<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/jalna/tag-5193" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>जालना - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5193/rss</link>
                <description>जालना RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांवर खोचक वार; 'एक दिवसाचा मुख्यमंत्री'चा उल्लेख</title>
                                    <description><![CDATA[<p>संजय राऊतांच्या 'लापता गृहमंत्री' टीकेवर रावसाहेब दानवे यांचा जोरदार पलटवार. 'एक दिवसाचा मुख्यमंत्री' चित्रपट काढण्याचा उपरोधिक सल्ला.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/raosaheb-danves-attack-on-sanjay-raut-mentioned-by-the-chief/article-3350"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images---2026-08-04t172917.357.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जालना:</span></strong><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच ‘लापता गृहमंत्री’ या शीर्षकाचा चित्रपट काढण्याची खोचक टीका केली होती. या टीकेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी अत्यंत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांमध्ये सतत झळकायची सवय असल्यामुळेच ते अशा प्रकारची प्रसिद्धी मिळवण्यासाठी विधाने करत असतात</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असा टोला दानवे यांनी लगावला. तसेच</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर चित्रपट काढण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळावर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;"> ‘</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">एक दिवसाचा मुख्यमंत्री’</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">या नावाचा चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असा उपरोधिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">     जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या लोकप्रियतेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही. आजची परिस्थिती अशी आहे की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">लोकांमध्ये यांच्यासोबत फिरणे किंवा राहणे म्हणजे स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही अफाट असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ती कमी किंवा जास्त करणे हे संजय राऊत यांच्या हातात नाही</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असेही दानवे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">लोकसभेच्या अधिवेशनाबाबत बोलताना दानवे म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">संसदेचे अधिवेशन हे जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आणि समस्या मांडण्यासाठी असते. मात्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">विरोधकांनी या अधिवेशनात सात दिवसांत एकदाही चर्चेत सहभाग घेतला नाही</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तर केवळ गोंधळ घालण्याचे काम केले. विरोधकांना पेपरफुटीसारख्या गंभीर विषयाशी काहीही देणेघेणे नसून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">केवळ चॅनेलवर आपले तोंड दिसावे आणि प्रसिद्धी मिळावी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">यासाठीच हा सर्व आटापिटा सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. तसेच</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">देशात घडलेले पेपरफुटीचे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहेत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">हे मान्य केले तरी यापूर्वीच्या काळातही असे प्रकार घडले आहेत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">अशी आठवण त्यांनी करून दिली. पंतप्रधान सभागृहात येत असतात</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मात्र कोणताही पंतप्रधान संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत पूर्णवेळ सभागृहात बसून राहत नाही</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असेही त्यांनी स्पष्ट केले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांची टोळी तयार केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">खरे गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक नेमके कुणासोबत आहेत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">हे महाराष्ट्राची जनताळ चांगल्या प्रकारे जाणते. वास्तविक पाहता</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">यांच्याच पक्षात आणि यांच्याच मंत्रिमंडळात असलेलले लोक कोणत्या पार्श्वभूमीतून आले आहेत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">हे तपासावे. महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने नेहमीच मातीचे राजकारण ओळखले असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नको असलेल्या लोकांना निवडणुकीत साफ मातीत मिळवले आहे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असा इशाराही त्यांनी दिला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेचा रावसाहेब दानवे यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कोणत्याही राजकीय पक्षावर किंवा विशेषतः महिला नेत्यावर अशा प्रकारची वैयक्तिक टीका करणे अतिशय चुकीचे आहे. सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेने नवीन आहेत. अजित दादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची मोठी जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">त्यामुळे त्यांच्या सध्याच्या कामाचे अशा प्रकारे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. विरोधकांचे असे वर्णन करणे ही काँग्रेस पक्षाची सुरुवाती पासूनची जुनी संस्कृती राहिली आहे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कारण ते कधीही कोणाचे चांगले बोलू शकत नाहीत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">अशा शब्दांत दानवेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/raosaheb-danves-attack-on-sanjay-raut-mentioned-by-the-chief/article-3350</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/raosaheb-danves-attack-on-sanjay-raut-mentioned-by-the-chief/article-3350</guid>
                <pubDate>Tue, 04 Aug 2026 17:33:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images---2026-08-04t172917.357.jpg"                         length="34514"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        