<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/maharashtra/category-3" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>प्रांत (महाराष्ट्र) - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/category/3/rss</link>
                <description>प्रांत (महाराष्ट्र) RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज: अद्वितीय शौर्य आणि धर्मासाठी दिलेले महान बलिदान</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी,</p>
<p> </p>
<p> </p>
<p>   </p>
<p>    </p>
<p> </p>
<p>    </p>
<p> </p>
<p>नूतन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260311-wa0102.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p> मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी, संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला. यामध्ये राजकारण नीती आणि समाज व्यवस्थेवरील विचार मांडलेले आहेत. यावरून ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर विद्वान आणि दूरदृष्टी असलेले शासकही होते.</p>
<p> १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. १६८१ साली ते मराठा साम्राज्याच्या गादीवर विराजमान झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुघल सम्राट औरंगजेब यांच्या प्रचंड सैन्याशी कठोर संघर्ष केला. औरंगजेबाने मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत प्रचंड मोहीम सुरू केली होती परंतु संभाजी महाराजांनी त्याला कडवी झुंज दिली. जवळपास नऊ वर्ष त्यांनी मुघल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इतर शत्रू विरुद्ध सतत लढा दिला आणि स्वराज्याचे रक्षण केले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. त्यांनी अनेक मोहिमा राबवून शत्रूंना पराभूत केले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा सैन्याची ताकद आणि आत्मविश्वास वाढला त्यांनी स्वराज्यच्या सीमा टिकून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. १६८९ साली संगमेश्वर येथे संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश यांना मुगल सैन्याने कपटाने पकडले. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्याचा दबाव टाकला परंतु संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वाभिमानासाठी मृत्यू स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस मुघलांनी त्यांना भयानक यातना दिल्या. त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले परंतु त्यांनी शेवटपर्यंत धर्म आणि स्वाभिमानाचा त्याग केला नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. हे बलिदान इतिहासातील अद्वितीय उदाहरण मानले जाते.</p>
<p> धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले. हे बलिदान मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे. आजही महाराष्ट्रातील जनता त्यांना 'धर्मवीर' संभाजी महाराज म्हणून अभिमानाने स्मरते. धर्मवीर संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि बलिदान पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.</p>
<p>   सोडावा धर्म की, सोडवा प्राण </p>
<p>    ऐसा प्रश्न कधी ना पडावा </p>
<p> सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा </p>
<p>    शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा....</p>
<p> </p>
<p>नूतन विनायक भिसे</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 22:03:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260311-wa0102.jpg"                         length="199627"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>            ​सातारा (दि. १२): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.</p>
<p>  </p>
<p>                    याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. </p>
<p>  </p>
<p>*स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे* </p>
<p>            - *उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*</p>
<p>              स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार</p>
<p>         </p>
<p>       </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260312-wa0032(1).jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p>      ​सातारा (दि. १२): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.</p>
<p> </p>
<p>          याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. </p>
<p> </p>
<p>*स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे* </p>
<p>      - *उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*</p>
<p>       स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच या स्थळाला भेट देत होते. त्यांचे नेहमी हे श्रद्धास्थान व शक्तिस्थान राहिले आहे. त्यांच्याच विचारांवर स्वर्गीय अजित पवार यांनी काम केले आहे. मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर दोन फेब्रुवारी रोजी समाधी स्थळावर अभिवादन केले होते. त्यानंतर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी आले आहे. पुढील काळात त्यांच्याच विचारांवर काम करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनित्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले.</p>
<p>         </p>
<p>       स्व.​यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या कार्यक्रमाद्वारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आणि कार्याला संगीतातून उजाळा देण्यात आला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 11:23:50 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260312-wa0032%281%29.jpg"                         length="197646"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन ; बारामतीला जाताना विमानाचा अपघात </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पुणे: </strong>महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आज सकाळी पुणे जिल्ह्यात कोसळले आहे. ताज्या वृत्तानुसार, बारामती येथील विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.</p>
<p>                पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अजित पवार आणि इतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे . तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वृत्तानुसार, विमानात अजित पवार यांचे पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स देखील होते. अजित पवार सकाळी ८ वाजता मुंबईहून निघाले होते. बारामतीमध्ये त्यांना चार निवडणूक सभांना संबोधित करायचे होते.</p>
<p>                हे विमान, लियरजेट ४५, व्हीएसआर द्वारे चालवले<br /> <br />     </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260128_102517.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे: </strong>महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आज सकाळी पुणे जिल्ह्यात कोसळले आहे. ताज्या वृत्तानुसार, बारामती येथील विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.</p>
<p>        पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अजित पवार आणि इतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे . तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वृत्तानुसार, विमानात अजित पवार यांचे पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स देखील होते. अजित पवार सकाळी ८ वाजता मुंबईहून निघाले होते. बारामतीमध्ये त्यांना चार निवडणूक सभांना संबोधित करायचे होते.</p>
<p>        हे विमान, लियरजेट ४५, व्हीएसआर द्वारे चालवले जात होते.<br /> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान कोसळले आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्याने विमानातील कोणत्याही व्यक्ती वाचण्याची शक्यता नाकारली आहे. बारामती विमानतळाशेजारी दुकान असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, "विमान उतरताना खूप आवाज करत होते म्हणून माझे लक्ष त्याकडे गेले. ते उतरण्याचा प्रयत्न करत होते पण धावपट्टीवरून घसरले आणि चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मोठा स्फोट झाला. त्यांनी आतापर्यंत विमानातून ४-५ मृतदेह बाहेर काढले आहेत."<br />     शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार यांच्या घरी दिल्लीत आहे . काही वेळातच हे कुटुंब बारामतीला रवाना होणार आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452</guid>
                <pubDate>Wed, 28 Jan 2026 10:26:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260128_102517.jpg"                         length="283767"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नांदेड: </strong>”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.</p>
<p>              कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी</p>
<p>       </p>
<p>        </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260119_133333.jpg" alt=""></a><br /><p><strong>नांदेड: </strong>”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.</p>
<p>       कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.</p>
<p>       मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल उभारून भाविकांना सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले स्टॉल दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद, अल्पोपहार, माहिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच २४ जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.</p>
<p>        या कार्यक्रमासाठी दोन दिवसांत ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा शाळा, महाविद्यालये व सामाजिक माध्यमांतून व्यापक प्रचार करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या बाहेर, पार्किंग स्थळी, स्टॉलसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वाहने व संबंधित व्यक्तींना प्रवेश पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सेवा आणि प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा व “हिंद-दी-चादर” शहीदी समागम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या एकूण नियोजनाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी उपस्थितांना दिली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448</guid>
                <pubDate>Mon, 19 Jan 2026 13:31:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260119_133333.jpg"                         length="338016"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>खळबळजनक: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची सून १० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​मुंबई: </strong>मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कोट्यवधींची खंडणी मागणाऱ्या दोन महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक, हेमलता पाटकर, ही 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.<br /><strong>​नेमकं प्रकरण काय?</strong><br />​नोव्हेंबर महिन्यात अंधेरी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याची पार्टी सुरू होती. यावेळी लेझर लाईटच्या वापरावरून हेमलता पाटकर, तिची मैत्रीण अमरीना जव्हेरी आणि बिल्डरचा मुलगा यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर, २३ नोव्हेंबर रोजी या महिलांनी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/--aai-kuthe-kay-krte--fame-actress-daughter-in-law-arrested-in-rs-10-crore-extortion-case/article-2428"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251228_161747.jpg" alt=""></a><br /><p><strong>​मुंबई: </strong>मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कोट्यवधींची खंडणी मागणाऱ्या दोन महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक, हेमलता पाटकर, ही 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.<br /><strong>​नेमकं प्रकरण काय?</strong><br />​नोव्हेंबर महिन्यात अंधेरी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याची पार्टी सुरू होती. यावेळी लेझर लाईटच्या वापरावरून हेमलता पाटकर, तिची मैत्रीण अमरीना जव्हेरी आणि बिल्डरचा मुलगा यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर, २३ नोव्हेंबर रोजी या महिलांनी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.<br /><strong>​१० कोटींची मागणी आणि पोलिसांचा सापळा</strong><br />​दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी या महिलांनी बिल्डरकडे तब्बल १० कोटी रुपयांची मागणी केली. अनेक चर्चेनंतर ही रक्कम ५.५ कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली. मात्र, महिलांच्या सततच्या दबावाला कंटाळून बिल्डरने मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधला.​गुन्हे शाखेने तातडीने हालचाली करत लोअर परळ परिसरात सापळा रचला. २३ डिसेंबर रोजी खंडणीचा पहिला हप्ता म्हणून १.५ कोटी रुपये स्वीकारताना हेमलता पाटकर आणि अमरीना जव्हेरी यांना पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या.<br />​तपासात धक्कादायक खुलासे<br />​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता पाटकर (३९, रा. कांदिवली) आणि अमरीना जव्हेरी (३३, रा. सांताक्रूझ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. केवळ पैसे उकळण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करणे आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलांनी दिली होती. याप्रकरणी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. ​एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्ती अशा गंभीर गुन्ह्यात सापडल्याने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत सध्या याच विषयाची चर्चा रंगली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/--aai-kuthe-kay-krte--fame-actress-daughter-in-law-arrested-in-rs-10-crore-extortion-case/article-2428</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/--aai-kuthe-kay-krte--fame-actress-daughter-in-law-arrested-in-rs-10-crore-extortion-case/article-2428</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 16:19:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251228_161747.jpg"                         length="167806"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​सोलापुरात महायुतीत बिघाडी! जागावाटपावरून भाजपला डच्चू; शिंदे गट अन् अजित पवार गट आले एकत्र</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​सोलापूर: </strong>राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील चर्चा फिसकटली असून, आता सोलापुरात 'शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट)' अशी नवी युती आकारास आली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.<br /><strong>​५१-५१ चा नवा फॉर्म्युला</strong><br />​सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांत प्रत्येकी ५१ जागांवर एकमत झाले असून, सोलापूरचा महापौर देखील या युतीचाच असेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251228_151649.jpg" alt=""></a><br /><p><strong>​सोलापूर: </strong>राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील चर्चा फिसकटली असून, आता सोलापुरात 'शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट)' अशी नवी युती आकारास आली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.<br /><strong>​५१-५१ चा नवा फॉर्म्युला</strong><br />​सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांत प्रत्येकी ५१ जागांवर एकमत झाले असून, सोलापूरचा महापौर देखील या युतीचाच असेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.<br /><strong>​भाजपसोबत का फिस्कटले समीकरण?</strong><br />​जागावाटपाच्या चर्चेबाबत माहिती देताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, "आम्ही सुरुवातीला भाजपकडे ४२ जागांची मागणी केली होती, परंतु भाजपने केवळ ८ जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आम्ही ३० जागांचा मध्यममार्ग काढला, तरीही त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर स्वाभिमानासाठी आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला."<br /><strong>​विकासासाठी एकत्रित पाऊल</strong><br />​राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात काल रात्री झालेल्या बैठकीनंतर या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्याच्या सत्तेत आम्ही सोबत आहोतच, शिवाय नगरविकास आणि अर्थ खाते आमच्याच नेत्यांकडे असल्याने सोलापूरच्या विकासाला या युतीमुळे मोठी गती मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.<br /><strong>​महत्त्वाचे मुद्दे:</strong><br />​भाजपसोबतची युती तुटली; शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र.<br />​दोन्ही पक्ष प्रत्येकी ५१ जागांवर निवडणूक लढवणार.<br />​पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर सोलापुरातही महायुतीचे गणित बिघडले.<br />​सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जय महाराष्ट्र.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 15:17:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251228_151649.jpg"                         length="114452"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लाचखोर पोलीस उपनिरीक्षक १ लाखाची लाच घेताना रंगेहात अटक; विमानतळ पोलीस ठाण्यातील कारवाई</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नांदेड:</strong> नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास (PSI) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p><strong>नेमके प्रकरण काय?</strong><br />मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील २५ वर्षीय महिला तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांना मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.</p>
<p><strong>एसीबीचा सापळा आणि अटक</strong><br />तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/gme7gy3waaasxly.jpg" alt=""></a><br /><p><strong>नांदेड:</strong> नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास (PSI) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p><strong>नेमके प्रकरण काय?</strong><br />मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील २५ वर्षीय महिला तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांना मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.</p>
<p><strong>एसीबीचा सापळा आणि अटक</strong><br />तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ संभाजी तांबोळी (वय ४३) यांनी या लाच मागणीसाठी प्रोत्साहन (अपप्रेरणा) दिल्याचे समोर आले.२३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० ते २०:१२ च्या दरम्यान, नांदेड येथील नमस्कार चौक, ब्रम्हसिंग नगर भागात सापळा रचण्यात आला. 'किंग कोब्रा बिअर बार'च्या पाठीमागे असलेल्या तक्रारदाराच्या वडिलांच्या घरी, १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पीएसआय गोविंद जाधव यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. गोविंद बालाजीराव जाधव (पोलीस उपनिरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन) याला अटक करण्यात आले असून वैजनाथ संभाजी तांबोळी (पोलीस कॉन्स्टेबल) सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>     ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करीमखान पठाण व त्यांच्या पथकाने केली.कोणत्याही शासकीय कामासाठी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर किंवा कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 17:46:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/gme7gy3waaasxly.jpg"                         length="24154"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास ५ वर्षे सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा मोठा निकाल</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई: </strong>मुंबईतील चेंबूर परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंग आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी फुलदेव रामप्रीत पासवान याला दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि ८,००० रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.</p>
<p><strong>काय आहे प्रकरण?</strong><br />२०१९ मध्ये आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपी फुलदेव पासवान याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ४५२ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम १० नुसार गुन्हा (गु.र.क्र. ८१/२०१९) दाखल करण्यात आला होता. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.</p>
<p><strong>न्यायालयाचा निकाल</strong><br />या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/atyachar-1.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई: </strong>मुंबईतील चेंबूर परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंग आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी फुलदेव रामप्रीत पासवान याला दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि ८,००० रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.</p>
<p><strong>काय आहे प्रकरण?</strong><br />२०१९ मध्ये आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपी फुलदेव पासवान याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ४५२ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम १० नुसार गुन्हा (गु.र.क्र. ८१/२०१९) दाखल करण्यात आला होता. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.</p>
<p><strong>न्यायालयाचा निकाल</strong><br />या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास, ८,००० रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.</p>
<p><strong>पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी</strong><br />हा खटला यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने विशेष मेहनत घेतली. यामध्ये अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ६) समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांचा समावेश होता.तसेच, या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई (सध्या गावदेवी पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक गजानन देशमुख, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपाली पावसे आणि त्यांच्या पथकाने न्यायालयात भक्कम पुरावे मांडल्यामुळे आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.या निकालामुळे गुन्हेगारांवर जरब बसेल आणि पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 17:34:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/atyachar-1.jpg"                         length="48945"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद</title>
                                    <description><![CDATA[<p>पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार<br />•    विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार<br />•    प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापणार, नोकरीतही प्राधान्य देणार<br />•    प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/the-chief-minister-interacted-with-the-representatives-of-the-villages/article-2413"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img-20251223-wa0101.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई:  </strong>पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. </p>
<p>     पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या बाधित सात गावातील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संवाद साधला. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी  यांच्यासह पुरंदर विमानतळाच्या परिसरातील बाधित सात गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.</p>
<p><strong>भूसंपादनाचा जास्तीत जास्त मोबदला देणार</strong><br />यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरंदर येथील विमानतळ हे महाराष्ट्र आणि पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हा प्रकल्प व्यवहार्य होण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा सखोल विचार करून या विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पुरंदर येथील एरोसिटी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातील सर्व लाभ दिले जातील. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना शंभर टक्के नोकरीत प्राधान्य दिले जाईल. भूसंपादनाचा दर अंतिम झाल्यानंतर त्या भागातील युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करून उद्योगांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. तसेच प्रकल्पासंदर्भातील पूर्वी झालेल्या आंदोलनातील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.</p>
<p><strong>पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य</strong><br />मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरंदर प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांच्या योग्य पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य आहे. शेतकऱ्यांना व त्यांच्या पुढील पिढीला संरक्षण मिळेल, याचा विचार करून मूळ जमिनीच्या दरापेक्षा जास्त दर देण्याचा विचार करण्यात येईल. त्यासाठीच रेडिरेकनर नुसार भूसंपादन न करता वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचा दर ठरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सिडकोच्या प्रकल्पात यापूर्वी साडेबावीस टक्के लाभ देण्यात आला असून, पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी त्याहून अधिक लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.</p>
<p> प्रकल्पबाधित घरांसाठी कुटुंबाची रचना लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यात येत असून यामध्ये सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा देण्यात येते. कुटुंबांतील बहिणीच्या हिश्यासंदर्भातही योग्य मार्ग काढण्यात येईल. अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी काही वेगळे करता येईल का याचा विचार करण्यात येईल. पुरंदर विमानतळासाठी संपादित जमिनीचा मोबदला तसेच पर्यायी जमीन देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.</p>
<p>     पुरंदर विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून, यापूर्वी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनीवरील शिक्के काढण्यात येतील. या प्रकल्पात शेतकऱ्यांना भागधारक करण्यासंदर्भातही विचार केला जाईल. गावठाण पुनर्बांधणीसंदर्भातही योग्य निर्णय घेतला जाईल. प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच बागायती झाडांच्या दरासंदर्भातही चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. तसेच राज्यातील सर्वच प्रकल्पबाधितांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.</p>
<p>       राज्य शासनाने 2014 नंतर जे प्रकल्प राबविले ते केवळ अन् केवळ राज्याच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठीच राबविले गेले. या प्रकल्पामधून कोणत्याही शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा कुठलाही उद्देश नाही. आतापर्यंत राबविलेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या भागातील शेतकरी, नागरिक समाधानी झाल्याचे दिसून आले आहे. एका विमानतळामुळे परिसरातील शेती, उद्योग, व्यापार यामध्ये मोठ्या संधी उपलब्ध होतात हे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे दिसून आले आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळ झाल्यानंतर नक्कीच या भागातील शेतकऱ्यांचा लाभ होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच उपस्थित ग्रामस्थांमधील प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व निवेदन यावेळी सादर केले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/the-chief-minister-interacted-with-the-representatives-of-the-villages/article-2413</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/the-chief-minister-interacted-with-the-representatives-of-the-villages/article-2413</guid>
                <pubDate>Tue, 23 Dec 2025 21:57:10 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img-20251223-wa0101.jpg"                         length="74558"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी </title>
                                    <description><![CDATA[<p>      राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच कल्याणमधील सिंधीगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रॅपिडो बाईक चालकाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची वार्ता आहे. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी  आरोपी बाईक चालक सिद्धेश संदीप परदेशी (19) याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला कल्याण न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.</p>
<p>            ही घटना 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान कल्याण पश्चिममध्ये घडली. रॅपिडो मोटारसायकल बुक केलेल्या तरुणीचा बाईक चालकाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कायदा धाब्यावर बसवून अवैध रित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो, ओला, उबेर यासारख्या संस्थांना दिलेला</p>
<p>मिळालेल्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/rapido-bike-driver-tried-to-molest-the-girl-and-threatened/article-2401"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251215_124631.jpg" alt=""></a><br /><p>   राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच कल्याणमधील सिंधीगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रॅपिडो बाईक चालकाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची वार्ता आहे. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी  आरोपी बाईक चालक सिद्धेश संदीप परदेशी (19) याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला कल्याण न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.</p>
<p>      ही घटना 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान कल्याण पश्चिममध्ये घडली. रॅपिडो मोटारसायकल बुक केलेल्या तरुणीचा बाईक चालकाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कायदा धाब्यावर बसवून अवैध रित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो, ओला, उबेर यासारख्या संस्थांना दिलेला तात्पुरता परवाना रद्द का करण्यात येऊ नये?, या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाची 16 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मंत्रालयातील आपल्या दालनात तातडीची बैठक बोलावली आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीने जिमला जाण्यासाठी     रॅपिड मोटरसायकल बुक केली होती. बाईक चालकाने तिला घराजवळून पिकअप केले. मात्र प्रवासाचा मेसेज आला नसल्याने तरुणीने ओटीपी विचारला. यादरम्यान, सिंधीगेट चौकाच्या दिशेने जात असताना आरोपी बाईकचालक सिद्धेश परदेशी याने  बाईक निर्जन भागातील एका पडक्या इमारतीकडे वळवली. तरुणीला आरोपीच्या हालचालींचा संशय आल्याने तिने  चालत्या बाईकवरून उडी मारली. यात तरुणीच्या पायाला दुखापत झाली. तरीही आरोपीने तिला अंधारात ओढत नेले व चाकूचा धाक दाखवला. तिला मारण्याची धमकी देऊन तिच्याकडील सोन्याची आणि मोत्याची माळ तसेच एक हजार रुपये रोख हिसकावून घेतले. आरोपीने स्प्रे दाखवत ॲसिड हल्ल्याची धमकी सुद्धा दिली. तरुणीने भीती न बाळगता त्याला जोरदार प्रतिकार केला व त्याच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर तिने आरडाओरडा सुरु केला. आसपासच्या परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले व बाईक चालकाला ताब्यात घेऊन त्याला मारहाण देखील केली व त्यानंतर त्याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दिवसेंदिवस घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. </p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/rapido-bike-driver-tried-to-molest-the-girl-and-threatened/article-2401</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/rapido-bike-driver-tried-to-molest-the-girl-and-threatened/article-2401</guid>
                <pubDate>Mon, 15 Dec 2025 12:46:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251215_124631.jpg"                         length="112906"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महिला व बाल सुधारगृह आणि महिला वसतिगृहातून पलायनाचे  प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न - महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नागपूर: </strong>महिला व बाल सुधारगृहातून मुली, महिला पळून जाऊ नयेत यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याचबरोबर महिला व बाल सुधारगृहातून पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य श्रीमती चित्रा वाघ यांनी  राज्यातील महिला व बाल सुधारगृहाच्या सुरक्षा व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मुलींनी पलायन केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.</p>
<p>              मंत्री श्रीमती तटकरे यांनी सांगितले, महिला व बाल सुधारगृहात तसेच महिला वसतिगृहात असणाऱ्या महिला व बालकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे. सध्या बाल सुधारगृहातून मुलांचे पलायनाचे प्रमाण</p>
<p>      </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/special-efforts-to-reduce-escape-rate-from-women-and-child/article-2395"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251209_173451.jpg" alt=""></a><br /><p><strong>नागपूर: </strong>महिला व बाल सुधारगृहातून मुली, महिला पळून जाऊ नयेत यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याचबरोबर महिला व बाल सुधारगृहातून पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य श्रीमती चित्रा वाघ यांनी  राज्यातील महिला व बाल सुधारगृहाच्या सुरक्षा व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मुलींनी पलायन केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.</p>
<p>       मंत्री श्रीमती तटकरे यांनी सांगितले, महिला व बाल सुधारगृहात तसेच महिला वसतिगृहात असणाऱ्या महिला व बालकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे. सध्या बाल सुधारगृहातून मुलांचे पलायनाचे प्रमाण ०.२९ टक्के तर महिलांचे तीन टक्के इतके आहे. बाल सुधारगृहातून पलायनाचे प्रमाण शून्य टक्के पर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे भरलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जी पदे भरण्याची प्रक्रिया प्रलंबित आहेत त्यांची भरती एक महिन्यात करण्याबाबत कार्यवाही केली जाईल. उल्हासनगर येथील शांती सदन वसतिगृहातील घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले, उल्हासनगर येथील शांती सदन वसतिगृहात घटना घडली त्या दिवशी एकूण १२ महिला प्रवेशित होत्या. त्यापैकी तीन बांगला देशातील, एक बिहार, एक गुजरात, एक पश्चिम बंगाल तसेच सहा महिला महाराष्ट्रातील होत्या. वसतिगृहाची क्षमता १०० असली तरी त्यावेळी केवळ २१ महिला तिथे राहत होत्या. सुरक्षा व्यवस्थेत एक सुरक्षा रक्षक आणि एक महिला पोलीस कर्मचारी तैनात होते. एफआयआरनुसार प्रवेशित महिलांनी दोन्ही सुरक्षा कर्मचारी यांना मारहाण करून लॉक करून सहा फूट उंच भिंत ओलांडून पलायन केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत दिसत आहे.</p>
<p>      पळून गेलेल्या १२ महिलांपैकी ११ महिला अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (आयटीपीए) अंतर्गत कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध ठिकाणांवरून सुटका करून संस्थेत दाखल करण्यात आल्या होत्या. एक महिला ठाणे परिसरातून दाखल करण्यात आली होती. सर्व महिला १९ ते ५० वयोगटातील होत्या.उल्हासनगर येथील वसतिगृहातील सुरक्षा वाढवण्यासाठी भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. वसतिगृहातील सुरक्षा, सोयी सुविधा, कर्मचारी भरती या संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात येईल. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. वसतिगृहात १२ मंजूर पदे असून सात पदे भरलेली तर पाच पदे रिक्त आहेत. बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त केलेली चार पदे कार्यरत आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी गृह विभागाकडे अधिक पोलीस बंदोबस्त मागितला असल्याचेही महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/special-efforts-to-reduce-escape-rate-from-women-and-child/article-2395</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/special-efforts-to-reduce-escape-rate-from-women-and-child/article-2395</guid>
                <pubDate>Tue, 09 Dec 2025 17:38:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251209_173451.jpg"                         length="56229"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती देण्यात येणार; निधी उपलब्धेकरीता प्रस्ताव शिखर समितीकडे - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नागपूर:</strong> संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिखर समितीकडून मान्यता मिळताच उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा  प्रस्ताव शिखर समितीकडे पाठविण्यात आला असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.संत मुक्ताई मंदिर विकासासाठी सुरुवातीला 9.8 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर निधी वितरित करण्यात आला असून त्या कामांना सुरुवातही झाली आहे. कामास गती न मिळाल्याने खर्चात वाढ झाली असल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/sant-muktai-mandir-pilgrimage-development-plan-will-be-accelerated-proposal/article-2394"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/jaykumar-gore.jpg" alt=""></a><br /><p><strong>नागपूर:</strong> संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिखर समितीकडून मान्यता मिळताच उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा  प्रस्ताव शिखर समितीकडे पाठविण्यात आला असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.संत मुक्ताई मंदिर विकासासाठी सुरुवातीला 9.8 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर निधी वितरित करण्यात आला असून त्या कामांना सुरुवातही झाली आहे. कामास गती न मिळाल्याने खर्चात वाढ झाली असल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.</p>
<p>    मंत्री गोरे म्हणाले की, पूर्वी शासनाने 25 कोटींच्या आराखड्यालाच मान्यता दिली होती. परंतु आता बांधकाम विभागाने तयार केलेल्या नव्या विकास आराखड्याला शिखर समितीच्या मान्यतेनंतरच पुढील उर्वरित मंदिराचे काम होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/sant-muktai-mandir-pilgrimage-development-plan-will-be-accelerated-proposal/article-2394</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/sant-muktai-mandir-pilgrimage-development-plan-will-be-accelerated-proposal/article-2394</guid>
                <pubDate>Tue, 09 Dec 2025 17:31:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/jaykumar-gore.jpg"                         length="60225"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        