचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.</div>
</div>
</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464</guid>
                <pubDate>Tue, 17 Mar 2026 07:01:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260316-wa0326.jpg"                         length="200133"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अखेर इंदुरीकर महाराजांच्या वतीने आयोजकांनी झुकून मागितली पत्रकारांची माफी</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी:   </strong>आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे.​ राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img_20260317_065143.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी:   </strong>आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे.​ राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली होती.</p>
<div><strong>​पत्रकार संघटना आक्रमक</strong></div>
<div>​या घटनेचा निषेध म्हणून 'माण तालुका पत्रकार संघाने' दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनीही या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. "शासकीय योजनेच्या कार्यक्रमात पत्रकारांचा अपमान करणाऱ्या इंदुरीकर महाराजांना या अभियानातून वगळण्यात यावे," अशी आग्रही मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बातम्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.</div>
<div>​</div>
<div>     ​पत्रकारांची एकजूट आणि वाढता दबाव पाहून, मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध ग्राम योजनेचे बिभीषण पाटील यांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी पत्रकार लिंगराज साखरे यांना फोन करून इंदुरीकर महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. आपल्याकडून चूक झाल्याचे कबूल करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.</div>
<div> </div>
<div>​"लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे अडवणूक करणे चुकीचे आहे. या माफीनाम्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे." </div>
<div>    <strong>—माण पत्रकार संघ ,</strong></div>
<div> </div>
<div>​ आयोजकांनी माफी मागितली असली तरी, भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार का? आणि इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून पत्रकारांबाबतची भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463</guid>
                <pubDate>Tue, 17 Mar 2026 06:52:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img_20260317_065143.jpg"                         length="413111"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        