<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/satara/category-2" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>सातारा - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/category/2/rss</link>
                <description>सातारा RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>फलटण दहिवडी महामार्ग कंपनीला ३३ कोटी ४० लाखांचा दंड...</title>
                                    <description><![CDATA[<p>दहिवडी दि .२४:</p>
<p>फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत </p>
<p>  </p>
<p>​फलटण ते दहिवडी या राज्यमार्गाचे काम कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कामासाठी कंपनीने मौजे तिरकवाडी येथील गट नंबर ३४०/१ मध्ये महसूल प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. केवळ परवान्याचे नाव सांगून प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले होते. तपासणीअंती या ठिकाणी २१,४१२ ब्रास</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260324-wa0151.jpg" alt=""></a><br /><p>दहिवडी दि .२४:</p>
<p>फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत </p>
<p> </p>
<p>​फलटण ते दहिवडी या राज्यमार्गाचे काम कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कामासाठी कंपनीने मौजे तिरकवाडी येथील गट नंबर ३४०/१ मध्ये महसूल प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. केवळ परवान्याचे नाव सांगून प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले होते. तपासणीअंती या ठिकाणी २१,४१२ ब्रास इतका बेकायदेशीर मुरूम आणि दगडाचे उत्खनन करून खडीचा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.</p>
<p>​सामाजिक कार्यकर्त्याचा लढा यशस्वी</p>
<p>​या बेकायदेशीर उत्खननाबाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी महसूल विभागाकडे लेखी तक्रार केली होती. केवळ तक्रार करून न थांबता, त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय (पुणे) समोर वेळोवेळी तीव्र आंदोलने केली. या आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने चौकशीचे चक्र फिरवले. मंडल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याचा आधार घेत तहसीलदार अभिजीत जाधव यांनी हा दंडात्मक आदेश काढला.</p>
<p>​सात दिवसांत दंड न भरल्यास सातबारावर बोजा</p>
<p>​तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार:</p>
<p>​कंपनीने दंडाची रक्कम ७ दिवसांच्या आत शासकीय तिजोरीत जमा करणे अनिवार्य आहे.</p>
<p>​विहित मुदतीत दंड न भरल्यास, संबंधित जागेच्या सातबारा उताऱ्यावर महसूल प्रशासनाचा बोजा चढवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.</p>
<p> </p>
<div>​"मी या कंपनीकडून होणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीविरोधात सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता दंड तर आकारला गेला आहे, पण जोपर्यंत या दंडाची पूर्ण वसुली होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा 'हलगी नाद' आंदोलन करण्यात येईल."</div>
<div>— दादासाहेब चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468</guid>
                <pubDate>Tue, 24 Mar 2026 14:52:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260324-wa0151.jpg"                         length="344296"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title> कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना साताऱ्यात रंगेहात अटक</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>
<p>तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/corruption.jpg.webp" alt=""></a><br /><p> </p>
<p>सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>
<p>तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात पकडले.  </p>
<p><br />ही कारवाई पोलीस निरीक्षक सुषमा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत. आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466</guid>
                <pubDate>Mon, 23 Mar 2026 21:54:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/corruption.jpg.webp"                         length="55662"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी असावी - लेखक ऍड. शंकर निकम</title>
                                    <description><![CDATA[<p>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.</p>
<p>समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260321-wa0018.jpg" alt=""></a><br /><p>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.</p>
<p>समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज संकुचित, विशिष्ट विचारसरणीत अडकवायचा नसेल तर सर्व लेखक, कवींनी त्यासाठी अभ्यासपूर्वक काळानुरुप लिहीतं झालं पाहिजे. पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या कार्याबद्दलची माहिती होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि म्हणून प्रत्येक पुरस्कार प्राप्त लेखक, कवीने ते समजून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. </p>
<p>डॉ शिवाजीराव चव्हाण यांचे साहित्य हे नवीन समाजासाठी आत्ताच्या लेखकांसाठी एक मार्गदर्शक लिखाण आहे"</p>
<p>या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ८६ लेखकांनी सहभाग नोंदवला. यापैकी नयन दिनेशराव पऱ्हाड, शिरजगाव यांच्या "जिवी जे गुंतले" (अभंग संग्रह) या पुस्तकास "ग्रंथमित्र डॉ.शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) प्राप्त झाला. तर "सौ.सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारासाठी" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) श्री. ऋषिकेश रोहिदास गोल्हार, टाकळी यांच्या "रानोबाचा माळ" या कादंबरीची निवड करण्यात आली. </p>
<p>उत्तेजनार्थ पुरस्कार वैशाली मंडपे, सातारा यांच्या सायबरनामा - आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता या पुस्तकास प्राप्त झाला.</p>
<p>यावेळी कु.साक्षी महामुलकर (प्राचीन सातारा), डॉ. सौ शामला माने (ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे), श्री.राजेंद्र घाडगे (राजधुरंधर ताराराणी), अनिता आगाशे (लिंब आणि परिसर सांस्कृतिक परिचय),सौ. मनीषा शिरटावले (विसंवादाशी संवाद), सौ.अश्विनी कोठावळे ( अंतर्नाद), श्री.काशिनाथ गायकवाड (महापुरुषांच्या वलयात) या लेखकांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.</p>
<p>पुरस्कारासाठी आलेल्या ग्रंथांचे परीक्षण सौ.कल्पना चौधरी , सौ.नंदा जाधव, सुनिता कदम यांनी केले.</p>
<p>पुरस्कारप्राप्त लेखक आणि प्रकाशक यांचे ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.</p>
<p>कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. राजेंद्र माने यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिता कदम यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता पोरे यांनी केले तर आभार प्रमोदीनी मंडपे यांनी मानले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465</guid>
                <pubDate>Sat, 21 Mar 2026 12:37:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260321-wa0018.jpg"                         length="422786"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​५ विरुद्ध ५ च्या लढतीत राष्ट्रवादीचा 'करिश्मा'; सभापतीपदी विक्रम शिंगाडे, उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी: </strong>संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला असून, आमदार जयकुमार गोरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.</p>
<div>
<div>
<div>            माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान असल्याने सभापतीपदाची निवड कोण मारणार, याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून</div>
<div>​</div></div></div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260316-wa0326.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी: </strong>संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला असून, आमदार जयकुमार गोरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.</p>
<div>
<div>
<div>      माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान असल्याने सभापतीपदाची निवड कोण मारणार, याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून विक्रम शिंगाडे आणि भाजपकडून अर्जुन चांगदेव काळे रिंगणात होते. मात्र, ईश्वर चिट्ठीणे कौल दिल्यामुळे शिंगाडे यांनी बाजी मारत सभापतीपद खिशात घातले. अगदी तशीच परिस्थिती उपसभापती पदाबाबतीत झाली व राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे यांनी भाजपचे विजय संपादन केला.</div>
<div>​</div>
<div>         ​या विजयामागे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची सूक्ष्म रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. या विजयासाठी अनिल देसाई (कुकुडवाड गट), अभयसिंह जगताप, बबनदादा विरकर, मनोजकुमार पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील आणि दिलीप तुपे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. सदस्यांची एकजूट कायम राखण्यात या नेत्यांना यश आल्यानेच राष्ट्रवादीने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ​पंचायत राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या होम ग्राउंडवर भाजपला हार मानावी लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील सत्तेवर पकड निर्माण करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीने खिळ घातली असून, स्थानिक राजकारणात आता नवी समीकरणे पाहायला मिळणार आहेत.</div>
<div> </div>
<div>​"हा विजय विकासकामांचा आणि सामान्य जनतेचा आहे. सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत."</div>
<div>— <strong>विक्रम शिंगाडे (नवनियुक्त सभापती, माण पंचायत समिती)</strong></div>
<div> </div>
<div>या निकालानंतर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पंचायत समितीच्या या सत्तांतराचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.</div>
</div>
</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464</guid>
                <pubDate>Tue, 17 Mar 2026 07:01:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260316-wa0326.jpg"                         length="200133"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अखेर इंदुरीकर महाराजांच्या वतीने आयोजकांनी झुकून मागितली पत्रकारांची माफी</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी:   </strong>आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे.​ राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img_20260317_065143.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी:   </strong>आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे.​ राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली होती.</p>
<div><strong>​पत्रकार संघटना आक्रमक</strong></div>
<div>​या घटनेचा निषेध म्हणून 'माण तालुका पत्रकार संघाने' दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनीही या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. "शासकीय योजनेच्या कार्यक्रमात पत्रकारांचा अपमान करणाऱ्या इंदुरीकर महाराजांना या अभियानातून वगळण्यात यावे," अशी आग्रही मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बातम्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.</div>
<div>​</div>
<div>     ​पत्रकारांची एकजूट आणि वाढता दबाव पाहून, मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध ग्राम योजनेचे बिभीषण पाटील यांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी पत्रकार लिंगराज साखरे यांना फोन करून इंदुरीकर महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. आपल्याकडून चूक झाल्याचे कबूल करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.</div>
<div> </div>
<div>​"लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे अडवणूक करणे चुकीचे आहे. या माफीनाम्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे." </div>
<div>    <strong>—माण पत्रकार संघ ,</strong></div>
<div> </div>
<div>​ आयोजकांनी माफी मागितली असली तरी, भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार का? आणि इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून पत्रकारांबाबतची भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463</guid>
                <pubDate>Tue, 17 Mar 2026 06:52:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img_20260317_065143.jpg"                         length="413111"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गोंदवले बु!येथे अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला; वारसांचा शोध सुरू</title>
                                    <description><![CDATA[<div>​दहिवडी दि .१२:</div>
<div>माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या नम्रता सर्व्हिसिंग सेंटरच्या पूर्व बाजूला एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सध्या मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.</div>
<div>​</div>
<div>​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण लालासो भोसले (वय ४५, रा. गोंदवले बुद्रुक) यांनी या घटनेची खबर दहिवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (रजि. नंबर १८/२०२५) नोंद केली आहे.</div>
<div>​    मयत व्यक्तीचे वय साधारण ६५ वर्षे असून, उंची ५ फूट आहे. त्यांचा</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260313-wa0229.jpg" alt=""></a><br /><div>​दहिवडी दि .१२:</div>
<div>माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या नम्रता सर्व्हिसिंग सेंटरच्या पूर्व बाजूला एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सध्या मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.</div>
<div>​</div>
<div>​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण लालासो भोसले (वय ४५, रा. गोंदवले बुद्रुक) यांनी या घटनेची खबर दहिवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (रजि. नंबर १८/२०२५) नोंद केली आहे.</div>
<div>​    मयत व्यक्तीचे वय साधारण ६५ वर्षे असून, उंची ५ फूट आहे. त्यांचा रंग सावळा, चेहरा गोल आणि नाक सरळ आहे. मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्या अंगात खालीलप्रमाणे कपडे होते:</div>
<div>​वरचा पेहराव: पांढऱ्या रंगाचा शर्ट, ज्यावर छातीवर व पोटावर फाटलेले राखाडी रंगाचे जॅकेट होते.</div>
<div>​खालचा पेहराव: काळ्या रंगाची पॅन्ट.</div>
<div>​इतर: पायात काळ्या रंगाचे सॉक्स आणि प्लास्टिकचे काळ्या रंगाचे बूट होते, ज्यावर 'TIGER' असे लिहिलेले आहे.</div>
<div> </div>
<div>        ​सदर अनोळखी मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. वरील वर्णनाशी जुळणारी कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मृताबाबत कोणाला काही माहिती असल्यास, त्यांनी त्वरित दहिवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी खाडे करत आहेत </div>
<div> </div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462</guid>
                <pubDate>Sat, 14 Mar 2026 13:59:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260313-wa0229.jpg"                         length="121729"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडीच्या आर्यन राठोडचे दैदिप्यमान  यश; ३ मिनिटांत सोडवली १०० गणिते</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>अकलूज येथे संपन्न झालेल्या 'आय चँप अबॅकस प्रा. लि.' आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडी शाखेच्या आर्यन रूपेश राठोड याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. आर्यनने अवघ्या ३ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवण्याचा पराक्रम केला असून, या यशाबद्दल त्याला गौरव म्हणून सायकल प्रदान करण्यात आली.</p>
<div><strong>​दहिवडी शाखेचा दुहेरी धमाका</strong></div>
<div>​आर्यनच्या वैयक्तिक यशासोबतच, दहिवडी शाखेने सांघिक पातळीवरही आपली मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट व्यवस्थापन आणि मार्गदर्शनासाठी दहिवडी शाखेला 'बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. या यशात शाखेच्या संचालिका सौ. राजश्री देशमुख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.</div>
<div>  </div>
<div><strong>​दिग्गजांच्या हस्ते पारितोषिक वितरण....</strong></div>
<div>​अकलूज येथे पार पडलेल्या</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/aryan-rathod-of-dahiwadi-brilliant-success-in-national-abacus-competition/article-2455"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-02/img-20260212-wa0183.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>अकलूज येथे संपन्न झालेल्या 'आय चँप अबॅकस प्रा. लि.' आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडी शाखेच्या आर्यन रूपेश राठोड याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. आर्यनने अवघ्या ३ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवण्याचा पराक्रम केला असून, या यशाबद्दल त्याला गौरव म्हणून सायकल प्रदान करण्यात आली.</p>
<div><strong>​दहिवडी शाखेचा दुहेरी धमाका</strong></div>
<div>​आर्यनच्या वैयक्तिक यशासोबतच, दहिवडी शाखेने सांघिक पातळीवरही आपली मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट व्यवस्थापन आणि मार्गदर्शनासाठी दहिवडी शाखेला 'बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. या यशात शाखेच्या संचालिका सौ. राजश्री देशमुख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.</div>
<div> </div>
<div><strong>​दिग्गजांच्या हस्ते पारितोषिक वितरण....</strong></div>
<div>​अकलूज येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने ​कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील (अध्यक्षा, प्रताप क्रीडा मंडळ)</div>
<div>​श्रीमती शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील (अध्यक्षा, शिवरत्न शिक्षण संस्था) ​चि. सयाजीराजे मोहिते पाटील (नगरसेवक, अकलूज नगरपरिषद) या मान्यवरांच्या हस्ते आर्यन राठोड आणि दहिवडी शाखेला सन्मानित करण्यात आले.</div>
<div>        स्पर्धेचे यशस्वी आयोजन 'आय चँप अबॅकस'चे डायरेक्टर विशाल माने आणि संचालिका स्नेहल माने यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. आर्यनच्या या यशाबद्दल दहिवडी परिसरातून त्याचे कौतुक होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/aryan-rathod-of-dahiwadi-brilliant-success-in-national-abacus-competition/article-2455</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/aryan-rathod-of-dahiwadi-brilliant-success-in-national-abacus-competition/article-2455</guid>
                <pubDate>Sat, 14 Feb 2026 10:47:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-02/img-20260212-wa0183.jpg"                         length="188139"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघास उवविजेतेपद; मिहीर काटकर मालिकावीर तर लंबोदर निकम उत्कृष्ट गोलंदाज</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 6 वी 14 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्र सचिव आदरणीय मिनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली</p>
<p>      या स्पर्धेमध्ये लंबोदर निकम च्या नेतृत्वाखाली सातारा संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती परंतु त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. सातारा संघाने साखळी सामन्यांमध्ये सांगली, नाशिक, धुळे या संघावर मात करत बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता, अंतिम सामना नाशिक शहर या संघाबरोबर अतिशय अटीतटीचा झाला व यामध्ये सातारा संघाचा निसटता<br />    </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/in-the-state-level-tennis-cricket-tournament-satara-team-was/article-2453"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img-20260131-wa0113.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 6 वी 14 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्र सचिव आदरणीय मिनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली</p>
<p>   या स्पर्धेमध्ये लंबोदर निकम च्या नेतृत्वाखाली सातारा संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती परंतु त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. सातारा संघाने साखळी सामन्यांमध्ये सांगली, नाशिक, धुळे या संघावर मात करत बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता, अंतिम सामना नाशिक शहर या संघाबरोबर अतिशय अटीतटीचा झाला व यामध्ये सातारा संघाचा निसटता पराभव झाला, सातारा संघातील खेळाडू मिहीर काटकर यास मालिकावीर तर लंबोदर निकम यास उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मिहीर काटकर हा क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडचा खेळाडू असून तुकाराम घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे तर लंबोदर निकम हा सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल खटाव चा खेळाडू असून विशाल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे. या संघास प्रशिक्षक विशाल निकम सर, महेश सोनवले विकास सरतापे महाराष्ट्र राज्य सहसचिव चंद्रकांत तोरणे यांचे मार्गदर्शन लाभले,<br />    संघाच्या या यशाबद्दल टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी उपाध्यक्ष विलास गिरी उमन डायरेक्टर धनश्री गिरी सहसचिव चंद्रकांत तोरणे, कृषिरत्न,प्रा. विश्वंभर बाबर, आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, महेश सोनवले,विकास सरतापे,यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/in-the-state-level-tennis-cricket-tournament-satara-team-was/article-2453</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/in-the-state-level-tennis-cricket-tournament-satara-team-was/article-2453</guid>
                <pubDate>Sat, 31 Jan 2026 13:31:31 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img-20260131-wa0113.jpg"                         length="189631"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पोळ विरुद्ध पोळ' अन् भाजप-राष्ट्रवादीत थेट संघर्ष; माणमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी:  </strong>माण तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली असून, अनेक ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नवखे तर काही ठिकाणी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.</p>
<p><strong>​राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला</strong><br />​भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), रासप, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि आप यांसारख्या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक गटांत थेट लढत होत असली, तरी अपक्ष</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/the-prestige-of-the-establishment-was-at-stake-in-the/article-2451"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img-20260122-wa0195.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी:  </strong>माण तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली असून, अनेक ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नवखे तर काही ठिकाणी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.</p>
<p><strong>​राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला</strong><br />​भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), रासप, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि आप यांसारख्या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक गटांत थेट लढत होत असली, तरी अपक्ष उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.<br /><strong>​जिल्हा परिषद: गटांत रंगणार 'काटे की टक्कर'</strong><br />​जिल्हा परिषदेच्या ५ गटांमध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.<br /><strong>​आंधळी गट: </strong>येथे भाजपच्या सोनल गोरे आणि राष्ट्रवादीच्या योगिता दडस यांच्यात मुख्य सामना आहे. दीपाली जगदाळे यांच्या अर्जावरील हरकतीने येथे अधिक चर्चा रंगली आहे.<br /><strong>​बिदाल गट: </strong>भाजपच्या अलका जगदाळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या (शप) मोनाली विरकर यांच्यात लढत होत असून, रासप आणि महापरिवर्तन आघाडीनेही येथे आव्हान उभे केले आहे.<br /><strong>​मार्डी गट: </strong>येथे डॉ. भारती पोळ (भाजप) आणि सोनाली पोळ (राष्ट्रवादी) यांच्यात 'पोळ विरुद्ध पोळ' असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.<br /><strong>​गोंदवले बुद्रुक गट: </strong>अनुसूचित जाती महिला राखीव असलेल्या या गटात सावित्री शिलवंत (भाजप) आणि शितल रणपिसे (राष्ट्रवादी) यांच्यात मुकाबला आहे.<br /><strong>​कुकुडवाड गट: </strong>हा गट सर्वाधिक चुरशीचा ठरण्याची चिन्हे आहेत. येथे भाजपचे अरुण गोरे, राष्ट्रवादीचे अनिल देसाई, काँग्रेसचे महेश करचे आणि शिवसेनेचे सुरेश गोरड यांच्यासह अनेक अपक्ष रिंगणात असल्याने बहुकोनी लढत होणार आहे.<br />​पंचायत समिती: गणांमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी<br />​पंचायत समितीच्या १० गणांमध्येही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत.<br /><strong>​वावरहिरे गण:</strong> येथे सर्वाधिक १३ उमेदवार रिंगणात आहेत. राजाराम बोराटे (भाजप), शामराव राऊत (राष्ट्रवादी) आणि दोन्ही शिवसेना गटांच्या उमेदवारांमुळे ही लढत रंगतदार होईल.<br />​बिदाल गण: येथे भाजपच्या उषा भोसले, राष्ट्रवादीच्या पुष्पलता मगर आणि राष्ट्रवादी (शप) च्या मनिषा इंगळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.<br /><strong>​पळशी गण: </strong>ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या गणात राजेंद्र खाडे (भाजप) आणि मानसिंग खाडे (राष्ट्रवादी) यांच्यात चुरस आहे.<br /><strong>​वर मलवडी गण:</strong> आनंदराव खरात (भाजप) आणि विक्रम शिंगाडे (राष्ट्रवादी) यांच्यात प्रमुख लढत असून काँग्रेस व शिवसेनेनेही येथे उमेदवार दिले आहेत.<br /><strong>​प्रशासकीय तयारी पूर्ण</strong><br />​निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके, निवडणूक निरीक्षक सरिता नरके आणि तहसीलदार विकास अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली छाननी प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटला असून, गावोगावी कोपरा सभा आणि भेटीगाठींना वेग आला आहे.<br />​<br /><strong>महत्वाचे मुद्दे :-</strong><br />​प्रमुख लढती: भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (विद्यमान गट)<br />​अपक्ष उमेदवारांचा फॅक्टर: अनेक गणांमध्ये अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार.<br /><strong>​प्रचाराचा मुख्य मुद्दा: </strong>पाणी प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक नेतृत्व. ​आता तालुक्यातील जनता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/the-prestige-of-the-establishment-was-at-stake-in-the/article-2451</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/the-prestige-of-the-establishment-was-at-stake-in-the/article-2451</guid>
                <pubDate>Sat, 24 Jan 2026 13:57:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img-20260122-wa0195.jpg"                         length="114910"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>माण-खटावच्या राजकारणात 'किंगमेकर' की 'किंग'? शेखर गोरे यांची भूमिका ठरणार निर्णायक!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी प्रतिनिधी प्रवीण राजे:</strong>    सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माण-खटाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरस असतानाच, शेखर गोरे यांनी आपली रणनीती स्पष्ट केल्याने संपूर्ण तालुक्याचे राजकीय समीकरण फिरवण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.</p>
<p><strong>​'आंधळी'तून रणशिंग: पत्नी सोनलताई गोरे मैदानात</strong></p>
<p>​ माण-खटावचे राजकारण नेहमीच गोरे बंधूंच्या भोवती फिरत आले आहे. मात्र, यावेळी शेखर गोरे यांनी मोठी खेळी खेळली आहे. आंधळी येथे झालेल्या भव्य मेळाव्यात आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी जाहीर केले की, त्यांच्या पत्नी सोनलताई गोरे या आंधळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/the-role-of-kingmaker-or-king-shekhar-gore-will-be/article-2450"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260120_115921.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी प्रतिनिधी प्रवीण राजे:</strong>  सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माण-खटाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरस असतानाच, शेखर गोरे यांनी आपली रणनीती स्पष्ट केल्याने संपूर्ण तालुक्याचे राजकीय समीकरण फिरवण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.</p>
<p><strong>​'आंधळी'तून रणशिंग: पत्नी सोनलताई गोरे मैदानात</strong></p>
<p>​ माण-खटावचे राजकारण नेहमीच गोरे बंधूंच्या भोवती फिरत आले आहे. मात्र, यावेळी शेखर गोरे यांनी मोठी खेळी खेळली आहे. आंधळी येथे झालेल्या भव्य मेळाव्यात आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी जाहीर केले की, त्यांच्या पत्नी सोनलताई गोरे या आंधळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी ही निवडणूक 'कमळ' चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने भाजपमधील अंतर्गत समीकरणे आणि आगामी युती-आघाडीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या शेखर गोरेंनी आंधळी गटातील प्रत्येक गावात भेटीगाठी आणि दौऱ्यांचा धडाका लावला असून, मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.</p>
<p>    ​<strong>कुकुडवाड गटात राजेंद्र जाधव यांची उमेदवारी निश्चित?</strong><br />​ केवळ आंधळीच नव्हे, तर इतर गटांतही शेखर गोरे यांनी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून राजेंद्र जाधव निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या गडावर आपली पकड मजबूत करण्यासाठी गोरेंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.<br /><strong>​माणदेशातील 'मास लीडर' आणि स्वतंत्र ताकद</strong><br />​शेखर गोरे यांची ओळख ही केवळ एक राजकीय नेता म्हणून नसून, दुष्काळी भागातील जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारा नेता अशी आहे. 'शेखरभाऊ' यांनी गेल्या काही वर्षांत वॉटर कप स्पर्धा, ऐन उन्हाळ्यात मोफत पाणीपुरवठा, चारा छावण्या आणि स्थानिक विकासकामांच्या माध्यमातून खटावच्या उत्तर भागासह माण तालुक्यात स्वतःचा एक स्वतंत्र मतदारसंघ तयार केला आहे. हा 'हक्काचा मतदार' ज्या बाजूला झुकेल, तिथे विजयाचे पारडे जड होणार आहे.</p>
<p><strong>​निर्णायक ठरणारी समीकरणे:</strong><br />​ युवा कार्यकर्त्यांचे संघटन: शेखर गोरे यांच्याकडे तरुणांची मोठी फळी आहे. सोशल मीडिया आणि ग्राऊंड लेव्हलवर हे कार्यकर्ते निवडणूक फिरवण्याची क्षमता ठेवतात.<br />​आमदारकीचे लक्ष्य: शेखर गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे आपली ताकद सिद्ध करण्यासाठी ते या निवडणुकीत सर्वस्व पणाला लावणार आहेत.<br /><strong>​या गटांवर असणार विशेष नजर</strong><br />​आंधळी, कुकुडवाड, बिदाल, मार्डी, गोंदवले आणि खटाव भागातील औंधसारख्या महत्त्वाच्या जिल्हा परिषद गटांमध्ये शेखर गोरे यांची वैयक्तिक पकड आहे. <br /><strong>​थोडक्यात सांगायचे तर...</strong><br />माण-खटावच्या राजकारणात शेखर गोरे हा असा 'फॅक्टर' आहे ज्याला दुर्लक्षित करून कोणालाही सत्तेची खुर्ची गाठता येणार नाही. ते स्वतःच्या रणनीतीने 'किंग' बनणार की मित्रपक्षांसाठी 'किंगमेकर' ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/the-role-of-kingmaker-or-king-shekhar-gore-will-be/article-2450</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/the-role-of-kingmaker-or-king-shekhar-gore-will-be/article-2450</guid>
                <pubDate>Tue, 20 Jan 2026 11:41:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260120_115921.jpg"                         length="221338"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>दहिवडीत रंगणार युवा व्हॉलीबॉलचा महासंग्राम; २७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे बिगुल वाजले!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी:</strong>    माण देशाच्या क्रीडा पंढरीत आता व्हॉलीबॉलचा धडाका पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन संलग्न महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सातारा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली, यंदाच्या '२७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे' यजमानपद दहिवडीच्या सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबला बहाल करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रीडा संकुल, दहिवडी येथे पार पडणार आहे.</p>
<p>              ​या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडक संघ सहभागी होणार आहेत. ५ जिल्ह्यांचा मिळून एक विभाग यानुसार राज्यातील विभागांतून मुलांचे ८ आणि मुलींचे ८ संघ असे एकूण १६ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील. २१ वर्षांखालील वयोगटातील ही स्पर्धा<br />      <br /><strong>​निवड</strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/696ddf96d4e39/article-2447"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/concept-illustration-of-playing-volleyball-vector.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी:</strong>  माण देशाच्या क्रीडा पंढरीत आता व्हॉलीबॉलचा धडाका पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन संलग्न महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सातारा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली, यंदाच्या '२७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे' यजमानपद दहिवडीच्या सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबला बहाल करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रीडा संकुल, दहिवडी येथे पार पडणार आहे.</p>
<p>       ​या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडक संघ सहभागी होणार आहेत. ५ जिल्ह्यांचा मिळून एक विभाग यानुसार राज्यातील विभागांतून मुलांचे ८ आणि मुलींचे ८ संघ असे एकूण १६ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील. २१ वर्षांखालील वयोगटातील ही स्पर्धा असल्याने महाराष्ट्राच्या भविष्यातील 'स्टार' खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. दहिवडी येथील सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबने आजवर क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचा मान देण्यात आला आहे. या स्पर्धेमुळे माण तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे<br />      ​स्पर्धेसाठी दहिवडी येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने तयार करण्यात येत आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन आणि तांत्रिक बाबींकडे आयोजक बारकाईने लक्ष देत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभाला क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आणि राजकीय मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.<br /><strong>​निवड चाचणीवर लक्ष</strong><br />​या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावरच महाराष्ट्र राज्याचा 'युथ' संघ निवडला जाणार आहे, जो पुढे राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करेल. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून या स्पर्धेत खेळताना दिसेल.</p>
<p>​"दहिवडीसारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉलीबॉल खेळाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक खेळाडूंना प्रेरणा मिळेल."<br />— आयोजक, सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लब, दहिवडी</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/696ddf96d4e39/article-2447</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/696ddf96d4e39/article-2447</guid>
                <pubDate>Mon, 19 Jan 2026 13:19:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/concept-illustration-of-playing-volleyball-vector.jpg"                         length="43165"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एक खिडकी योजना सुरू- जिल्हाधिकारी संतोष पाटील</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>सातारा: </strong>जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर एक खिडकी योजना राबविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका, सातारा येथे स्थापन करण्यात आला आहे. यांची नोंद पक्षांनी व उमेदवारांनी घ्यावी, आवश्यक असणाऱ्या विविध निवडणूक विषयक परवान्यांसाठी या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी  पाटील यांनी केले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/a-window-scheme-started-in-line-with-zilla-parishad-panchayat/article-2446"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/santosh-patil-pcmc_2018101511071.jpg" alt=""></a><br /><p><strong>सातारा: </strong>जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर एक खिडकी योजना राबविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका, सातारा येथे स्थापन करण्यात आला आहे. यांची नोंद पक्षांनी व उमेदवारांनी घ्यावी, आवश्यक असणाऱ्या विविध निवडणूक विषयक परवान्यांसाठी या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी  पाटील यांनी केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/a-window-scheme-started-in-line-with-zilla-parishad-panchayat/article-2446</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/a-window-scheme-started-in-line-with-zilla-parishad-panchayat/article-2446</guid>
                <pubDate>Sat, 17 Jan 2026 12:28:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/santosh-patil-pcmc_2018101511071.jpg"                         length="27420"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        