<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/independence-day/tag-5256" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>Independence Day - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5256/rss</link>
                <description>Independence Day RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>विकासाच्या चौकटीत शेतकरी, युवक, महिला; महाराष्ट्राला महासत्ता बनवण्याचा निर्धार</title>
                                    <description><![CDATA[<p>स्वातंत्र्यदिनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे-बोरिवली बोगद्यावर भाष्य.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/determined-to-make-maharashtra-a-superpower-of-farmers-youth-women/article-3742"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/thane.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ठाणे: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">देशभक्तीमय वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वेळी राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. सक्षम शेतकरी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कर्तृत्ववान युवक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे स्पष्ट करत शेतकऱ्यांचा सन्मान</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कामगारांचा घाम</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महिलांचा आत्मविश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवण्याचा दृढ निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>          </span>या दिमाखदार सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार रवींद्र फाटक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार संजय केळकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार माधवी नाईक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महापौर शर्मिला पिंपोळकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उपमहापौर हनुमंत जगदाळे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महापालिका आयुक्त सौरभ राव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज</span>, <span lang="mr" xml:lang="mr">धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राजर्षी शाहू महाराज</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महात्मा फुले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहली. तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करत त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आर्थिक प्रगती आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १२ वर्षांत भारताने अवकाश संशोधन</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">डिजिटल तंत्रज्ञान</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ऊर्जा स्वावलंबन आणि संरक्षण क्षेत्रात घेतलेली गगनभरारी ऐतिहासिक असल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्री म्हणाले की</span>, ‘<span lang="mr" xml:lang="mr">ब्रह्मोस’सारख्या तंत्रज्ञानामुळे देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर झाला आहे. याच राष्ट्रीय प्रवाहात महाराष्ट्र राज्य १ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. बळीराजाच्या कल्याणाचा पुनरुच्चार करताना त्यांनी सांगितले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ लागू केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ९७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंदणी केली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा परिषद सेस फंडातून २</span>,<span lang="mr" xml:lang="mr">१०० लाभार्थ्यांना आधुनिक शेती साहित्य</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सिंचन साधने आणि महिला बचतगटांना ई-कार्टचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या माध्यमातून हजारो नागरिकांना थेट लाभ आणि शासकीय नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ठाण्याच्या विकासाचे गेमचेंजर प्रकल्प</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय मांडताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरासाठी गेमचेंजर ठरणार आहेत. ठाण्याच्या बाजूने दुसऱ्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. ठाणे शहरासाठी ३०२ कोटींचा तर अंबरनाथ साठी १५० कोटी रुपयांचा मलनिःसारण प्रकल्प मंजूर झाला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">गोरगरीब व मध्यम वर्गीयांना पक्की घरे देत संपूर्ण महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. तसेच ठाण्यातील ९०० खाटांचे राज्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षात सेवेत दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सुरक्षा</span></strong><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">तंत्रज्ञान आणि युवा शक्ती</span></span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ६ हजार ५९ कृत्रिम बुद्धिमत्ता (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">AI) <span lang="mr" xml:lang="mr">सक्षम कॅमेरे बसवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधारवड’ ॲप आणि संवाद वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. नशामुक्त भारत अभियानांतर्गत ठाणे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. आजची तरुण पिढी ही अत्यंत स्मार्ट</span>, <span lang="mr" xml:lang="mr">टेक्नो-सॅव्ही आणि इनोव्हेशन करणारी असून त्यांनी स्टार्टअप्स आणि ग्रीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासात सक्रिय योगदान द्यावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आवाहन त्यांनी केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जलसंधारण आणि महिला सक्षमीकरणावर भर</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कार्यक्रमा दरम्यान मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या</span><span style="font-size:16pt;line-height:107%;"> ‘<span lang="mr" xml:lang="mr">महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आणि</span> ‘<span lang="mr" xml:lang="mr">मृद व जलसंधारण रील्स स्पर्धे’ च्या अधिकृत लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा माहिती कार्यालय आणि ‘द ग्लोबल टाइम्स’च्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण व यशकथांवरील</span> ‘<span lang="mr" xml:lang="mr">स्त्री दर्पण’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याच्या शेवटी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/determined-to-make-maharashtra-a-superpower-of-farmers-youth-women/article-3742</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/determined-to-make-maharashtra-a-superpower-of-farmers-youth-women/article-3742</guid>
                <pubDate>Sat, 15 Aug 2026 17:55:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/thane.jpg"                         length="190917"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नवी दिल्लीतील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात साजरा; निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण</title>
                                    <description><![CDATA[<p>नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील महाराष्ट्र सदनांमध्ये स्वातंत्र्यदिनी डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/national/independence-day-was-celebrated-with-great-enthusiasm-in-both-the/article-3740"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-15-at-2.39.45-pm-1920x1280.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नवी दिल्ली:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत राजधानी नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये दिमाखात राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या शिस्तबद्ध पथकाने राष्ट्रध्वजाला मानद वंदना देत आकर्षक पथसंचलन केले. याप्रसंगी डॉ. श्वेता सिंघल यांनी उपस्थित सर्व अधिकारी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">कर्मचारी आणि नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राजधानी दिल्लीतील या महत्त्वाच्या सोहळ्याला निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्र सदनचे सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. गंगवार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">लेखा अधिकारी निलेश केदारे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">व्यवस्थापक प्रमोद कोलपते</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सारिका शेलार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रियंका नागे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सुरक्षा सहाय्यक अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीच्या आणि चैतन्यमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे दिल्लीतील महाराष्ट्र सदन परिसर अभिमानाने भारून गेला होता.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>देश</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/national/independence-day-was-celebrated-with-great-enthusiasm-in-both-the/article-3740</link>
                <guid>https://www.lokprant.com/national/independence-day-was-celebrated-with-great-enthusiasm-in-both-the/article-3740</guid>
                <pubDate>Sat, 15 Aug 2026 17:42:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-15-at-2.39.45-pm-1920x1280.jpeg"                         length="485389"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक’; फडणवीसांचा निर्धार</title>
                                    <description><![CDATA[<p>स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ३६ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी आणि १००% दिवसा विजेची घोषणा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/maharashtras-role-is-decisive-in-developed-india-fadnavis-determination/article-3730"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images-(31).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात अत्यंत उत्साहात साजरा होत असताना</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहणा नंतर राज्यातील आणि देशातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ८० वर्षांच्या विकास प्रवासाचा आणि महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंत मारलेली मजल आणि तब्बल २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे यश हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>          </span>‘<span lang="mr" xml:lang="mr">विकसित भारत’ ही केवळ मोठी अर्थव्यवस्था उभारण्याची संकल्पना नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे आणि सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण वाटचालीत महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि भारतीय संविधानाची मूल्ये केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वेगाने आगेकूच करत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा माहीत महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर सुमारे ८.८ टक्के राहिला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्यातील १३ जिल्ह्यांनी विकासाचे आपले निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. हा विकास केवळ काही भागांपुरता मर्यादित न राहता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>          </span><span lang="mr" xml:lang="mr">शेतकरी कल्याणाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. शासनाने आणलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’च्या माध्यमातून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जात आहे. सध्या राज्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवली जात असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी वर्षभरात राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा संकल्प शासनाने पूर्ण केला आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी तीव्र दुष्काळ सहन केला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी पिढीला कधीही दुष्काळ पाहावा लागू नये यासाठी मराठवाडा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विदर्भ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी पोहोचवून राज्य कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा विडा शासनाने उचलला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>         </span><span lang="mr" xml:lang="mr">याचबरोबर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">देशात प्रथमच महिलांना कायदेशीररित्या ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. युवकांच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे हब तयार करताना ‘एज्युसिटी’ संकल्पनेच्या माध्यमातून जागतिक दर्जाची परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात आणली जात आहेत आणि स्थानिक विद्यापीठांचा शैक्षणिक स्तर उंचावला जात आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जेणेकरून राज्यातील तरुणांना हव्या त्या उच्चशिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी आपल्याच राज्यात उपलब्ध होऊ शकतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात व्यक्त केला.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtras-role-is-decisive-in-developed-india-fadnavis-determination/article-3730</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtras-role-is-decisive-in-developed-india-fadnavis-determination/article-3730</guid>
                <pubDate>Sat, 15 Aug 2026 10:11:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images-%2831%29.jpg"                         length="31914"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्र्यांचा गावागावातील समित्यांशी ऑनलाइन संवाद </title>
                                    <description><![CDATA[<p>आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वातंत्र्यदिनी ग्रामीण आरोग्य समित्यांशी साधणार ऑनलाइन संवाद. १२४ नवीन आरोग्य संस्थांचे एकाच वेळी ऑनलाइन उद्घाटन.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/health-ministers-online-interaction-with-village-committees-on-independence-day/article-3718"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/सार्वजनिक-आरोग्यमंत्री-ना.प्रकाश-आबिटकर-यांची-बैठक-2-e1783010045414-1024x694.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">गावपातळी वरील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यंदाच्या स्वातंत्र्यदिनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहेत. राज्यभरातील विविध गावांमधील आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी ते थेट ऑनलाइन माध्यमातून जनसंवाद साधणार आहेत. आरोग्य व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग वाढवून शासन</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आरोग्य यंत्रणा आणि समाज यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमा दरम्यान आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते राज्यातील नव्या १२४ आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही पार पडणार आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>          </span>स्वातंत्र्यदिनी दुपारी १:३० वाजता होणाऱ्या या ऑनलाइन संवादामुळे गावा गावातील आरोग्य विषयक प्रश्न</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">अडचणी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">स्थानिक पातळीवरील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि नागरिकांच्या अपेक्षा थेट राज्य शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या संवादात ग्राम आरोग्य</span>, <span lang="mr" xml:lang="mr">स्वच्छता व पोषण समिती</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जन आरोग्य समिती</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रुग्ण कल्याण समिती आणि एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. या समित्यांमध्ये ग्रामपंचायत प्रतिनिधी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महिला भगिनी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">युवक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सामाजिक कार्यकर्ते आणि विविध घटकांचा समावेश असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ते शासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. कार्यक्रमात निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळणार असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व्यापक पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वच्छता व पोषण आणि जन आरोग्य समितीच्या सदस्यांनी आपापल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित जमून या डिजिटल संवादामध्ये सहभागी व्हावे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडक सदस्यांशी थेट द्विमार्गी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र इको लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर इतर सदस्यांसाठी यू-ट्यूब आणि ब्रॉडकास्ट लिंकद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. याशिवाय ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि संबंधित मान्यवरही या उपक्रमात मोठ्या संख्येने जोडले जाणार आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>या विशेष कार्यक्रमाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे राज्यातील विविध भागांत नव्याने उभारण्यात आलेल्या आणि कार्यान्वित झालेल्या १२४ आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटन. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">उपकेंद्रे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तालुका सार्वजनिक आरोग्य युनिट तसेच महानगर पालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य व कल्याण केंद्रांचा समावेश आहे. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच दर्जेदार आणि उच्चस्तरीय आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणाला या नवीन संस्थांमुळे अधिक बळ मिळणार आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>आरोग्य सेवा ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून त्यात लोकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">ही या उपक्रमा मागील मुख्य भावना आहे. या थेट संवादामुळे तळागाळातील आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतील त्रुटी समजून घेणे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अडचणी दूर करणे आणि आरोग्य यंत्रणेला अधिक लोकाभिमुख बनवणे सुलभ होणार असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">निरोगी महाराष्ट्राच्या संकल्पनेला यामुळे एक नवी दिशा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/health-ministers-online-interaction-with-village-committees-on-independence-day/article-3718</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/health-ministers-online-interaction-with-village-committees-on-independence-day/article-3718</guid>
                <pubDate>Sat, 15 Aug 2026 07:23:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE.%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-2-e1783010045414-1024x694.jpeg"                         length="47525"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शौर्य आणि सेवेला सलाम; महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव</title>
                                    <description><![CDATA[<p>स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर. पाहा पदकांची सविस्तर वर्गवारी.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/salute-to-gallantry-and-service-honor-of-82-officers-employees-of/article-3710"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-14-at-15.43.14.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलीस</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">अग्निशमन</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नागरी संरक्षण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला आहे. यावर्षी देशातील एकूण १</span>,<span lang="mr" xml:lang="mr">०५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध शौर्य आणि सेवा पदके जाहीर झाली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">यामध्ये महाराष्ट्रातील ८२ शूर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आपल्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेबद्दल आणि आणीबाणीच्या प्रसंगी दाखवलेल्या धैर्याबद्दल या सर्वांचा केंद्र सरकारतर्फे विशेष सन्मान करण्यात आला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>देशभरात यंदा ३०१ शौर्य पदके जाहीर करण्यात आली असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">त्यात महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. कर्तव्य बजावताना दाखवलेले अदम्य साहस आणि जीवित-मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा एक सर्वोच्च सन्मान आहे. याव्यतिरिक्त</span>, <span lang="mr" xml:lang="mr">९२ पदके ‘राष्ट्रपती पदक – विशिष्ट सेवा’ या गटांतर्गत देण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत कौशल्यपूर्ण कार्यपद्धती आणि निस्पृह सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ही पदके अत्यंत मानाची मानली जातात.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>या गौरव सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘गुणवत्तापूर्ण सेवा’ (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">Meritorious Service) <span lang="mr" xml:lang="mr">पदके. देशभरातील ६६४ कर्मचाऱ्यांना या पदकांने सन्मानित करण्यात आले असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">यात महाराष्ट्रातील ३७ पोलीस कर्मचारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">२ अग्निशमन दलाचे जवान</span>, <span lang="mr" xml:lang="mr">३ नागरी संरक्षण व होमगार्ड कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस दलातील गुन्हे तपासणी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कठीण काम असो किंवा अग्निशमन दलातील जवानांचे जीवघेणे धाडस</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या प्रत्येक घटकातील योगदानाची दखल घेऊन सरकारने हा सन्मान दिला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>          </span>दरवर्षी १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून अशा प्रकारे पदकांची घोषणा केली जाते</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी आणि समाज सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या योद्ध्यांचा उत्साह वाढवणे. यावर्षी महाराष्ट्रातील ८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची झालेली निवड ही राज्यातील सुरक्षा यंत्रणेसाठी गौरवास्पद बाब आहे. या पुरस्कारांमुळे केवळ संबंधित कर्मचाऱ्यांचाच नव्हे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर संपूर्ण महाराष्ट्राचा मान उंचावला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यांच्या या कामगिरीमुळे नव्या पिढीतील पोलिसांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/salute-to-gallantry-and-service-honor-of-82-officers-employees-of/article-3710</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/salute-to-gallantry-and-service-honor-of-82-officers-employees-of/article-3710</guid>
                <pubDate>Fri, 14 Aug 2026 19:38:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-14-at-15.43.14.jpeg"                         length="117820"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>११ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याचे बलुच संघटनांचे आवाहन; पाकिस्तानची चिंता वाढली</title>
                                    <description><![CDATA[<p>बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यवादी संघटनांनी ११ ऑगस्ट रोजी 'बलुचिस्तान स्वातंत्र्य दिन' साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पाकिस्तान सरकार व लष्कराची चिंता वाढली.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/national/the-call-of-baloch-organizations-to-celebrate-independence-day-on/article-3366"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images---2026-08-04t195916.637.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">बलुचिस्तान :</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> पाकिस्तान मधील अशांत आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बलुचिस्तान प्रांतातील स्वातंत्र्यवादी चळवळीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही प्रमुख बलुच राष्ट्रवादी संघटनांनी आगामी</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">११ ऑगस्ट हा दिवस </span><span style="font-size:16pt;line-height:107%;">'</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">बलुचिस्तान स्वातंत्र्य दिन</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">' </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">म्हणून साजरा करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. या घोषणेमुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीच हिंसाचार आणि नागरी असंतोषाचा सामना करणाऱ्या पाक सरकारसाठी हा इशारा चिंतेचा विषय बनला आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">    राष्ट्रवादी संघटनांचा दावा आहे की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">११ ऑगस्ट १९४७ रोजी बलुचिस्तानला स्वतंत्र अस्तित्व लाभले होते</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आणि त्यानंतरच्या काळात त्याचे पाकिस्तानात बळजोरीने विलीनीकरण करण्यात आले</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असा दावा इतिहास ते मांडत हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जातो. यापूर्वीही अनेकदा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी पुढे आली असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आता या नव्या घोषणेमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बलुच संघटनांनी आंतरराष्ट्रीय समुदाया कडेही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे आणि समर्थनाचे आवाहन केले आहे. मात्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पाकिस्तान सरकारने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार केला आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">गेल्या काही महिन्यांपासून बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दलांवर होणारे हल्ले</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">बॉम्बस्फोट आणि सशस्त्र संघर्षाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पाकिस्तान लष्कराकडून या भागात  प्रमाणावर सुरक्षा कारवाया सुरू आहेत तर</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> दुसरीकडे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राष्ट्रवादी गटांचा असा आरोप आहे की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">स्थानिक नागरिकांवर सातत्याने अन्याय केला जात असून त्यांच्या राजकीय</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सामाजिक आणि आर्थिक हक्कांकडे पद्धतशीर दुर्लक्ष केले जात आहे. यामुळेच स्थानिक पातळीवरील असंतोष अधिक तीव्र रूप धारण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">११ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या या घोषणा</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मागे केवळ एक प्रतीकात्मक संदेश देण्याचा नव्हे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तर बलुचिस्तानचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक पटलावर चर्चेत आणण्याचा उद्देश असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. काही संघटना विविध देशांसमोर आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांसमोर आपला मुद्दा मांडत आहेत. मात्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">अद्याप कोणत्याही प्रमुख देशाने स्वतंत्र बलुचिस्तानला अधिकृत मान्यता दिलेली नाही.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">बलुचिस्तानमधील ही बिघडलेली परिस्थिती पाकिस्तानसाठी केवळ अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न नसून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ती राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही अत्यंत मोठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रदेशातील अफाट नैसर्गिक संपत्ती</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">महत्त्वाकांक्षी </span><span style="font-size:16pt;line-height:107%;">'</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">' (CPEC) </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">प्रकल्प आणि एकूणच प्रादेशिक भू-राजकारणामुळे संपूर्ण जगाचे या घडामोडींवर बारीक लक्ष लागून आहे. आगामी ११ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर या भागात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय वळण घेते</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>देश</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/national/the-call-of-baloch-organizations-to-celebrate-independence-day-on/article-3366</link>
                <guid>https://www.lokprant.com/national/the-call-of-baloch-organizations-to-celebrate-independence-day-on/article-3366</guid>
                <pubDate>Tue, 04 Aug 2026 20:00:10 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images---2026-08-04t195916.637.jpg"                         length="61225"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        