<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/rss" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/rss</link>
                <description>RSS Feed of Lokprant</description>
                
                            <item>
                <title>फलटण दहिवडी महामार्ग कंपनीला ३३ कोटी ४० लाखांचा दंड...</title>
                                    <description><![CDATA[<p>दहिवडी दि .२४:</p>
<p>फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत </p>
<p>  </p>
<p>​फलटण ते दहिवडी या राज्यमार्गाचे काम कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कामासाठी कंपनीने मौजे तिरकवाडी येथील गट नंबर ३४०/१ मध्ये महसूल प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. केवळ परवान्याचे नाव सांगून प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले होते. तपासणीअंती या ठिकाणी २१,४१२ ब्रास</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260324-wa0151.jpg" alt=""></a><br /><p>दहिवडी दि .२४:</p>
<p>फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत </p>
<p> </p>
<p>​फलटण ते दहिवडी या राज्यमार्गाचे काम कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कामासाठी कंपनीने मौजे तिरकवाडी येथील गट नंबर ३४०/१ मध्ये महसूल प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. केवळ परवान्याचे नाव सांगून प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले होते. तपासणीअंती या ठिकाणी २१,४१२ ब्रास इतका बेकायदेशीर मुरूम आणि दगडाचे उत्खनन करून खडीचा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.</p>
<p>​सामाजिक कार्यकर्त्याचा लढा यशस्वी</p>
<p>​या बेकायदेशीर उत्खननाबाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी महसूल विभागाकडे लेखी तक्रार केली होती. केवळ तक्रार करून न थांबता, त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय (पुणे) समोर वेळोवेळी तीव्र आंदोलने केली. या आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने चौकशीचे चक्र फिरवले. मंडल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याचा आधार घेत तहसीलदार अभिजीत जाधव यांनी हा दंडात्मक आदेश काढला.</p>
<p>​सात दिवसांत दंड न भरल्यास सातबारावर बोजा</p>
<p>​तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार:</p>
<p>​कंपनीने दंडाची रक्कम ७ दिवसांच्या आत शासकीय तिजोरीत जमा करणे अनिवार्य आहे.</p>
<p>​विहित मुदतीत दंड न भरल्यास, संबंधित जागेच्या सातबारा उताऱ्यावर महसूल प्रशासनाचा बोजा चढवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.</p>
<p> </p>
<div>​"मी या कंपनीकडून होणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीविरोधात सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता दंड तर आकारला गेला आहे, पण जोपर्यंत या दंडाची पूर्ण वसुली होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा 'हलगी नाद' आंदोलन करण्यात येईल."</div>
<div>— दादासाहेब चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/phaltan-dahiwadi-highway-company-fined-33-crore-40-lakhs/article-2468</guid>
                <pubDate>Tue, 24 Mar 2026 14:52:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260324-wa0151.jpg"                         length="344296"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पुणे जिल्ह्यातील  तहसील कार्यालयात एजंटसह दोघांना एसीबीकडून रंगेहात अटक</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>पुणे — शिरूर तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे पथकाने  2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमीन संबंधित सातबारा व फेरफार नोंदी मिळविण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी सूरज शरद थोरात (वय 34), एजंट व कंत्राटी कर्मचारी, तसेच महेश बाबूराव भोसले (वय 45) यांनी  2 हजार रुपयांची लाच मागितली होती.</p>
<p>तक्रारदाराने याबाबत एसीबी पुणे येथे तक्रार दिल्यानंतर 20 मार्च रोजी सापळा रचण्यात आला.  कारवाईदरम्यान आरोपी सूरज थोरात याने तक्रारदाराकडून 2 हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला सापळा रचून  रंगेहात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/acb-arrested-two-persons-red-handed-along-with-an-agent-in/article-2467"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/corruption.jpg1.webp" alt=""></a><br /><p> </p>
<p>पुणे — शिरूर तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे पथकाने  2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमीन संबंधित सातबारा व फेरफार नोंदी मिळविण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी सूरज शरद थोरात (वय 34), एजंट व कंत्राटी कर्मचारी, तसेच महेश बाबूराव भोसले (वय 45) यांनी  2 हजार रुपयांची लाच मागितली होती.</p>
<p>तक्रारदाराने याबाबत एसीबी पुणे येथे तक्रार दिल्यानंतर 20 मार्च रोजी सापळा रचण्यात आला.  कारवाईदरम्यान आरोपी सूरज थोरात याने तक्रारदाराकडून 2 हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला सापळा रचून  रंगेहात पकडले.  महेश भोसले यालाही  या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.</p>
<p>या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/acb-arrested-two-persons-red-handed-along-with-an-agent-in/article-2467</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/acb-arrested-two-persons-red-handed-along-with-an-agent-in/article-2467</guid>
                <pubDate>Mon, 23 Mar 2026 22:13:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/corruption.jpg1.webp"                         length="55662"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title> कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना साताऱ्यात रंगेहात अटक</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>
<p>तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/corruption.jpg.webp" alt=""></a><br /><p> </p>
<p>सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. </p>
<p>तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात पकडले.  </p>
<p><br />ही कारवाई पोलीस निरीक्षक सुषमा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत. आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/satara-acb-trap-agriculture-officer-arrest/article-2466</guid>
                <pubDate>Mon, 23 Mar 2026 21:54:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/corruption.jpg.webp"                         length="55662"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी असावी - लेखक ऍड. शंकर निकम</title>
                                    <description><![CDATA[<p>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.</p>
<p>समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260321-wa0018.jpg" alt=""></a><br /><p>ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.</p>
<p>समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज संकुचित, विशिष्ट विचारसरणीत अडकवायचा नसेल तर सर्व लेखक, कवींनी त्यासाठी अभ्यासपूर्वक काळानुरुप लिहीतं झालं पाहिजे. पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या कार्याबद्दलची माहिती होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि म्हणून प्रत्येक पुरस्कार प्राप्त लेखक, कवीने ते समजून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. </p>
<p>डॉ शिवाजीराव चव्हाण यांचे साहित्य हे नवीन समाजासाठी आत्ताच्या लेखकांसाठी एक मार्गदर्शक लिखाण आहे"</p>
<p>या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ८६ लेखकांनी सहभाग नोंदवला. यापैकी नयन दिनेशराव पऱ्हाड, शिरजगाव यांच्या "जिवी जे गुंतले" (अभंग संग्रह) या पुस्तकास "ग्रंथमित्र डॉ.शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) प्राप्त झाला. तर "सौ.सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारासाठी" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) श्री. ऋषिकेश रोहिदास गोल्हार, टाकळी यांच्या "रानोबाचा माळ" या कादंबरीची निवड करण्यात आली. </p>
<p>उत्तेजनार्थ पुरस्कार वैशाली मंडपे, सातारा यांच्या सायबरनामा - आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता या पुस्तकास प्राप्त झाला.</p>
<p>यावेळी कु.साक्षी महामुलकर (प्राचीन सातारा), डॉ. सौ शामला माने (ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे), श्री.राजेंद्र घाडगे (राजधुरंधर ताराराणी), अनिता आगाशे (लिंब आणि परिसर सांस्कृतिक परिचय),सौ. मनीषा शिरटावले (विसंवादाशी संवाद), सौ.अश्विनी कोठावळे ( अंतर्नाद), श्री.काशिनाथ गायकवाड (महापुरुषांच्या वलयात) या लेखकांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.</p>
<p>पुरस्कारासाठी आलेल्या ग्रंथांचे परीक्षण सौ.कल्पना चौधरी , सौ.नंदा जाधव, सुनिता कदम यांनी केले.</p>
<p>पुरस्कारप्राप्त लेखक आणि प्रकाशक यांचे ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.</p>
<p>कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. राजेंद्र माने यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिता कदम यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता पोरे यांनी केले तर आभार प्रमोदीनी मंडपे यांनी मानले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/book-production-should-be-an-art-as-well-as-a/article-2465</guid>
                <pubDate>Sat, 21 Mar 2026 12:37:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260321-wa0018.jpg"                         length="422786"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​५ विरुद्ध ५ च्या लढतीत राष्ट्रवादीचा 'करिश्मा'; सभापतीपदी विक्रम शिंगाडे, उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी: </strong>संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला असून, आमदार जयकुमार गोरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.</p>
<div>
<div>
<div>            माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान असल्याने सभापतीपदाची निवड कोण मारणार, याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून</div>
<div>​</div></div></div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260316-wa0326.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी: </strong>संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला असून, आमदार जयकुमार गोरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.</p>
<div>
<div>
<div>      माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान असल्याने सभापतीपदाची निवड कोण मारणार, याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून विक्रम शिंगाडे आणि भाजपकडून अर्जुन चांगदेव काळे रिंगणात होते. मात्र, ईश्वर चिट्ठीणे कौल दिल्यामुळे शिंगाडे यांनी बाजी मारत सभापतीपद खिशात घातले. अगदी तशीच परिस्थिती उपसभापती पदाबाबतीत झाली व राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे यांनी भाजपचे विजय संपादन केला.</div>
<div>​</div>
<div>         ​या विजयामागे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची सूक्ष्म रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. या विजयासाठी अनिल देसाई (कुकुडवाड गट), अभयसिंह जगताप, बबनदादा विरकर, मनोजकुमार पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील आणि दिलीप तुपे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. सदस्यांची एकजूट कायम राखण्यात या नेत्यांना यश आल्यानेच राष्ट्रवादीने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ​पंचायत राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या होम ग्राउंडवर भाजपला हार मानावी लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील सत्तेवर पकड निर्माण करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीने खिळ घातली असून, स्थानिक राजकारणात आता नवी समीकरणे पाहायला मिळणार आहेत.</div>
<div> </div>
<div>​"हा विजय विकासकामांचा आणि सामान्य जनतेचा आहे. सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत."</div>
<div>— <strong>विक्रम शिंगाडे (नवनियुक्त सभापती, माण पंचायत समिती)</strong></div>
<div> </div>
<div>या निकालानंतर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पंचायत समितीच्या या सत्तांतराचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.</div>
</div>
</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/karishma-of-ncp-in-5-vs-5-match-vikram-shingade/article-2464</guid>
                <pubDate>Tue, 17 Mar 2026 07:01:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260316-wa0326.jpg"                         length="200133"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अखेर इंदुरीकर महाराजांच्या वतीने आयोजकांनी झुकून मागितली पत्रकारांची माफी</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी:   </strong>आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे.​ राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img_20260317_065143.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी:   </strong>आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे.​ राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली होती.</p>
<div><strong>​पत्रकार संघटना आक्रमक</strong></div>
<div>​या घटनेचा निषेध म्हणून 'माण तालुका पत्रकार संघाने' दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनीही या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. "शासकीय योजनेच्या कार्यक्रमात पत्रकारांचा अपमान करणाऱ्या इंदुरीकर महाराजांना या अभियानातून वगळण्यात यावे," अशी आग्रही मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बातम्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.</div>
<div>​</div>
<div>     ​पत्रकारांची एकजूट आणि वाढता दबाव पाहून, मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध ग्राम योजनेचे बिभीषण पाटील यांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी पत्रकार लिंगराज साखरे यांना फोन करून इंदुरीकर महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. आपल्याकडून चूक झाल्याचे कबूल करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.</div>
<div> </div>
<div>​"लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे अडवणूक करणे चुकीचे आहे. या माफीनाम्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे." </div>
<div>    <strong>—माण पत्रकार संघ ,</strong></div>
<div> </div>
<div>​ आयोजकांनी माफी मागितली असली तरी, भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार का? आणि इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून पत्रकारांबाबतची भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/finally-on-behalf-of-indurikar-maharaj-the-organizers-bowed-down/article-2463</guid>
                <pubDate>Tue, 17 Mar 2026 06:52:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img_20260317_065143.jpg"                         length="413111"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गोंदवले बु!येथे अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला; वारसांचा शोध सुरू</title>
                                    <description><![CDATA[<div>​दहिवडी दि .१२:</div>
<div>माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या नम्रता सर्व्हिसिंग सेंटरच्या पूर्व बाजूला एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सध्या मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.</div>
<div>​</div>
<div>​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण लालासो भोसले (वय ४५, रा. गोंदवले बुद्रुक) यांनी या घटनेची खबर दहिवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (रजि. नंबर १८/२०२५) नोंद केली आहे.</div>
<div>​    मयत व्यक्तीचे वय साधारण ६५ वर्षे असून, उंची ५ फूट आहे. त्यांचा</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260313-wa0229.jpg" alt=""></a><br /><div>​दहिवडी दि .१२:</div>
<div>माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या नम्रता सर्व्हिसिंग सेंटरच्या पूर्व बाजूला एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सध्या मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.</div>
<div>​</div>
<div>​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण लालासो भोसले (वय ४५, रा. गोंदवले बुद्रुक) यांनी या घटनेची खबर दहिवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (रजि. नंबर १८/२०२५) नोंद केली आहे.</div>
<div>​    मयत व्यक्तीचे वय साधारण ६५ वर्षे असून, उंची ५ फूट आहे. त्यांचा रंग सावळा, चेहरा गोल आणि नाक सरळ आहे. मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्या अंगात खालीलप्रमाणे कपडे होते:</div>
<div>​वरचा पेहराव: पांढऱ्या रंगाचा शर्ट, ज्यावर छातीवर व पोटावर फाटलेले राखाडी रंगाचे जॅकेट होते.</div>
<div>​खालचा पेहराव: काळ्या रंगाची पॅन्ट.</div>
<div>​इतर: पायात काळ्या रंगाचे सॉक्स आणि प्लास्टिकचे काळ्या रंगाचे बूट होते, ज्यावर 'TIGER' असे लिहिलेले आहे.</div>
<div> </div>
<div>        ​सदर अनोळखी मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. वरील वर्णनाशी जुळणारी कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मृताबाबत कोणाला काही माहिती असल्यास, त्यांनी त्वरित दहिवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी खाडे करत आहेत </div>
<div> </div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/the-dead-body-of-an-unknown-old-man-was-found/article-2462</guid>
                <pubDate>Sat, 14 Mar 2026 13:59:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260313-wa0229.jpg"                         length="121729"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बनावट सोन्याच्या बिस्किटांद्वारे फसवणूक करणारा आरोपी जेरबंद</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  </p>
<p>पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून बनावट सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.</p>
<p>  </p>
<p>पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस अंमलदार नितीन मुंडे व काशिनाथ कारखिले हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.</p>
<p>  </p>
<p>या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जयदेव (वय ५२, रा. जळकोट, जि. लातूर) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दिनांक २४ जुलै २०२५ रोजी प्रेमळ विठ्ठल</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/accused-of-cheating-through-fake-gold-biscuits-jailed/article-2461"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260311-wa0087.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p> </p>
<p>पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून बनावट सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.</p>
<p> </p>
<p>पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस अंमलदार नितीन मुंडे व काशिनाथ कारखिले हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.</p>
<p> </p>
<p>या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जयदेव (वय ५२, रा. जळकोट, जि. लातूर) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दिनांक २४ जुलै २०२५ रोजी प्रेमळ विठ्ठल मंदिराजवळ पुणे येथे एका व्यक्तीस बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून फसवणूक केल्याची कबुली दिली.</p>
<p> </p>
<p>या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीकडून दोन बनावट सोन्याच्या बिस्किटांसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातूच्या वस्तू आणि एक चेन जप्त करण्यात आली आहे.</p>
<p> </p>
<p>तपासादरम्यान आरोपीने सातारा जिल्ह्यातील कराड येथेही अशाच प्रकारे एका महिलेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कराड सिटी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपहरण, अ‍ॅट्रॉसिटी व फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.</p>
<p> </p>
<p>या कारवाईत आरोपीकडून सुमारे १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.</p>
<p> </p>
<p>ही कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंडे, काशिनाथ कारखिले व त्यांच्या पथकाने केली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/accused-of-cheating-through-fake-gold-biscuits-jailed/article-2461</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/accused-of-cheating-through-fake-gold-biscuits-jailed/article-2461</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 22:04:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260311-wa0087.jpg"                         length="79063"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज: अद्वितीय शौर्य आणि धर्मासाठी दिलेले महान बलिदान</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी,</p>
<p> </p>
<p> </p>
<p>   </p>
<p>    </p>
<p> </p>
<p>    </p>
<p> </p>
<p>नूतन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260311-wa0102.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p> मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी, संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला. यामध्ये राजकारण नीती आणि समाज व्यवस्थेवरील विचार मांडलेले आहेत. यावरून ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर विद्वान आणि दूरदृष्टी असलेले शासकही होते.</p>
<p> १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. १६८१ साली ते मराठा साम्राज्याच्या गादीवर विराजमान झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुघल सम्राट औरंगजेब यांच्या प्रचंड सैन्याशी कठोर संघर्ष केला. औरंगजेबाने मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत प्रचंड मोहीम सुरू केली होती परंतु संभाजी महाराजांनी त्याला कडवी झुंज दिली. जवळपास नऊ वर्ष त्यांनी मुघल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इतर शत्रू विरुद्ध सतत लढा दिला आणि स्वराज्याचे रक्षण केले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. त्यांनी अनेक मोहिमा राबवून शत्रूंना पराभूत केले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा सैन्याची ताकद आणि आत्मविश्वास वाढला त्यांनी स्वराज्यच्या सीमा टिकून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. १६८९ साली संगमेश्वर येथे संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश यांना मुगल सैन्याने कपटाने पकडले. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्याचा दबाव टाकला परंतु संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वाभिमानासाठी मृत्यू स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस मुघलांनी त्यांना भयानक यातना दिल्या. त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले परंतु त्यांनी शेवटपर्यंत धर्म आणि स्वाभिमानाचा त्याग केला नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. हे बलिदान इतिहासातील अद्वितीय उदाहरण मानले जाते.</p>
<p> धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले. हे बलिदान मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे. आजही महाराष्ट्रातील जनता त्यांना 'धर्मवीर' संभाजी महाराज म्हणून अभिमानाने स्मरते. धर्मवीर संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि बलिदान पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.</p>
<p>   सोडावा धर्म की, सोडवा प्राण </p>
<p>    ऐसा प्रश्न कधी ना पडावा </p>
<p> सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा </p>
<p>    शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा....</p>
<p> </p>
<p>नूतन विनायक भिसे</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/dharamveer-chhatrapati-sambhaji-maharaj-unique-bravery-and-great-sacrifice-for/article-2460</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 22:03:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260311-wa0102.jpg"                         length="199627"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बारामती पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; एकूण मतदार ३ लाख ८३ हजार ७६७</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>पुणे – बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करून अंतिम मतदार यादी आज १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.</p>
<p>  </p>
<p>  या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.</p>
<p>भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/final-voter-list-released-for-baramati-by-election-total-voters-3/article-2459"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260312-wa0037.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p>पुणे – बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करून अंतिम मतदार यादी आज १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.</p>
<p> </p>
<p> या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.</p>
<p>भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर अंतिम मतदार यादी १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.</p>
<p> </p>
<p>अंतिम मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४ असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे.</p>
<p>यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ६० हजार ६०८ इतकी होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी नोंदविण्यात आली होती.</p>
<p> </p>
<p>सदर अंतिम मतदार यादी सर्व नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार अपील करण्याची तरतूद आहे. संबंधित अपील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत दाखल करता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/final-voter-list-released-for-baramati-by-election-total-voters-3/article-2459</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/final-voter-list-released-for-baramati-by-election-total-voters-3/article-2459</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 22:01:38 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260312-wa0037.jpg"                         length="111557"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पुणे महापालिकेचं १३ हजार कोटींचं अंदाजपत्रक</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  </p>
<p>पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी आज हे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन रस्ते, पूल, उड्डाणपूल तसंच पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि शिक्षण यासाठी कोट्यवधींची तरतूद या अंदाजपत्रामध्ये करण्यात आली आहे. तसंच, महापालिकेकडून अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.</p>
<p>  </p>
<p>पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील पाच रस्त्यावर पे अँड पार्कचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/13-thousand-crore-budget-of-pune-municipal-corporation/article-2458"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/images-(8).jpeg" alt=""></a><br /><p> </p>
<p> </p>
<p>पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी आज हे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन रस्ते, पूल, उड्डाणपूल तसंच पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि शिक्षण यासाठी कोट्यवधींची तरतूद या अंदाजपत्रामध्ये करण्यात आली आहे. तसंच, महापालिकेकडून अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.</p>
<p> </p>
<p>पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील पाच रस्त्यावर पे अँड पार्कचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील तीन पुलांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. घोरपडी रेल्वे पूल, आगाखान नदीवरील पूल, सनसिटी कर्वेनगर नदीवरील पूल पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शास्त्रीनगर उड्डाणपूल, बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूल, सेनापती बापट चौक उड्डाणपूल येत्या २ वर्षांत पूर्ण होणार आहे.</p>
<p>पुढील वर्षामध्ये मुंढवा चौकातील उड्डाणपूल, शिवणे नांदेड सिटी नदीवरील पूल, चांदणी चौक ते भुगाव उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरण प्रकल्प, साखर संकुल रेल्वे उड्डाणपूल, खडकी येथील रेल्वे मुयारी मार्ग या प्रकल्पचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पसोबत कोथरूड बसडेपो चौक, आंबेडकर चौक (वारजे) चौक, दांडेकर पूल चौक या ठिकाणी मेट्रोसोबतच उड्डाणपुलाचे एकत्रित नियोजन आहे. मेट्रो स्टेशनजवळ नागरिकांना पार्किंग व्यवस्था करण्यासाठी सुमारे ३० ठिकाणी ॲमिनिटी स्पेस उपलब्ध करून पार्किंग मिळणार आहे. पुणे शहराचे विकास आराखड्यातील चार बोगद्यांपैकी पाषाण (पंचवटी) ते कोथरूड (सुतारदरा) आणि हिंगणे (खुर्द) ते तळजाई चौक या दोन बोगद्यांचा विचार करण्यात आला आहे.</p>
<p> </p>
<p> </p>
<p>पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>२) पुणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २०७७ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>३) मलनिस्सारण प्रकल्पाला १२१६ कोटी, घनकचरा व्यवस्थापन साठी १३९० कोटी तर पथ विभागाला १८६६ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>४) प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>५) भवन रचना विभासाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद,</p>
<p> </p>
<p>६) विद्युत विभाल २६५ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>७) समाज विकासाला १४३.५० कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>उद्यान विभागाला २०५ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>९) आरोग्य विभागासाठी ८८ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१०) नगर रचना नियोजनासाठी ६४.५० कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>११) पर्यावरण विभागाला ५१.५९ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१२) माहिती व तंत्रज्ञान विभागाला ५६.७३ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१३) हेरिटेज सेलसाठी २८.५० कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१४) पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाला १७१.३१ कोटी रुपयांची तरतूद</p>
<p> </p>
<p>१५) पुणे शहरातील वाहतूक नियोजन व प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/13-thousand-crore-budget-of-pune-municipal-corporation/article-2458</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/13-thousand-crore-budget-of-pune-municipal-corporation/article-2458</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 21:59:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/images-%288%29.jpeg"                         length="34860"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>            ​सातारा (दि. १२): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.</p>
<p>  </p>
<p>                    याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. </p>
<p>  </p>
<p>*स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे* </p>
<p>            - *उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*</p>
<p>              स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार</p>
<p>         </p>
<p>       </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/img-20260312-wa0032(1).jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p>      ​सातारा (दि. १२): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.</p>
<p> </p>
<p>          याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. </p>
<p> </p>
<p>*स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे* </p>
<p>      - *उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*</p>
<p>       स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच या स्थळाला भेट देत होते. त्यांचे नेहमी हे श्रद्धास्थान व शक्तिस्थान राहिले आहे. त्यांच्याच विचारांवर स्वर्गीय अजित पवार यांनी काम केले आहे. मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर दोन फेब्रुवारी रोजी समाधी स्थळावर अभिवादन केले होते. त्यानंतर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी आले आहे. पुढील काळात त्यांच्याच विचारांवर काम करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनित्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले.</p>
<p>         </p>
<p>       स्व.​यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या कार्यक्रमाद्वारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आणि कार्याला संगीतातून उजाळा देण्यात आला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/greetings-from-deputy-chief-minister-sunetra-ajit-pawar-on-the/article-2457</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 11:23:50 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/img-20260312-wa0032%281%29.jpg"                         length="197646"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>संत तुकाराम महाराज यांच्या भक्तीपरंपरेचा ठसा लोहगाव परिसरात आजही जिवंत</title>
                                    <description><![CDATA[<p>"भक्ती विना सुख नाही </p>
<p>तुका म्हणे सत्य हेचि "</p>
<p>  अभंग म्हटला की तो तुकारामाचाच अशी आपल्या साहित्यामुळे लोकप्रियता मिळवलेल्या तुकारामांचा जन्म इसवी सन 16 व्या शतकात पुणे जिल्ह्यातील देहू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई होते. सावकारी करणारे हे कुटुंब विठ्ठलाची मनापासून भक्ती देखील करत. तुकाराम महाराजांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार करताना समाजातील सर्व लोकांना समान मानले. जातीभेद, अन्याय आणि अहंकार यांना त्यांनी विरोध केला. संत तुकाराम महाराजांनी हजारो अभंगाची रचना केली. त्यांच्या अभंगातून भक्ती बरोबरच नैतिकता, प्रामाणिकता आणि समाजातील एकता यांचा संदेश दिला आहे.</p>
<p>  </p>
<p>  <strong>लोहगाव आणि संत तुकाराम महाराज भक्ती</strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/the-imprint-of-saint-tukaram-maharajs-devotional-tradition-is-still/article-2456"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-03/images-(7).jpeg" alt=""></a><br /><p>"भक्ती विना सुख नाही </p>
<p>तुका म्हणे सत्य हेचि "</p>
<p> अभंग म्हटला की तो तुकारामाचाच अशी आपल्या साहित्यामुळे लोकप्रियता मिळवलेल्या तुकारामांचा जन्म इसवी सन 16 व्या शतकात पुणे जिल्ह्यातील देहू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई होते. सावकारी करणारे हे कुटुंब विठ्ठलाची मनापासून भक्ती देखील करत. तुकाराम महाराजांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार करताना समाजातील सर्व लोकांना समान मानले. जातीभेद, अन्याय आणि अहंकार यांना त्यांनी विरोध केला. संत तुकाराम महाराजांनी हजारो अभंगाची रचना केली. त्यांच्या अभंगातून भक्ती बरोबरच नैतिकता, प्रामाणिकता आणि समाजातील एकता यांचा संदेश दिला आहे.</p>
<p> </p>
<p> <strong>लोहगाव आणि संत तुकाराम महाराज भक्ती परंपरेची जपणूक</strong></p>
<p> पुण्यातील लोहगाव हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आजोळ आहे. त्यामुळे बालपणी व त्यानंतर ही त्यांचे तेथे येणे जाणे होते. तुकाराम महाराजांनी या परिसरात वेळ घालवला आहे. तुकारामांचा आणि लोहगावचा संबंध महीपती बाबांनी सुद्धा भक्ती विजय ग्रंथात वर्णन केला आहे. तुकोबा लोहगावला गेल्यावर ज्या शिळेवरती बसून स्नान करीत त्या ठिकाणी ग्रामस्थांनी मंदिर बांधलेले आहे. आज ही लोहगाव मध्ये हे शिळा मंदिर पहावयास मिळते. लोहगावात दरवर्षी मोठ्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. परंपरेनुसार तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर या वारीच्या प्रवासात अनेक गावांमध्ये थांबत असत त्या ठिकाणी ते विठ्ठल भक्तीचा प्रसार करत. लोहगाव मध्येही त्यांनी कीर्तन आणि अभंग गाऊन लोकांना साधेपणा, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. संत तुकाराम महाराज आणि लोहगाव यांचा संबंध हा भक्ती परंपरा आणि समाज जागृतीशी जोडलेला आहे. संतांच्या विचारामुळे या परिसरात भक्तीची परंपरा जिवंत राहिली आहे आणि आजही अनेक भाविक त्या परंपरेचे जतन करत आहेत. लोहगाव मध्ये आजही तुकाराम महाराजांच्या स्मृती जपल्या जातात वारकरी आणि भाविक येथे येऊन अभंग गायन करतात आणि संतांच्या विचारांची आठवण ठेवतात. त्यामुळे लोहगाव हे गाव वारकरी परंपरेच्या दृष्टीने एक पवित्र स्थान मानले जाते.</p>
<p> "जे का रंजले गांजले</p>
<p> त्यासी म्हणी जो आपुले </p>
<p>तोचि साधू ओळखावा </p>
<p>देव तेथेची जाणवा"</p>
<p> या अभंगातून त्यांनी मानवतेचे आणि परोपकाराचे महत्त्व स्पष्ट केले आहे आजही लोहगाव परिसरातील वारकरी आणि भक्त या विचारांचे पालन करताना दिसतात.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/the-imprint-of-saint-tukaram-maharajs-devotional-tradition-is-still/article-2456</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/the-imprint-of-saint-tukaram-maharajs-devotional-tradition-is-still/article-2456</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 11:09:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-03/images-%287%29.jpeg"                         length="47535"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडीच्या आर्यन राठोडचे दैदिप्यमान  यश; ३ मिनिटांत सोडवली १०० गणिते</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>अकलूज येथे संपन्न झालेल्या 'आय चँप अबॅकस प्रा. लि.' आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडी शाखेच्या आर्यन रूपेश राठोड याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. आर्यनने अवघ्या ३ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवण्याचा पराक्रम केला असून, या यशाबद्दल त्याला गौरव म्हणून सायकल प्रदान करण्यात आली.</p>
<div><strong>​दहिवडी शाखेचा दुहेरी धमाका</strong></div>
<div>​आर्यनच्या वैयक्तिक यशासोबतच, दहिवडी शाखेने सांघिक पातळीवरही आपली मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट व्यवस्थापन आणि मार्गदर्शनासाठी दहिवडी शाखेला 'बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. या यशात शाखेच्या संचालिका सौ. राजश्री देशमुख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.</div>
<div>  </div>
<div><strong>​दिग्गजांच्या हस्ते पारितोषिक वितरण....</strong></div>
<div>​अकलूज येथे पार पडलेल्या</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/aryan-rathod-of-dahiwadi-brilliant-success-in-national-abacus-competition/article-2455"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-02/img-20260212-wa0183.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>अकलूज येथे संपन्न झालेल्या 'आय चँप अबॅकस प्रा. लि.' आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडी शाखेच्या आर्यन रूपेश राठोड याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. आर्यनने अवघ्या ३ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवण्याचा पराक्रम केला असून, या यशाबद्दल त्याला गौरव म्हणून सायकल प्रदान करण्यात आली.</p>
<div><strong>​दहिवडी शाखेचा दुहेरी धमाका</strong></div>
<div>​आर्यनच्या वैयक्तिक यशासोबतच, दहिवडी शाखेने सांघिक पातळीवरही आपली मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट व्यवस्थापन आणि मार्गदर्शनासाठी दहिवडी शाखेला 'बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. या यशात शाखेच्या संचालिका सौ. राजश्री देशमुख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.</div>
<div> </div>
<div><strong>​दिग्गजांच्या हस्ते पारितोषिक वितरण....</strong></div>
<div>​अकलूज येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने ​कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील (अध्यक्षा, प्रताप क्रीडा मंडळ)</div>
<div>​श्रीमती शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील (अध्यक्षा, शिवरत्न शिक्षण संस्था) ​चि. सयाजीराजे मोहिते पाटील (नगरसेवक, अकलूज नगरपरिषद) या मान्यवरांच्या हस्ते आर्यन राठोड आणि दहिवडी शाखेला सन्मानित करण्यात आले.</div>
<div>        स्पर्धेचे यशस्वी आयोजन 'आय चँप अबॅकस'चे डायरेक्टर विशाल माने आणि संचालिका स्नेहल माने यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. आर्यनच्या या यशाबद्दल दहिवडी परिसरातून त्याचे कौतुक होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/aryan-rathod-of-dahiwadi-brilliant-success-in-national-abacus-competition/article-2455</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/aryan-rathod-of-dahiwadi-brilliant-success-in-national-abacus-competition/article-2455</guid>
                <pubDate>Sat, 14 Feb 2026 10:47:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-02/img-20260212-wa0183.jpg"                         length="188139"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 15 विद्यार्थ्यांसोबत 4 शिक्षक जखमी </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पुणे: </strong> राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाची बस रेलिंगला धडकली. या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थी आणि चार शिक्षक जखमी झाले आहेत. </p>
<p>              पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस विद्यार्थी आणि शिक्षकांना  शैक्षणिक सहलीसाठी घेऊन शिवनेरी किल्ल्याकडे जात होती. दरम्यान पुण्यापासून सुमारे ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी गावाजवळ हा अपघात झाला. ओतूर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ओतूर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक</p>
<p>     </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/accident-of-a-bus-carrying-students-on-a-field-trip/article-2454"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-02/img_20260213_104536.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे: </strong> राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाची बस रेलिंगला धडकली. या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थी आणि चार शिक्षक जखमी झाले आहेत. </p>
<p>       पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस विद्यार्थी आणि शिक्षकांना  शैक्षणिक सहलीसाठी घेऊन शिवनेरी किल्ल्याकडे जात होती. दरम्यान पुण्यापासून सुमारे ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी गावाजवळ हा अपघात झाला. ओतूर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ओतूर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे ५४ विद्यार्थी आणि काही शिक्षक बसने शैक्षणिक सहलीसाठी शिवनेरी किल्ल्यावर जात होते.</p>
<p>     बस डंबरवाडी येथे पोहोचली तेव्हा चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि ती रेलिंगवर आदळली. धडकेमुळे बस बाजूला वळली आणि तिचा एक टायरही फुटला," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अपघात होताच डुंबरवाडी आणि खामुंडी गावातील रहिवासी अपघातात अडकलेल्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले.  गावकऱ्यांनी बसमधील प्रवाशांना चहा आणि नाश्ताही दिला. राज्य परिवहन मंडळाने नारायणगाव आगारातून तात्काळ दुसरी बसची व्यवस्था केली आणि उर्वरित लोकांना त्यांच्या गावी पाठवले. एमएसआरटीसीने जखमी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना १,००० रुपयांची तात्काळ मदतही केली. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/accident-of-a-bus-carrying-students-on-a-field-trip/article-2454</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/accident-of-a-bus-carrying-students-on-a-field-trip/article-2454</guid>
                <pubDate>Fri, 13 Feb 2026 10:46:07 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-02/img_20260213_104536.jpg"                         length="146708"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघास उवविजेतेपद; मिहीर काटकर मालिकावीर तर लंबोदर निकम उत्कृष्ट गोलंदाज</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 6 वी 14 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्र सचिव आदरणीय मिनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली</p>
<p>      या स्पर्धेमध्ये लंबोदर निकम च्या नेतृत्वाखाली सातारा संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती परंतु त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. सातारा संघाने साखळी सामन्यांमध्ये सांगली, नाशिक, धुळे या संघावर मात करत बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता, अंतिम सामना नाशिक शहर या संघाबरोबर अतिशय अटीतटीचा झाला व यामध्ये सातारा संघाचा निसटता<br />    </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/in-the-state-level-tennis-cricket-tournament-satara-team-was/article-2453"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img-20260131-wa0113.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 6 वी 14 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्र सचिव आदरणीय मिनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली</p>
<p>   या स्पर्धेमध्ये लंबोदर निकम च्या नेतृत्वाखाली सातारा संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती परंतु त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. सातारा संघाने साखळी सामन्यांमध्ये सांगली, नाशिक, धुळे या संघावर मात करत बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता, अंतिम सामना नाशिक शहर या संघाबरोबर अतिशय अटीतटीचा झाला व यामध्ये सातारा संघाचा निसटता पराभव झाला, सातारा संघातील खेळाडू मिहीर काटकर यास मालिकावीर तर लंबोदर निकम यास उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मिहीर काटकर हा क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडचा खेळाडू असून तुकाराम घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे तर लंबोदर निकम हा सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल खटाव चा खेळाडू असून विशाल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे. या संघास प्रशिक्षक विशाल निकम सर, महेश सोनवले विकास सरतापे महाराष्ट्र राज्य सहसचिव चंद्रकांत तोरणे यांचे मार्गदर्शन लाभले,<br />    संघाच्या या यशाबद्दल टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी उपाध्यक्ष विलास गिरी उमन डायरेक्टर धनश्री गिरी सहसचिव चंद्रकांत तोरणे, कृषिरत्न,प्रा. विश्वंभर बाबर, आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, महेश सोनवले,विकास सरतापे,यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/in-the-state-level-tennis-cricket-tournament-satara-team-was/article-2453</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/in-the-state-level-tennis-cricket-tournament-satara-team-was/article-2453</guid>
                <pubDate>Sat, 31 Jan 2026 13:31:31 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img-20260131-wa0113.jpg"                         length="189631"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन ; बारामतीला जाताना विमानाचा अपघात </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पुणे: </strong>महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आज सकाळी पुणे जिल्ह्यात कोसळले आहे. ताज्या वृत्तानुसार, बारामती येथील विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.</p>
<p>                पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अजित पवार आणि इतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे . तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वृत्तानुसार, विमानात अजित पवार यांचे पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स देखील होते. अजित पवार सकाळी ८ वाजता मुंबईहून निघाले होते. बारामतीमध्ये त्यांना चार निवडणूक सभांना संबोधित करायचे होते.</p>
<p>                हे विमान, लियरजेट ४५, व्हीएसआर द्वारे चालवले<br /> <br />     </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260128_102517.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे: </strong>महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आज सकाळी पुणे जिल्ह्यात कोसळले आहे. ताज्या वृत्तानुसार, बारामती येथील विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.</p>
<p>        पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अजित पवार आणि इतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे . तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वृत्तानुसार, विमानात अजित पवार यांचे पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स देखील होते. अजित पवार सकाळी ८ वाजता मुंबईहून निघाले होते. बारामतीमध्ये त्यांना चार निवडणूक सभांना संबोधित करायचे होते.</p>
<p>        हे विमान, लियरजेट ४५, व्हीएसआर द्वारे चालवले जात होते.<br /> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान कोसळले आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्याने विमानातील कोणत्याही व्यक्ती वाचण्याची शक्यता नाकारली आहे. बारामती विमानतळाशेजारी दुकान असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, "विमान उतरताना खूप आवाज करत होते म्हणून माझे लक्ष त्याकडे गेले. ते उतरण्याचा प्रयत्न करत होते पण धावपट्टीवरून घसरले आणि चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मोठा स्फोट झाला. त्यांनी आतापर्यंत विमानातून ४-५ मृतदेह बाहेर काढले आहेत."<br />     शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार यांच्या घरी दिल्लीत आहे . काही वेळातच हे कुटुंब बारामतीला रवाना होणार आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-tragically-passed-away-in/article-2452</guid>
                <pubDate>Wed, 28 Jan 2026 10:26:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260128_102517.jpg"                         length="283767"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पोळ विरुद्ध पोळ' अन् भाजप-राष्ट्रवादीत थेट संघर्ष; माणमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी:  </strong>माण तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली असून, अनेक ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नवखे तर काही ठिकाणी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.</p>
<p><strong>​राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला</strong><br />​भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), रासप, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि आप यांसारख्या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक गटांत थेट लढत होत असली, तरी अपक्ष</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/the-prestige-of-the-establishment-was-at-stake-in-the/article-2451"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img-20260122-wa0195.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी:  </strong>माण तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली असून, अनेक ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नवखे तर काही ठिकाणी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.</p>
<p><strong>​राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला</strong><br />​भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), रासप, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि आप यांसारख्या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक गटांत थेट लढत होत असली, तरी अपक्ष उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.<br /><strong>​जिल्हा परिषद: गटांत रंगणार 'काटे की टक्कर'</strong><br />​जिल्हा परिषदेच्या ५ गटांमध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.<br /><strong>​आंधळी गट: </strong>येथे भाजपच्या सोनल गोरे आणि राष्ट्रवादीच्या योगिता दडस यांच्यात मुख्य सामना आहे. दीपाली जगदाळे यांच्या अर्जावरील हरकतीने येथे अधिक चर्चा रंगली आहे.<br /><strong>​बिदाल गट: </strong>भाजपच्या अलका जगदाळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या (शप) मोनाली विरकर यांच्यात लढत होत असून, रासप आणि महापरिवर्तन आघाडीनेही येथे आव्हान उभे केले आहे.<br /><strong>​मार्डी गट: </strong>येथे डॉ. भारती पोळ (भाजप) आणि सोनाली पोळ (राष्ट्रवादी) यांच्यात 'पोळ विरुद्ध पोळ' असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.<br /><strong>​गोंदवले बुद्रुक गट: </strong>अनुसूचित जाती महिला राखीव असलेल्या या गटात सावित्री शिलवंत (भाजप) आणि शितल रणपिसे (राष्ट्रवादी) यांच्यात मुकाबला आहे.<br /><strong>​कुकुडवाड गट: </strong>हा गट सर्वाधिक चुरशीचा ठरण्याची चिन्हे आहेत. येथे भाजपचे अरुण गोरे, राष्ट्रवादीचे अनिल देसाई, काँग्रेसचे महेश करचे आणि शिवसेनेचे सुरेश गोरड यांच्यासह अनेक अपक्ष रिंगणात असल्याने बहुकोनी लढत होणार आहे.<br />​पंचायत समिती: गणांमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी<br />​पंचायत समितीच्या १० गणांमध्येही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत.<br /><strong>​वावरहिरे गण:</strong> येथे सर्वाधिक १३ उमेदवार रिंगणात आहेत. राजाराम बोराटे (भाजप), शामराव राऊत (राष्ट्रवादी) आणि दोन्ही शिवसेना गटांच्या उमेदवारांमुळे ही लढत रंगतदार होईल.<br />​बिदाल गण: येथे भाजपच्या उषा भोसले, राष्ट्रवादीच्या पुष्पलता मगर आणि राष्ट्रवादी (शप) च्या मनिषा इंगळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.<br /><strong>​पळशी गण: </strong>ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या गणात राजेंद्र खाडे (भाजप) आणि मानसिंग खाडे (राष्ट्रवादी) यांच्यात चुरस आहे.<br /><strong>​वर मलवडी गण:</strong> आनंदराव खरात (भाजप) आणि विक्रम शिंगाडे (राष्ट्रवादी) यांच्यात प्रमुख लढत असून काँग्रेस व शिवसेनेनेही येथे उमेदवार दिले आहेत.<br /><strong>​प्रशासकीय तयारी पूर्ण</strong><br />​निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके, निवडणूक निरीक्षक सरिता नरके आणि तहसीलदार विकास अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली छाननी प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटला असून, गावोगावी कोपरा सभा आणि भेटीगाठींना वेग आला आहे.<br />​<br /><strong>महत्वाचे मुद्दे :-</strong><br />​प्रमुख लढती: भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (विद्यमान गट)<br />​अपक्ष उमेदवारांचा फॅक्टर: अनेक गणांमध्ये अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार.<br /><strong>​प्रचाराचा मुख्य मुद्दा: </strong>पाणी प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक नेतृत्व. ​आता तालुक्यातील जनता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/the-prestige-of-the-establishment-was-at-stake-in-the/article-2451</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/the-prestige-of-the-establishment-was-at-stake-in-the/article-2451</guid>
                <pubDate>Sat, 24 Jan 2026 13:57:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img-20260122-wa0195.jpg"                         length="114910"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>माण-खटावच्या राजकारणात 'किंगमेकर' की 'किंग'? शेखर गोरे यांची भूमिका ठरणार निर्णायक!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी प्रतिनिधी प्रवीण राजे:</strong>    सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माण-खटाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरस असतानाच, शेखर गोरे यांनी आपली रणनीती स्पष्ट केल्याने संपूर्ण तालुक्याचे राजकीय समीकरण फिरवण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.</p>
<p><strong>​'आंधळी'तून रणशिंग: पत्नी सोनलताई गोरे मैदानात</strong></p>
<p>​ माण-खटावचे राजकारण नेहमीच गोरे बंधूंच्या भोवती फिरत आले आहे. मात्र, यावेळी शेखर गोरे यांनी मोठी खेळी खेळली आहे. आंधळी येथे झालेल्या भव्य मेळाव्यात आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी जाहीर केले की, त्यांच्या पत्नी सोनलताई गोरे या आंधळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/the-role-of-kingmaker-or-king-shekhar-gore-will-be/article-2450"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260120_115921.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी प्रतिनिधी प्रवीण राजे:</strong>  सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माण-खटाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरस असतानाच, शेखर गोरे यांनी आपली रणनीती स्पष्ट केल्याने संपूर्ण तालुक्याचे राजकीय समीकरण फिरवण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.</p>
<p><strong>​'आंधळी'तून रणशिंग: पत्नी सोनलताई गोरे मैदानात</strong></p>
<p>​ माण-खटावचे राजकारण नेहमीच गोरे बंधूंच्या भोवती फिरत आले आहे. मात्र, यावेळी शेखर गोरे यांनी मोठी खेळी खेळली आहे. आंधळी येथे झालेल्या भव्य मेळाव्यात आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी जाहीर केले की, त्यांच्या पत्नी सोनलताई गोरे या आंधळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी ही निवडणूक 'कमळ' चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने भाजपमधील अंतर्गत समीकरणे आणि आगामी युती-आघाडीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या शेखर गोरेंनी आंधळी गटातील प्रत्येक गावात भेटीगाठी आणि दौऱ्यांचा धडाका लावला असून, मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.</p>
<p>    ​<strong>कुकुडवाड गटात राजेंद्र जाधव यांची उमेदवारी निश्चित?</strong><br />​ केवळ आंधळीच नव्हे, तर इतर गटांतही शेखर गोरे यांनी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून राजेंद्र जाधव निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या गडावर आपली पकड मजबूत करण्यासाठी गोरेंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.<br /><strong>​माणदेशातील 'मास लीडर' आणि स्वतंत्र ताकद</strong><br />​शेखर गोरे यांची ओळख ही केवळ एक राजकीय नेता म्हणून नसून, दुष्काळी भागातील जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारा नेता अशी आहे. 'शेखरभाऊ' यांनी गेल्या काही वर्षांत वॉटर कप स्पर्धा, ऐन उन्हाळ्यात मोफत पाणीपुरवठा, चारा छावण्या आणि स्थानिक विकासकामांच्या माध्यमातून खटावच्या उत्तर भागासह माण तालुक्यात स्वतःचा एक स्वतंत्र मतदारसंघ तयार केला आहे. हा 'हक्काचा मतदार' ज्या बाजूला झुकेल, तिथे विजयाचे पारडे जड होणार आहे.</p>
<p><strong>​निर्णायक ठरणारी समीकरणे:</strong><br />​ युवा कार्यकर्त्यांचे संघटन: शेखर गोरे यांच्याकडे तरुणांची मोठी फळी आहे. सोशल मीडिया आणि ग्राऊंड लेव्हलवर हे कार्यकर्ते निवडणूक फिरवण्याची क्षमता ठेवतात.<br />​आमदारकीचे लक्ष्य: शेखर गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे आपली ताकद सिद्ध करण्यासाठी ते या निवडणुकीत सर्वस्व पणाला लावणार आहेत.<br /><strong>​या गटांवर असणार विशेष नजर</strong><br />​आंधळी, कुकुडवाड, बिदाल, मार्डी, गोंदवले आणि खटाव भागातील औंधसारख्या महत्त्वाच्या जिल्हा परिषद गटांमध्ये शेखर गोरे यांची वैयक्तिक पकड आहे. <br /><strong>​थोडक्यात सांगायचे तर...</strong><br />माण-खटावच्या राजकारणात शेखर गोरे हा असा 'फॅक्टर' आहे ज्याला दुर्लक्षित करून कोणालाही सत्तेची खुर्ची गाठता येणार नाही. ते स्वतःच्या रणनीतीने 'किंग' बनणार की मित्रपक्षांसाठी 'किंगमेकर' ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/the-role-of-kingmaker-or-king-shekhar-gore-will-be/article-2450</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/the-role-of-kingmaker-or-king-shekhar-gore-will-be/article-2450</guid>
                <pubDate>Tue, 20 Jan 2026 11:41:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260120_115921.jpg"                         length="221338"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नांदेड: </strong>”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.</p>
<p>              कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी</p>
<p>       </p>
<p>        </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260119_133333.jpg" alt=""></a><br /><p><strong>नांदेड: </strong>”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.</p>
<p>       कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.</p>
<p>       मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल उभारून भाविकांना सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले स्टॉल दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद, अल्पोपहार, माहिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच २४ जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.</p>
<p>        या कार्यक्रमासाठी दोन दिवसांत ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा शाळा, महाविद्यालये व सामाजिक माध्यमांतून व्यापक प्रचार करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या बाहेर, पार्किंग स्थळी, स्टॉलसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वाहने व संबंधित व्यक्तींना प्रवेश पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सेवा आणि प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा व “हिंद-दी-चादर” शहीदी समागम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या एकूण नियोजनाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी उपस्थितांना दिली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/social-organizations-should-take-initiative-for-the-success-of-hind-di-chadar%E2%80%9D/article-2448</guid>
                <pubDate>Mon, 19 Jan 2026 13:31:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260119_133333.jpg"                         length="338016"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>दहिवडीत रंगणार युवा व्हॉलीबॉलचा महासंग्राम; २७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे बिगुल वाजले!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी:</strong>    माण देशाच्या क्रीडा पंढरीत आता व्हॉलीबॉलचा धडाका पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन संलग्न महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सातारा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली, यंदाच्या '२७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे' यजमानपद दहिवडीच्या सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबला बहाल करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रीडा संकुल, दहिवडी येथे पार पडणार आहे.</p>
<p>              ​या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडक संघ सहभागी होणार आहेत. ५ जिल्ह्यांचा मिळून एक विभाग यानुसार राज्यातील विभागांतून मुलांचे ८ आणि मुलींचे ८ संघ असे एकूण १६ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील. २१ वर्षांखालील वयोगटातील ही स्पर्धा<br />      <br /><strong>​निवड</strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/696ddf96d4e39/article-2447"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/concept-illustration-of-playing-volleyball-vector.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी:</strong>  माण देशाच्या क्रीडा पंढरीत आता व्हॉलीबॉलचा धडाका पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन संलग्न महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सातारा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली, यंदाच्या '२७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे' यजमानपद दहिवडीच्या सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबला बहाल करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रीडा संकुल, दहिवडी येथे पार पडणार आहे.</p>
<p>       ​या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडक संघ सहभागी होणार आहेत. ५ जिल्ह्यांचा मिळून एक विभाग यानुसार राज्यातील विभागांतून मुलांचे ८ आणि मुलींचे ८ संघ असे एकूण १६ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील. २१ वर्षांखालील वयोगटातील ही स्पर्धा असल्याने महाराष्ट्राच्या भविष्यातील 'स्टार' खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. दहिवडी येथील सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबने आजवर क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचा मान देण्यात आला आहे. या स्पर्धेमुळे माण तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे<br />      ​स्पर्धेसाठी दहिवडी येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने तयार करण्यात येत आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन आणि तांत्रिक बाबींकडे आयोजक बारकाईने लक्ष देत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभाला क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आणि राजकीय मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.<br /><strong>​निवड चाचणीवर लक्ष</strong><br />​या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावरच महाराष्ट्र राज्याचा 'युथ' संघ निवडला जाणार आहे, जो पुढे राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करेल. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून या स्पर्धेत खेळताना दिसेल.</p>
<p>​"दहिवडीसारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉलीबॉल खेळाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक खेळाडूंना प्रेरणा मिळेल."<br />— आयोजक, सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लब, दहिवडी</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/696ddf96d4e39/article-2447</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/696ddf96d4e39/article-2447</guid>
                <pubDate>Mon, 19 Jan 2026 13:19:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/concept-illustration-of-playing-volleyball-vector.jpg"                         length="43165"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एक खिडकी योजना सुरू- जिल्हाधिकारी संतोष पाटील</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>सातारा: </strong>जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर एक खिडकी योजना राबविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका, सातारा येथे स्थापन करण्यात आला आहे. यांची नोंद पक्षांनी व उमेदवारांनी घ्यावी, आवश्यक असणाऱ्या विविध निवडणूक विषयक परवान्यांसाठी या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी  पाटील यांनी केले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/a-window-scheme-started-in-line-with-zilla-parishad-panchayat/article-2446"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/santosh-patil-pcmc_2018101511071.jpg" alt=""></a><br /><p><strong>सातारा: </strong>जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर एक खिडकी योजना राबविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका, सातारा येथे स्थापन करण्यात आला आहे. यांची नोंद पक्षांनी व उमेदवारांनी घ्यावी, आवश्यक असणाऱ्या विविध निवडणूक विषयक परवान्यांसाठी या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी  पाटील यांनी केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/a-window-scheme-started-in-line-with-zilla-parishad-panchayat/article-2446</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/a-window-scheme-started-in-line-with-zilla-parishad-panchayat/article-2446</guid>
                <pubDate>Sat, 17 Jan 2026 12:28:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/santosh-patil-pcmc_2018101511071.jpg"                         length="27420"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>हिंद-दी-चादर’च्या जयघोषात नांदेडमध्ये देशव्यापी शहिदी समागम होणार;  देशभरातील नागरिक होणार सहभागी</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>सातारा: </strong>धर्म, सत्य, सहिष्णुता आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून आणि राज्यस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक समागम साजरा होणार आहे.</p>
<p>          या शहिदी समागमाचा मुख्य सोहळा नांदेड शहरातील आसर्जन परिसरातील (मोदी ग्राउंड) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर होणार असून, देशभरातील शीख समाजासह ९ समाजासह इतर सर्व समाज सहभागी होणार आहेत. विविध समाजघटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच मराठवाड्यातील हजारो भाविक या कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. </p>
<p>          श्री</p>
<p>     </p>
<p>    </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/citizens-from-all-over-the-country-will-participate-in-the/article-2445"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/guru-tegh-bahadur-shaheedi-diwas-2025.webp" alt=""></a><br /><p><strong>सातारा: </strong>धर्म, सत्य, सहिष्णुता आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून आणि राज्यस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक समागम साजरा होणार आहे.</p>
<p>     या शहिदी समागमाचा मुख्य सोहळा नांदेड शहरातील आसर्जन परिसरातील (मोदी ग्राउंड) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर होणार असून, देशभरातील शीख समाजासह ९ समाजासह इतर सर्व समाज सहभागी होणार आहेत. विविध समाजघटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच मराठवाड्यातील हजारो भाविक या कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. </p>
<p>     श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांसाठी दिलेले बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. ‘घराघरात आणि मनामनात’ गुरुजींचे विचार रुजविण्यासाठी शासनातर्फे शालेय विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.</p>
<p>     या कार्यक्रमाच्या आयोजनात राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत. शिक्षण, सांस्कृतिक, माहिती व जनसंपर्क तसेच सामाजिक न्याय विभाग या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत. मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून विविध उपक्रमांना संबोधित करणार आहेत.</p>
<p>    शहिदी समागमानिमित्त प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक प्रदर्शन, डॉक्युमेंटरी शो तसेच वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या त्यागाची गाथा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणार आहे. नांदेडमध्ये होणाऱ्या या ऐतिहासिक देशव्यापी कार्यक्रमात सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या विचारांना अभिवादन करण्याची ही ऐतिहासिक संधी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/citizens-from-all-over-the-country-will-participate-in-the/article-2445</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/citizens-from-all-over-the-country-will-participate-in-the/article-2445</guid>
                <pubDate>Sat, 17 Jan 2026 12:15:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/guru-tegh-bahadur-shaheedi-diwas-2025.webp"                         length="767550"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणन करणे अनिवार्य- जिल्हाधिकारी संतोष पाटील</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>सातारा:  </strong>सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित करण्यात येणा-या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक विषयक सर्व जाहिरातीचे माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कडून पूर्व प्रमाणन करून घेणे अनिवार्य आहे. समाज माध्यमांचा समावेश, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या श्रेणीत करण्यात आल्याने त्यावर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींचेही प्रमानण अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कळविले आहे. </p>
<p>                पूर्व प्रमाणनाशिवाय अशा जाहीरातीचे प्रसारमाध्यामांना प्रसारण करता येणार नाही, निवडणूक विषयक जाहिरातीवर राजकीय पक्षाने खर्च केला असल्यास त्याचा समावेश पक्षाच्या तसेच उमेदवाराने खर्च केला असल्यास त्याचा समावेश निवडणूक उमदेवारच्या खर्चात करणे आवश्यक आहे.एखाद्या व्यक्तीस किंवा मतदारास आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया वरून राजकीय मत व्यक्त करण्यास साधारणतः कोणतेही बंधन नाही.</p>
<p>      </p>
<p>       </p>
<p>       </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/certification-of-advertisements-broadcast-through-electronic-media-is-mandatory-collector/article-2444"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/santosh-patil-pcmc_201810151107.jpg" alt=""></a><br /><p><strong>सातारा:  </strong>सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित करण्यात येणा-या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक विषयक सर्व जाहिरातीचे माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कडून पूर्व प्रमाणन करून घेणे अनिवार्य आहे. समाज माध्यमांचा समावेश, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या श्रेणीत करण्यात आल्याने त्यावर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींचेही प्रमानण अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कळविले आहे. </p>
<p>        पूर्व प्रमाणनाशिवाय अशा जाहीरातीचे प्रसारमाध्यामांना प्रसारण करता येणार नाही, निवडणूक विषयक जाहिरातीवर राजकीय पक्षाने खर्च केला असल्यास त्याचा समावेश पक्षाच्या तसेच उमेदवाराने खर्च केला असल्यास त्याचा समावेश निवडणूक उमदेवारच्या खर्चात करणे आवश्यक आहे.एखाद्या व्यक्तीस किंवा मतदारास आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया वरून राजकीय मत व्यक्त करण्यास साधारणतः कोणतेही बंधन नाही. मात्र 13 जानेवारी 2026 पासून जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्यामुळे आचार संहिता कालावधीमध्ये कुठल्याही व्यक्ती / मतदारास एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या लेखी परवानगीशिवाय परस्पर जाहिरात किंवा प्रचार करता येणार नाही. तशी जाहिरात किंवा तसा प्रचार करावयाचे असल्यास तिचे पूर्वप्रमाणन करणे बंधनकारक असेल.</p>
<p>      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना समान संधी मिळण्याकरिता निवडणूकविषयक सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करण्यासाठी, पेड न्यूजसंदर्भातील तक्रारी / प्रकरणांची चौकशी, त्यांचे निराकरण करणे तसेच विविध प्रसारमाधमांतील वृत्तांकनाच्या संकेतांच्या पालनाबाबत संनियंत्रण आणि समाजमाध्यमांसंदर्भात देखरेख करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.</p>
<p>       प्रस्तावित जाहिरात प्रसारित / प्रसिध्द करण्याच्या दिनांकापुर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान ५ दिवस आधी जिल्हास्तरीय समितीकडे तिच्या पूर्वप्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. या अर्जा सोबत प्रस्तावित जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत आणि राजकीय पक्षाच्या पदाधिका-याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या २ मुद्रित प्रती (प्रिंट) जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी जाहिरात प्रमाणन करण्यासाठी अर्ज, अर्जासोबत जाहिरातीसाठी आलेल्या खर्चाची पावती, जाहिरात कशावरुन प्रसारित करणार आहे त्याचा उल्लेख करावा व त्याच्या खर्चाची पावती जोडावी.</p>
<p>       अर्ज निकाली काढताना समिती, जाहिरातीचा कोणताही भाग वगळेल अथवा फेरबदल करेल किंवा दुरुस्ती सुचवेल त्यानुसार कार्यवाही करणे संबंधित राजकीय पक्ष/उमेदवार / अर्जदारावर बंधनकारक असेल. तसेच समिती चा निर्णय मान्य नसल्यास संबंधित राजकीय पक्ष/उमेदवार / अर्जदार यांना त्या बाबत कार्यालयीन कामकाजाच्या ३ दिवसाच्या आत राज्यस्तरीय समितीकडे अपील दाखल करता येईल. भारतीय संविधानाची पायमल्ली, केंद्र / राज्य शासनाच्या कायद्यांचे उल्लंघन, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांची पायमल्ली, धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, पेहराव इत्यादींच्या आधारे तेढ अथवा शत्रुत्वाची शक्यता, प्रार्थना स्थळांचे छायाचित्र / छायाचित्रणाचा समावेश, कायदा व सुव्यवस्थेला आव्हान, हिंसेला प्रोत्साहन, शांततेचा भंग, न्यायालयाचा अथवा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेची बदनामी, देशाच्या ऐक्याला, सार्वभौमत्वाला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा, अन्य कुठल्याही देशावर टिका, अवमानजनक टिप्पणी अथवा तिरस्कारपूर्ण विधान, संरक्षण दलाच्या अधिकारी/ कर्मचारी अथवा संरक्षण दलाचे छायाचित्र / छायाचित्रण, राजकीय पक्ष, राजकीय नेता किंवा अन्य कोणावरही खोटे आरोप, कुठल्याही राजकीय नेत्याच्या अथवा व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप, नीतिमत्ता व सभ्यतेचे उल्लंघन, अश्लिलतेला प्रोत्साहन अशा स्वरूपाच्या आशयाचा समावेश असलेल्या जाहिराती प्रसारित/ प्रसिद्ध करता येणार नाहीत व अशा स्वरुपाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणनही केले जाणार नाही याचीही नोंद घ्यावी.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/certification-of-advertisements-broadcast-through-electronic-media-is-mandatory-collector/article-2444</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/certification-of-advertisements-broadcast-through-electronic-media-is-mandatory-collector/article-2444</guid>
                <pubDate>Sat, 17 Jan 2026 12:00:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/santosh-patil-pcmc_201810151107.jpg"                         length="27420"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच लक्ष्मी बुधावले,सदस्य नारायण राजगे,कोमल राजगे,सुजाता राजगे,मंगल माने,उज्वला ढवळे उपस्थित होते.या निवडीबद्दल अण्णाबुवा राजगे,धनाजी राजगे,दिगंबर राजगे,माजी सभापती नितीन राजगे,आप्पा राजगे,गुलाब राजगे, डॉ.लालासो राजगे,डॉ.दिलीप राजगे,सुरेश राजगे,नाना माने,निवास शिलवंत,भाऊसो बुधावले,कैलास शिलवंत,शंकर अवघडे,अण्णा अवघडे,नंदकुमार अवघडे,यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. अद्यासी अधिकारी एस.एस.लादे विस्तार अधिकारी पंचायत समिती व निरीक्षक म्हणून आर.बी.सय्यद उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सचिन सकट यांनी काम पाहिले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/unopposed-election-of-rani-dhikke-as-sarpanch-of-pimpri-gram/article-2443"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img-20260113-wa0190.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच लक्ष्मी बुधावले,सदस्य नारायण राजगे,कोमल राजगे,सुजाता राजगे,मंगल माने,उज्वला ढवळे उपस्थित होते.या निवडीबद्दल अण्णाबुवा राजगे,धनाजी राजगे,दिगंबर राजगे,माजी सभापती नितीन राजगे,आप्पा राजगे,गुलाब राजगे, डॉ.लालासो राजगे,डॉ.दिलीप राजगे,सुरेश राजगे,नाना माने,निवास शिलवंत,भाऊसो बुधावले,कैलास शिलवंत,शंकर अवघडे,अण्णा अवघडे,नंदकुमार अवघडे,यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. अद्यासी अधिकारी एस.एस.लादे विस्तार अधिकारी पंचायत समिती व निरीक्षक म्हणून आर.बी.सय्यद उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सचिन सकट यांनी काम पाहिले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/unopposed-election-of-rani-dhikke-as-sarpanch-of-pimpri-gram/article-2443</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/unopposed-election-of-rani-dhikke-as-sarpanch-of-pimpri-gram/article-2443</guid>
                <pubDate>Wed, 14 Jan 2026 13:00:46 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img-20260113-wa0190.jpg"                         length="136172"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>माण तालुक्यातील घोडेवाडी येथे जुन्या वादातून सात जणांकडून एकाला बेदम मारहाण दोन दात पाडले; दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल  ​</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>माण तालुक्यातील घोडेवाडी (वारुगड) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांचे खालचे दोन दात पडले आहेत. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.<br />            दहिवडी पोलिसांकडून  ​मिळालेल्या माहितीनुसार, सौ. भारती विलास पवार (वय ३७, रा. घोडेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास भारती पवार यांचे पती विलास नामदेव पवार हे घरासमोर असताना, गावातीलच सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना गाठले. जुन्या वादाचे निमित्त काढून<br />       <br />  <br />१.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/at-ghodevadi-in-man-taluka-a-case-was-registered-in/article-2441"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/marhan.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>माण तालुक्यातील घोडेवाडी (वारुगड) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांचे खालचे दोन दात पडले आहेत. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.<br />      दहिवडी पोलिसांकडून  ​मिळालेल्या माहितीनुसार, सौ. भारती विलास पवार (वय ३७, रा. घोडेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास भारती पवार यांचे पती विलास नामदेव पवार हे घरासमोर असताना, गावातीलच सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना गाठले. जुन्या वादाचे निमित्त काढून आरोपींनी अंगणातील चुलीसमोर असलेल्या जळणाच्या लाकडी काठ्या आणि कळकाच्या काठ्यांनी विलास पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.<br />       ​आरोपींनी विलास पवार यांच्या डोक्यात, पाठीवर, गुडघ्यावर आणि हाता-पायांवर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर तोंडावर जबर प्रहार केल्याने त्यांचे खालचे दोन दात पडून ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण करत असताना आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीही दिली.<br />  याप्रकरणी <br />१. मुगुटराव उदयसिंग मदने<br />२. उदयसिंग मल्हारी मदने<br />३. निलेश ऊर्फ आबा जगन्नाथ जाधव<br />४. गणेश महादेव जाधव<br />५. तुषार मधुकर मदने<br />६. महादेव मोतीराम जाधव <br />७. पंडित भगवान जाधव (सर्व रा. वारुगड, ता. माण) याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली  आहे.<br />​      ​या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक  दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे व गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्याची तजबीज सुरू आहे. ​या प्रकरणाचा अधिक तपास सपोनी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवालदार विठ्ठल दगडू विरकर हे करत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/at-ghodevadi-in-man-taluka-a-case-was-registered-in/article-2441</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/at-ghodevadi-in-man-taluka-a-case-was-registered-in/article-2441</guid>
                <pubDate>Mon, 12 Jan 2026 20:02:08 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/marhan.jpg"                         length="8926"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कुख्यात गुंड गजा मारणेला मतदानासाठी दोन दिवस शहरात येण्याची उच्च न्यायालयाची परवानगी</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​पुणे:</strong> कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मारणेला १५ आणि १६ जानेवारी रोजी पुणे शहरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.<br /><strong>​नेमके प्रकरण काय?</strong><br />​गेल्या वर्षी कोथरूडमधील भेलकेनगर येथे एका संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई केली होती. या प्रकरणात मारणेला जामीन मंजूर झाला होता, मात्र न्यायालयाने त्याला पुणे शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. सध्या तो मावळ परिसरात वास्तव्यास आहे.<br /><strong>​पत्नी निवडणूक रिंगणात</strong><br />​गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/high-court-allows-notorious-gangster-gaja-marne-to-come-to/article-2440"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260112_195429.jpg" alt=""></a><br /><p><strong>​पुणे:</strong> कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मारणेला १५ आणि १६ जानेवारी रोजी पुणे शहरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.<br /><strong>​नेमके प्रकरण काय?</strong><br />​गेल्या वर्षी कोथरूडमधील भेलकेनगर येथे एका संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई केली होती. या प्रकरणात मारणेला जामीन मंजूर झाला होता, मात्र न्यायालयाने त्याला पुणे शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. सध्या तो मावळ परिसरात वास्तव्यास आहे.<br /><strong>​पत्नी निवडणूक रिंगणात</strong><br />​गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून कोथरूड भागातून निवडणूक लढवत आहेत. आपल्या पत्नीला मतदान करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मारणेने वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला होता. विशेष मकोका न्यायालयाने केवळ १५ जानेवारीची परवानगी दिली होती, मात्र उच्च न्यायालयाने आता १५ आणि १६ जानेवारी असे दोन दिवस पुण्यात राहण्यास संमती दिली आहे.<br /><strong>​पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि इशारा</strong><br />​गजा मारणे शहरात येणार असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कोथरूड भागात मारणेची दहशत असल्याने आणि त्याने काही मतदारांना संपर्क केल्याच्या तक्रारी आल्याने गुन्हे शाखेने त्याला यापूर्वीच समज दिली आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.  पुणे शहरातील विविध पक्षांच्या अशा ६० उमेदवारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांच्या हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/high-court-allows-notorious-gangster-gaja-marne-to-come-to/article-2440</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/high-court-allows-notorious-gangster-gaja-marne-to-come-to/article-2440</guid>
                <pubDate>Mon, 12 Jan 2026 19:55:35 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260112_195429.jpg"                         length="303444"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई ; पुणे जिल्ह्यातील सराईत टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी:  </strong>दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात दहिवडी पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे <br />                मिळालेल्या माहितीनुसार, दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 'डब्ल्यू.आर.एस.आर. पॉवर स्ट्रक्चर' कंपनीच्या अल्युमिनियम तारांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तपास सुरू असताना, संशयित आरोपी पुन्हा एकदा चोरीच्या उद्देशाने दहिवडी परिसरात<br />    </p>
<p><strong>​पोलीस</strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/big-operation-of-dahiwadi-police-arrested-sarait-gang-in-pune/article-2439"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img-20260106-wa0451.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी:  </strong>दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात दहिवडी पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे <br />        मिळालेल्या माहितीनुसार, दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 'डब्ल्यू.आर.एस.आर. पॉवर स्ट्रक्चर' कंपनीच्या अल्युमिनियम तारांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तपास सुरू असताना, संशयित आरोपी पुन्हा एकदा चोरीच्या उद्देशाने दहिवडी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.<br />    अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिजीत साळुंखे, ओंकार कंक, यश कांबळे, गुणवंत पाटील, रोहन पाटील आणि दीपक जाधव या सहा जणांचा समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत ५ लाख रुपये किमतीच्या अल्युमिनियम तारा आणि गुन्ह्यात वापरलेले ८ लाख रुपयांचे वाहन, असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व आरोपी पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, दरोडा, मारहाण, आर्म्स ॲक्ट आणि विद्युत अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगार आहेत.</p>
<p><strong>​पोलीस पथकाचे कौतुक</strong><br />   ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली मोहन हंगे, नंदकुमार खाडे, रवींद्र खाडे, नितीन धुमाळ आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे या धडाकेबाज कारवाईमुळे दहिवडी परिसरात समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/big-operation-of-dahiwadi-police-arrested-sarait-gang-in-pune/article-2439</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/big-operation-of-dahiwadi-police-arrested-sarait-gang-in-pune/article-2439</guid>
                <pubDate>Thu, 08 Jan 2026 18:35:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img-20260106-wa0451.jpg"                         length="218935"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>संस्कारांची शिदोरी आणि व्यसनमुक्तीचा जागर! नरवणे बालसंस्कार केंद्राचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​दहिवडी: </strong>महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या संकल्पनेतून २०११ साली सुरू झालेल्या नरवणे येथील बालसंस्कारोपासना केंद्राचा १४ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त सामाजिक प्रबोधन, स्वच्छता आणि संस्कारांची शिदोरी देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.​वर्धापन दिनाचे औचित्य साधून ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘दारू नको दूध प्या’ हा विशेष उपक्रम राबवून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांचे व्यायाम व संस्कार शिबिर घेण्यात आले. यामध्ये बोधकथा आणि जनरल नॉलेजच्या प्रश्नांतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यात आली. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत मंदार परिसर व गणेश घाटाची स्वच्छता करण्यात आली.</p>
<p>       <br />​"आजच्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/the-14th-anniversary-of-naravane-childrens-sanskar-kendra-an-epitome/article-2438"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img-20260107-wa0032.jpg" alt=""></a><br /><p><strong>​दहिवडी: </strong>महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या संकल्पनेतून २०११ साली सुरू झालेल्या नरवणे येथील बालसंस्कारोपासना केंद्राचा १४ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त सामाजिक प्रबोधन, स्वच्छता आणि संस्कारांची शिदोरी देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.​वर्धापन दिनाचे औचित्य साधून ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘दारू नको दूध प्या’ हा विशेष उपक्रम राबवून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांचे व्यायाम व संस्कार शिबिर घेण्यात आले. यामध्ये बोधकथा आणि जनरल नॉलेजच्या प्रश्नांतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यात आली. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत मंदार परिसर व गणेश घाटाची स्वच्छता करण्यात आली.</p>
<p>       ​दुपारी चार वाजता विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. सायंकाळी ७ वाजता मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कविवर्य बाबासाहेब कोकरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक व माण तालुका व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष मनोहर काटकर सर यांनी केले. यावेळी विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करताना शिबिरामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली.<br />​"आजच्या मोबाईलच्या युगात गुरफटलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना चांगल्या संस्कारांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे," असे प्रतिपादन कवी बाबासाहेब कोकरे यांनी यावेळी केले.<br />      ​कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी नवीन वर्षात व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली. देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी डॉ. दत्ताजी जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. ​या सोहळ्यासाठी नंदकुमार मासाळ, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काटकर, पोलीस पाटील विजयसिंह काटकर, पांडुरंग काटकर, लक्ष्मण कुंभार यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन नरवणे भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.</p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.lokprant.com/the-14th-anniversary-of-naravane-childrens-sanskar-kendra-an-epitome/article-2438</link>
                <guid>https://www.lokprant.com/the-14th-anniversary-of-naravane-childrens-sanskar-kendra-an-epitome/article-2438</guid>
                <pubDate>Thu, 08 Jan 2026 18:31:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img-20260107-wa0032.jpg"                         length="144450"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश बुधावले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड</title>
                                    <description><![CDATA[<p>​<strong>दहिवडी: </strong>दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक 'पुण्यनगरी'चे प्रतिनिधी उमेश बुधावले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व सदस्यांनी ही निवड केली. उपाध्यक्षपदी प्रवीण राजे तसेच सचिव पदी बापूसाहेब मिसाळ यांची निवड करण्यात आली.दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात संघाचे संस्थापक लालासाहेब दडस सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.</p>
<p>​     ​पत्रकार संघाच्या इतर महत्त्वाच्या पदांवरही अनुभवी पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सचिवपदी बापूसाहेब मिसाळ ​प्रसिद्धी प्रमुख पदी सचिन शिंगाडे (संपादक, माणदेश प्राईम) तर ​खजिनदारपदी नवनाथ भिसे यांची निवड करण्यात आली आहे. ​दहिवडी पत्रकार संघ हा तालुक्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या प्रतिनिधींची संघटना आहे. गेल्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/umesh-budhavale-was-elected-unopposed-for-the-fourth-consecutive-term/article-2437"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-01/img_20260108_182732.jpg" alt=""></a><br /><p>​<strong>दहिवडी: </strong>दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक 'पुण्यनगरी'चे प्रतिनिधी उमेश बुधावले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व सदस्यांनी ही निवड केली. उपाध्यक्षपदी प्रवीण राजे तसेच सचिव पदी बापूसाहेब मिसाळ यांची निवड करण्यात आली.दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात संघाचे संस्थापक लालासाहेब दडस सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.</p>
<p>​     ​पत्रकार संघाच्या इतर महत्त्वाच्या पदांवरही अनुभवी पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सचिवपदी बापूसाहेब मिसाळ ​प्रसिद्धी प्रमुख पदी सचिन शिंगाडे (संपादक, माणदेश प्राईम) तर ​खजिनदारपदी नवनाथ भिसे यांची निवड करण्यात आली आहे. ​दहिवडी पत्रकार संघ हा तालुक्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या प्रतिनिधींची संघटना आहे. गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात उमेश बुधावले यांनी पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व संघटनेच्या बळकटीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून सर्व सदस्यांनी त्यांना पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपवली आहे.​ निवडी दरम्यान झालेल्या बैठकीला तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि विविध दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये रुपेश कदम (दैनिक सकाळ), नवनाथ जगदाळे (दैनिक लोकमत), विशाल माने (दैनिक पुढारी), दौलत नाईक (दैनिक नवराष्ट्र), लिंगराज साखरे (संपादक, माणदेश माझा), अभिजित अवघडे(दै. पुण्यनगरी ) व विजय जगदाळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.​निवड जाहीर होताच नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/umesh-budhavale-was-elected-unopposed-for-the-fourth-consecutive-term/article-2437</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/umesh-budhavale-was-elected-unopposed-for-the-fourth-consecutive-term/article-2437</guid>
                <pubDate>Thu, 08 Jan 2026 18:27:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-01/img_20260108_182732.jpg"                         length="1022176"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Nutan Bhise]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        