<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/maharashtra/category-3" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>प्रांत (महाराष्ट्र) - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/category/3/rss</link>
                <description>प्रांत (महाराष्ट्र) RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली</title>
                                    <description><![CDATA[<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" xml:lang="mr">मुंबई:</span></strong><span><br /><span lang="mr" xml:lang="mr">मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात बुधवारी दुपारी धावणाऱ्या एका कारला अचानक आग लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांतच आगीने वाहनाला वेढा दिला. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">चालकाने तत्काळ कार थांबवून बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">घटनेनंतर बोगद्यात धुराचे लोट पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने वाहतूक थांबवली. त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या. माहिती मिळताच अग्निशमन दल</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने अल्पावधीत आग नियंत्रणात आणत पुढील धोका टाळला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर बोगद्यातील इतर वाहनचालकांनाही सुरक्षित</span></span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/a-major-accident-was-averted-due-to-the-incident-of/article-2518"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-07/images-(2).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" xml:lang="mr">मुंबई:</span></strong><span><br /><span lang="mr" xml:lang="mr">मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात बुधवारी दुपारी धावणाऱ्या एका कारला अचानक आग लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांतच आगीने वाहनाला वेढा दिला. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">चालकाने तत्काळ कार थांबवून बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">घटनेनंतर बोगद्यात धुराचे लोट पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने वाहतूक थांबवली. त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या. माहिती मिळताच अग्निशमन दल</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने अल्पावधीत आग नियंत्रणात आणत पुढील धोका टाळला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर बोगद्यातील इतर वाहनचालकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">सुरक्षेची खात्री झाल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. दरम्यान</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">वाहनाला आग नेमकी कशामुळे लागली</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. वाहनातील तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणामुळे ही घटना घडली असावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">या घटनेमुळे कोस्टल रोडवरील बोगद्यातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचीही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशा प्रसंगी आपत्कालीन यंत्रणेने दिलेल्या तत्पर प्रतिसादाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/a-major-accident-was-averted-due-to-the-incident-of/article-2518</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/a-major-accident-was-averted-due-to-the-incident-of/article-2518</guid>
                <pubDate>Wed, 15 Jul 2026 19:08:37 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-07/images-%282%29.jpg"                         length="5519"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वर्षा'वरील जयंत पाटील यांच्या भेटीमागे राजकीय संकेत? राष्ट्रवादी नेत्याची प्रतिक्रिया </title>
                                    <description><![CDATA[<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" xml:lang="mr">मुंबई :</span></strong><span><br /><span lang="mr" xml:lang="mr">राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची </span>'<span lang="mr" xml:lang="mr">वर्षा</span>' <span lang="mr" xml:lang="mr">निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना वेग आला आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी चालना मिळाली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमचे नेते वर्षावर अर्थखात्याशी संबंधित विषयासाठी गेले असतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आपण गृहित धरू शकतो. मात्र जयंत पाटील वर्षावर गेले म्हणजे राजकारणात काहीतरी वेगळी घडामोड सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">पुढे बोलताना त्यांनी पक्षातील सर्व निर्णय आणि घडामोडींची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याला असतेच असे नाही</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">असेही स्पष्ट केले.</span></span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/political-signal-ncp-leaders-reaction-to-jayant-patils-visit-on/article-2515"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-07/jayant-patil-devendra-fadnavis-1-202105613352_202407777432.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" xml:lang="mr">मुंबई :</span></strong><span><br /><span lang="mr" xml:lang="mr">राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची </span>'<span lang="mr" xml:lang="mr">वर्षा</span>' <span lang="mr" xml:lang="mr">निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना वेग आला आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी चालना मिळाली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमचे नेते वर्षावर अर्थखात्याशी संबंधित विषयासाठी गेले असतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आपण गृहित धरू शकतो. मात्र जयंत पाटील वर्षावर गेले म्हणजे राजकारणात काहीतरी वेगळी घडामोड सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">पुढे बोलताना त्यांनी पक्षातील सर्व निर्णय आणि घडामोडींची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याला असतेच असे नाही</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">असेही स्पष्ट केले. वरिष्ठ स्तरावर अनेक घडामोडी सुरू असतात आणि त्याची संपूर्ण माहिती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असेही त्यांनी नमूद केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">दरम्यान</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसल्याने राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे या भेटीचे पडसाद आगामी काळात राज्याच्या राजकारणावर उमटणार का</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/political-signal-ncp-leaders-reaction-to-jayant-patils-visit-on/article-2515</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/political-signal-ncp-leaders-reaction-to-jayant-patils-visit-on/article-2515</guid>
                <pubDate>Wed, 15 Jul 2026 12:01:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-07/jayant-patil-devendra-fadnavis-1-202105613352_202407777432.jpg"                         length="21381"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रात्री उशिरा अमित शाहांच्या भेटीला शिंदे; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत </title>
                                    <description><![CDATA[<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" xml:lang="mr">नवी दिल्ली :</span></strong> <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी नव्या चर्चांना चालना मिळाली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">विश्वसनीय राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. लोकसभेतील पक्षाचे प्रतिनिधित्व आणि राष्ट्रीय पातळीवरील भूमिका लक्षात घेऊन शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याबाबत केंद्र सरकार किंवा संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">या बैठकीत केवळ मंत्रिपदांचा मुद्दाच नव्हे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर महायुतीतील समन्वय</span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/shindes-late-night-visit-to-amit-shah-signals-big-developments/article-2513"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-07/0mctb4ak_amit-shah_625x300_11_april_25.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" xml:lang="mr">नवी दिल्ली :</span></strong> <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी नव्या चर्चांना चालना मिळाली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">विश्वसनीय राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. लोकसभेतील पक्षाचे प्रतिनिधित्व आणि राष्ट्रीय पातळीवरील भूमिका लक्षात घेऊन शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याबाबत केंद्र सरकार किंवा संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">या बैठकीत केवळ मंत्रिपदांचा मुद्दाच नव्हे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर महायुतीतील समन्वय</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी निवडणुकांची तयारी तसेच राज्याशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">या भेटीनंतर दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच शिवसेनेला मिळणाऱ्या संभाव्य मंत्रिपदांबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या भेटीच्या राजकीय परिणामांबाबत विविध अंदाज आणि तर्क-वितर्क कायम राहतील.</span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/shindes-late-night-visit-to-amit-shah-signals-big-developments/article-2513</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/shindes-late-night-visit-to-amit-shah-signals-big-developments/article-2513</guid>
                <pubDate>Wed, 15 Jul 2026 11:32:31 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-07/0mctb4ak_amit-shah_625x300_11_april_25.jpeg"                         length="91656"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​पुणे-मुंबई हायवेवरील फूड कोर्टवर एसटी प्रवाशांची क्रूर थट्टा; सरकारी '४० रुपये नाश्ता' योजनेचा बोजवारा!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>विशेष प्रतिनिधी, लोकप्रांत</strong></p>
<p><strong>पुणे/मुंबई: </strong>पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो एसटी प्रवाशांसाठी राज्य सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला होता. एसटीचे तिकीट दाखवल्यास महामार्गावरील अधिकृत थांब्यांवर अवघ्या ४० रुपयांत चहा आणि दर्जेदार नाश्ता (पोहे, उपमा, इडली किंवा वडापाव) मिळायला हवा, असा स्पष्ट सरकारी आदेश आहे. मात्र, पुणे-मुंबई हायवेवरील आलिशान 'फूड कोर्ट'वर या आदेशाची उघड उघड पायमल्ली होत असून, प्रवाशांची अक्षरशः क्रूर थट्टा सुरू असल्याचे 'लोकप्रांत'च्या पाहणीत समोर आले आहे.</p>
<p>​पुण्याकडून मुंबईकडे जाताना आणि मुंबईकडून पुण्याकडे येताना लागणाऱ्या दोन्ही बाजूंच्या फूड कोर्टवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रवाशांना लुटले जात आहे.</p>
<p>  </p>
<p><img src="https://www.lokprant.com/media/2026-06/img_0618-(1).jpg" alt="IMG_0618 (1)" width="1200" height="1200" /></p>
<p><strong>​पुण्याकडून मुंबईकडे जाताना: '४० रुपयात' फक्त वडापावचा सक्तीचा 'मेन्यू'!</strong></p>
<p>​पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना ज्या फूड</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/pune-mumbai-highway-food-court-cruel-mockery-of-st-passengers-burden/article-2499"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-06/1000655611.jpg" alt=""></a><br /><p><strong>विशेष प्रतिनिधी, लोकप्रांत</strong></p>
<p><strong>पुणे/मुंबई: </strong>पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो एसटी प्रवाशांसाठी राज्य सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला होता. एसटीचे तिकीट दाखवल्यास महामार्गावरील अधिकृत थांब्यांवर अवघ्या ४० रुपयांत चहा आणि दर्जेदार नाश्ता (पोहे, उपमा, इडली किंवा वडापाव) मिळायला हवा, असा स्पष्ट सरकारी आदेश आहे. मात्र, पुणे-मुंबई हायवेवरील आलिशान 'फूड कोर्ट'वर या आदेशाची उघड उघड पायमल्ली होत असून, प्रवाशांची अक्षरशः क्रूर थट्टा सुरू असल्याचे 'लोकप्रांत'च्या पाहणीत समोर आले आहे.</p>
<p>​पुण्याकडून मुंबईकडे जाताना आणि मुंबईकडून पुण्याकडे येताना लागणाऱ्या दोन्ही बाजूंच्या फूड कोर्टवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रवाशांना लुटले जात आहे.</p>
<p> </p>
<p><img src="https://www.lokprant.com/media/2026-06/img_0618-(1).jpg" alt="IMG_0618 (1)" width="3024" height="4032"></img></p>
<p><strong>​पुण्याकडून मुंबईकडे जाताना: '४० रुपयात' फक्त वडापावचा सक्तीचा 'मेन्यू'!</strong></p>
<p>​पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना ज्या फूड कोर्टवर एसटी बस थांबते, तिथे सरकारी नियमांना पार हरताळ फासला गेला आहे. नियमाप्रमाणे प्रवाशाने तिकीट दाखवल्यास त्याला पोहे, उपमा, इडली यांपैकी कोणताही एक पदार्थ आणि चहा मिळायला हवा. मात्र, येथील हॉटेलचालक प्रवाशांना केवळ 'वडापाव आणि चहा' देण्याची सक्ती करत आहेत. पोहे किंवा इडली मागितल्यास ती उपलब्ध नाही किंवा या योजनेत बसत नाही, असे उद्धट उत्तर दिले जाते.</p>
<p><strong>​असला कसला डिस्काउंट?</strong></p>
<p>धक्कादायक बाब म्हणजे, जर एखाद्या सामान्य ग्राहकाने (ज्यांच्याकडे एसटीचे तिकीट नाही) तिथे वडापाव घेतला, तर त्यालाही तो ३० रुपयांनाच मिळतो. म्हणजेच, तिकीट दाखवून ४० रुपयांत वडापाव-चहा घेणाऱ्या एसटी प्रवाशाला कोणतीही विशेष सवलत मिळत नाही, उलट त्यांच्या पदरात फक्त सक्ती पडते.</p>
<p><img src="https://www.lokprant.com/media/2026-06/img_0617-(1).jpg" alt="IMG_0617 (1)" width="3024" height="4032"></img></p>
<p><strong>​मुंबईकडून पुण्याकडे येताना: ४० रुपये घ्यायचे आणि प्लेटमध्ये फक्त 'एकच' इडली द्यायची!</strong></p>
<p>​मुंबईकडून पुण्याकडे परत येताना लागणाऱ्या फूड कोर्टवर तर लुटमारीचा वेगळाच पॅटर्न पाहायला मिळतोय. इथे पोहे, उपमा, इडली, वडापाव हे सगळे पर्याय दिले जातात खरे; पण पदार्थाच्या परिमाणात (Quantity) मोठी चोरी केली जाते. ४० रुपये पूर्ण घेऊन ग्राहकाला प्लेटमध्ये फक्त एकच इडली वाढली जाते!</p>
<p>​सर्वसाधारणपणे कुठेही एका प्लेटमध्ये दोन इडल्या मिळतात. मात्र, एसटी प्रवाशांनी तिकीट दाखवले की त्यांना थेट अर्धाच नाश्ता दिला जातो. ४० रुपयांत चहा आणि एक इडली देऊन हॉटेलचालक स्वतःचा खिसा भरत आहेत आणि प्रवाशांना उपाशीपोटी प्रवास करावा लागत आहे.</p>
<p> </p>
<p><img src="https://www.lokprant.com/media/2026-06/1000655611.jpg" alt="1000655611" width="1192" height="1590"></img></p>
<p><strong>​प्रवाशांचा संतप्त सवाल: </strong></p>
<p>"आम्ही तिकीट काढून, पैसे देऊन नाश्ता घेतोय. सरकारने नियम केलाय म्हणून हॉटेलवाले उपकार केल्यासारखे वागतात. एका प्लेटमध्ये एक इडली देऊन प्रवाशांची भूक कशी भागणार? मुख्यमंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी स्वतः या फूड कोर्टवर येऊन ही अवस्था पाहावी."</p>
<p>— <strong>प्रतीक देशमुख , नियमित एसटी प्रवासी.</strong></p>
<p><strong>​'लोकप्रांत'चे प्रशासनाला रोखठोक सवाल:</strong></p>
<p>​१. एसटी महामंडळाचे अधिकारी डोळे मिटून बसलेत का? फूड कोर्टवर रोज हजारो प्रवासी उतरतात, तिथे नियमांचे पालन होते की नाही हे तपासण्याची जबाबदारी कोणाची?</p>
<p>२. हॉटेल चालकांचे कंत्राट रद्द का होत नाही? सरकारच्या आदेशाचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करणाऱ्या आणि प्रवाशांना लुटणाऱ्या या फूड कोर्ट चालकांवर दंडात्मक कारवाई कधी होणार?</p>
<p>३. मेन्यू आणि प्रमाण निश्चित का नाही? ४० रुपयांच्या थाळीत पदार्थाचे प्रमाण (Quantity) किती असावी, याचे फलक फूड कोर्टवर दर्शनी भागात का लावले जात नाहीत?</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/pune-mumbai-highway-food-court-cruel-mockery-of-st-passengers-burden/article-2499</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/pune-mumbai-highway-food-court-cruel-mockery-of-st-passengers-burden/article-2499</guid>
                <pubDate>Wed, 10 Jun 2026 18:04:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-06/1000655611.jpg"                         length="510318"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज: अद्वितीय शौर्य आणि धर्मासाठी दिलेले महान बलिदान</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी,</p>
<p> </p>
<p> </p>
<p>   </p>
<p>    </p>
<p> </p>
<p>    </p>
<p> </p>
<p>नूतन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260311-wa0102.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p> मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी, संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला. यामध्ये राजकारण नीती आणि समाज व्यवस्थेवरील विचार मांडलेले आहेत. यावरून ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर विद्वान आणि दूरदृष्टी असलेले शासकही होते.</p>
<p> १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. १६८१ साली ते मराठा साम्राज्याच्या गादीवर विराजमान झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुघल सम्राट औरंगजेब यांच्या प्रचंड सैन्याशी कठोर संघर्ष केला. औरंगजेबाने मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत प्रचंड मोहीम सुरू केली होती परंतु संभाजी महाराजांनी त्याला कडवी झुंज दिली. जवळपास नऊ वर्ष त्यांनी मुघल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इतर शत्रू विरुद्ध सतत लढा दिला आणि स्वराज्याचे रक्षण केले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. त्यांनी अनेक मोहिमा राबवून शत्रूंना पराभूत केले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा सैन्याची ताकद आणि आत्मविश्वास वाढला त्यांनी स्वराज्यच्या सीमा टिकून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. १६८९ साली संगमेश्वर येथे संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश यांना मुगल सैन्याने कपटाने पकडले. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्याचा दबाव टाकला परंतु संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वाभिमानासाठी मृत्यू स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस मुघलांनी त्यांना भयानक यातना दिल्या. त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले परंतु त्यांनी शेवटपर्यंत धर्म आणि स्वाभिमानाचा त्याग केला नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. हे बलिदान इतिहासातील अद्वितीय उदाहरण मानले जाते.</p>
<p> धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले. हे बलिदान मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे. आजही महाराष्ट्रातील जनता त्यांना 'धर्मवीर' संभाजी महाराज म्हणून अभिमानाने स्मरते. धर्मवीर संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि बलिदान पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.</p>
<p>   सोडावा धर्म की, सोडवा प्राण </p>
<p>    ऐसा प्रश्न कधी ना पडावा </p>
<p> सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा </p>
<p>    शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा....</p>
<p> </p>
<p>नूतन विनायक भिसे</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 22:03:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260311-wa0102.jpg"                         length="199627"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>            ​सातारा (दि. १२): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.</p>
<p>  </p>
<p>                    याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. </p>
<p>  </p>
<p>*स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे* </p>
<p>            - *उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*</p>
<p>              स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार</p>
<p>         </p>
<p>       </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260312-wa0032(1).jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p>      ​सातारा (दि. १२): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.</p>
<p> </p>
<p>          याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. </p>
<p> </p>
<p>*स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे* </p>
<p>      - *उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*</p>
<p>       स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच या स्थळाला भेट देत होते. त्यांचे नेहमी हे श्रद्धास्थान व शक्तिस्थान राहिले आहे. त्यांच्याच विचारांवर स्वर्गीय अजित पवार यांनी काम केले आहे. मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर दोन फेब्रुवारी रोजी समाधी स्थळावर अभिवादन केले होते. त्यानंतर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी आले आहे. पुढील काळात त्यांच्याच विचारांवर काम करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनित्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले.</p>
<p>         </p>
<p>       स्व.​यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या कार्यक्रमाद्वारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आणि कार्याला संगीतातून उजाळा देण्यात आला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 11:23:50 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260312-wa0032%281%29.jpg"                         length="197646"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन ; बारामतीला जाताना विमानाचा अपघात </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पुणे: </strong>महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आज सकाळी पुणे जिल्ह्यात कोसळले आहे. ताज्या वृत्तानुसार, बारामती येथील विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.</p>
<p>                पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अजित पवार आणि इतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे . तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वृत्तानुसार, विमानात अजित पवार यांचे पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स देखील होते. अजित पवार सकाळी ८ वाजता मुंबईहून निघाले होते. बारामतीमध्ये त्यांना चार निवडणूक सभांना संबोधित करायचे होते.</p>
<p>                हे विमान, लियरजेट ४५, व्हीएसआर द्वारे चालवले<br /> <br />     </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260128_102517.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे: </strong>महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आज सकाळी पुणे जिल्ह्यात कोसळले आहे. ताज्या वृत्तानुसार, बारामती येथील विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.</p>
<p>        पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अजित पवार आणि इतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे . तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वृत्तानुसार, विमानात अजित पवार यांचे पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स देखील होते. अजित पवार सकाळी ८ वाजता मुंबईहून निघाले होते. बारामतीमध्ये त्यांना चार निवडणूक सभांना संबोधित करायचे होते.</p>
<p>        हे विमान, लियरजेट ४५, व्हीएसआर द्वारे चालवले जात होते.<br /> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान कोसळले आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्याने विमानातील कोणत्याही व्यक्ती वाचण्याची शक्यता नाकारली आहे. बारामती विमानतळाशेजारी दुकान असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, "विमान उतरताना खूप आवाज करत होते म्हणून माझे लक्ष त्याकडे गेले. ते उतरण्याचा प्रयत्न करत होते पण धावपट्टीवरून घसरले आणि चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मोठा स्फोट झाला. त्यांनी आतापर्यंत विमानातून ४-५ मृतदेह बाहेर काढले आहेत."<br />     शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार यांच्या घरी दिल्लीत आहे . काही वेळातच हे कुटुंब बारामतीला रवाना होणार आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452</guid>
                <pubDate>Wed, 28 Jan 2026 10:26:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260128_102517.jpg"                         length="283767"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नांदेड: </strong>”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.</p>
<p>              कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी</p>
<p>       </p>
<p>        </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260119_133333.jpg" alt=""></a><br /><p><strong>नांदेड: </strong>”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.</p>
<p>       कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.</p>
<p>       मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल उभारून भाविकांना सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले स्टॉल दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद, अल्पोपहार, माहिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच २४ जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.</p>
<p>        या कार्यक्रमासाठी दोन दिवसांत ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा शाळा, महाविद्यालये व सामाजिक माध्यमांतून व्यापक प्रचार करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या बाहेर, पार्किंग स्थळी, स्टॉलसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वाहने व संबंधित व्यक्तींना प्रवेश पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सेवा आणि प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा व “हिंद-दी-चादर” शहीदी समागम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या एकूण नियोजनाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी उपस्थितांना दिली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448</guid>
                <pubDate>Mon, 19 Jan 2026 13:31:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260119_133333.jpg"                         length="338016"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>खळबळजनक: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची सून १० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​मुंबई: </strong>मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कोट्यवधींची खंडणी मागणाऱ्या दोन महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक, हेमलता पाटकर, ही 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.<br /><strong>​नेमकं प्रकरण काय?</strong><br />​नोव्हेंबर महिन्यात अंधेरी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याची पार्टी सुरू होती. यावेळी लेझर लाईटच्या वापरावरून हेमलता पाटकर, तिची मैत्रीण अमरीना जव्हेरी आणि बिल्डरचा मुलगा यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर, २३ नोव्हेंबर रोजी या महिलांनी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/--aai-kuthe-kay-krte--fame-actress-daughter-in-law-arrested-in-rs-10-crore-extortion-case/article-2428"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251228_161747.jpg" alt=""></a><br /><p><strong>​मुंबई: </strong>मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कोट्यवधींची खंडणी मागणाऱ्या दोन महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक, हेमलता पाटकर, ही 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.<br /><strong>​नेमकं प्रकरण काय?</strong><br />​नोव्हेंबर महिन्यात अंधेरी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याची पार्टी सुरू होती. यावेळी लेझर लाईटच्या वापरावरून हेमलता पाटकर, तिची मैत्रीण अमरीना जव्हेरी आणि बिल्डरचा मुलगा यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर, २३ नोव्हेंबर रोजी या महिलांनी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.<br /><strong>​१० कोटींची मागणी आणि पोलिसांचा सापळा</strong><br />​दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी या महिलांनी बिल्डरकडे तब्बल १० कोटी रुपयांची मागणी केली. अनेक चर्चेनंतर ही रक्कम ५.५ कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली. मात्र, महिलांच्या सततच्या दबावाला कंटाळून बिल्डरने मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधला.​गुन्हे शाखेने तातडीने हालचाली करत लोअर परळ परिसरात सापळा रचला. २३ डिसेंबर रोजी खंडणीचा पहिला हप्ता म्हणून १.५ कोटी रुपये स्वीकारताना हेमलता पाटकर आणि अमरीना जव्हेरी यांना पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या.<br />​तपासात धक्कादायक खुलासे<br />​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता पाटकर (३९, रा. कांदिवली) आणि अमरीना जव्हेरी (३३, रा. सांताक्रूझ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. केवळ पैसे उकळण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करणे आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलांनी दिली होती. याप्रकरणी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. ​एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्ती अशा गंभीर गुन्ह्यात सापडल्याने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत सध्या याच विषयाची चर्चा रंगली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/--aai-kuthe-kay-krte--fame-actress-daughter-in-law-arrested-in-rs-10-crore-extortion-case/article-2428</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/--aai-kuthe-kay-krte--fame-actress-daughter-in-law-arrested-in-rs-10-crore-extortion-case/article-2428</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 16:19:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251228_161747.jpg"                         length="167806"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​सोलापुरात महायुतीत बिघाडी! जागावाटपावरून भाजपला डच्चू; शिंदे गट अन् अजित पवार गट आले एकत्र</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​सोलापूर: </strong>राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील चर्चा फिसकटली असून, आता सोलापुरात 'शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट)' अशी नवी युती आकारास आली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.<br /><strong>​५१-५१ चा नवा फॉर्म्युला</strong><br />​सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांत प्रत्येकी ५१ जागांवर एकमत झाले असून, सोलापूरचा महापौर देखील या युतीचाच असेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251228_151649.jpg" alt=""></a><br /><p><strong>​सोलापूर: </strong>राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील चर्चा फिसकटली असून, आता सोलापुरात 'शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट)' अशी नवी युती आकारास आली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.<br /><strong>​५१-५१ चा नवा फॉर्म्युला</strong><br />​सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांत प्रत्येकी ५१ जागांवर एकमत झाले असून, सोलापूरचा महापौर देखील या युतीचाच असेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.<br /><strong>​भाजपसोबत का फिस्कटले समीकरण?</strong><br />​जागावाटपाच्या चर्चेबाबत माहिती देताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, "आम्ही सुरुवातीला भाजपकडे ४२ जागांची मागणी केली होती, परंतु भाजपने केवळ ८ जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आम्ही ३० जागांचा मध्यममार्ग काढला, तरीही त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर स्वाभिमानासाठी आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला."<br /><strong>​विकासासाठी एकत्रित पाऊल</strong><br />​राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात काल रात्री झालेल्या बैठकीनंतर या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्याच्या सत्तेत आम्ही सोबत आहोतच, शिवाय नगरविकास आणि अर्थ खाते आमच्याच नेत्यांकडे असल्याने सोलापूरच्या विकासाला या युतीमुळे मोठी गती मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.<br /><strong>​महत्त्वाचे मुद्दे:</strong><br />​भाजपसोबतची युती तुटली; शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र.<br />​दोन्ही पक्ष प्रत्येकी ५१ जागांवर निवडणूक लढवणार.<br />​पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर सोलापुरातही महायुतीचे गणित बिघडले.<br />​सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जय महाराष्ट्र.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 15:17:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251228_151649.jpg"                         length="114452"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लाचखोर पोलीस उपनिरीक्षक १ लाखाची लाच घेताना रंगेहात अटक; विमानतळ पोलीस ठाण्यातील कारवाई</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नांदेड:</strong> नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास (PSI) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p><strong>नेमके प्रकरण काय?</strong><br />मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील २५ वर्षीय महिला तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांना मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.</p>
<p><strong>एसीबीचा सापळा आणि अटक</strong><br />तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/gme7gy3waaasxly.jpg" alt=""></a><br /><p><strong>नांदेड:</strong> नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास (PSI) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p><strong>नेमके प्रकरण काय?</strong><br />मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील २५ वर्षीय महिला तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांना मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.</p>
<p><strong>एसीबीचा सापळा आणि अटक</strong><br />तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ संभाजी तांबोळी (वय ४३) यांनी या लाच मागणीसाठी प्रोत्साहन (अपप्रेरणा) दिल्याचे समोर आले.२३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० ते २०:१२ च्या दरम्यान, नांदेड येथील नमस्कार चौक, ब्रम्हसिंग नगर भागात सापळा रचण्यात आला. 'किंग कोब्रा बिअर बार'च्या पाठीमागे असलेल्या तक्रारदाराच्या वडिलांच्या घरी, १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पीएसआय गोविंद जाधव यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. गोविंद बालाजीराव जाधव (पोलीस उपनिरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन) याला अटक करण्यात आले असून वैजनाथ संभाजी तांबोळी (पोलीस कॉन्स्टेबल) सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>     ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करीमखान पठाण व त्यांच्या पथकाने केली.कोणत्याही शासकीय कामासाठी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर किंवा कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 17:46:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/gme7gy3waaasxly.jpg"                         length="24154"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास ५ वर्षे सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा मोठा निकाल</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई: </strong>मुंबईतील चेंबूर परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंग आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी फुलदेव रामप्रीत पासवान याला दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि ८,००० रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.</p>
<p><strong>काय आहे प्रकरण?</strong><br />२०१९ मध्ये आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपी फुलदेव पासवान याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ४५२ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम १० नुसार गुन्हा (गु.र.क्र. ८१/२०१९) दाखल करण्यात आला होता. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.</p>
<p><strong>न्यायालयाचा निकाल</strong><br />या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/atyachar-1.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई: </strong>मुंबईतील चेंबूर परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंग आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी फुलदेव रामप्रीत पासवान याला दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि ८,००० रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.</p>
<p><strong>काय आहे प्रकरण?</strong><br />२०१९ मध्ये आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपी फुलदेव पासवान याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ४५२ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम १० नुसार गुन्हा (गु.र.क्र. ८१/२०१९) दाखल करण्यात आला होता. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.</p>
<p><strong>न्यायालयाचा निकाल</strong><br />या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास, ८,००० रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.</p>
<p><strong>पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी</strong><br />हा खटला यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने विशेष मेहनत घेतली. यामध्ये अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ६) समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांचा समावेश होता.तसेच, या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई (सध्या गावदेवी पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक गजानन देशमुख, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपाली पावसे आणि त्यांच्या पथकाने न्यायालयात भक्कम पुरावे मांडल्यामुळे आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.या निकालामुळे गुन्हेगारांवर जरब बसेल आणि पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 17:34:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/atyachar-1.jpg"                         length="48945"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        