<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/central-sanskrit-university/tag-5646" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>केंद्रीय संस्कृत विद्यापीठ - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5646/rss</link>
                <description>केंद्रीय संस्कृत विद्यापीठ RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>‘नव भारत’ घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा; राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे आवाहन</title>
                                    <description><![CDATA[<p>नाशिकमधील चतुर्वेद संमेलनात राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे मार्गदर्शन. युवकांनी एआय, तंत्रज्ञान आणि वेद परंपरेची सांगड घालत नव भारत घडवण्याचे केले आवाहन.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/governor-jishnu-dev-verma-appeals-to-the-youth-to-take/article-3555"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-10-at-14.43.38-1920x1186.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नाशिक:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> युवकांनी आधुनिक विज्ञानाचे शिक्षण</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">कृत्रिम बुद्धिमत्ता (</span>AI) <span lang="mr" xml:lang="mr">आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्या सोबतच आपल्या प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत एक सक्षम </span>'<span lang="mr" xml:lang="mr">नव भारत</span>' <span lang="mr" xml:lang="mr">घडवावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे महत्त्वपूर्ण आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे. महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक येथे आयोजित ‘चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या भव्य सोहळ्याला महापौर हिमगौरी आडके-आहेर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">वेदाचार्य रवींद्र पैठणे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रतिष्ठानचे संस्थापक ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि वेद अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>यावेळी बोलताना राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा समजून घेण्यासोबतच जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (</span>NEP 2020) <span lang="mr" xml:lang="mr">या दिशेने तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देत आहे. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा यांचा योग्य समन्वय साधल्यास भारत अधिक सामर्थ्यवान बनू शकतो. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे समर्पण भावाने वेद परंपरेचे संरक्षण व संवर्धनाचे जे मोलाचे कार्य केले जात आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ते अत्यंत प्रशंसनीय आहे. ही संस्था युवकांना आपल्या मूळांशी जोडण्याचे आणि आजच्या काळात वैदिक मूल्यांची माहिती देण्याचे महत्त्वाचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>नाशिकच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल गौरवोद्गार काढताना राज्यपाल म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">नाशिक हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून भारताच्या आध्यात्मिक व ज्ञानपरंपरेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर स्थापित होत आहे ही राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राज्यातील विद्यार्थी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">संशोधक आणि संस्कृतचे अभ्यासक यांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आगामी काळात नाशिक हे वैदिक आणि संस्कृत अध्ययनाचे एक प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून नावा रूपाला येईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेद हे केवळ प्राचीन ग्रंथ नसून ते आपल्या भविष्यातील सामर्थ्याचे उगमस्थान आहेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यामुळे वेदांचे संरक्षण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यावर संशोधन आणि त्यातील जीवनमूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेद</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उपनिषदे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">भगवद्गीता</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रामायण व महाभारतासारख्या ग्रंथांमधील विचार सुलभ माध्यमातून शिकवले पाहिजेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असेही ते म्हणाले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>या सोहळ्यात केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">नाशिक येथे सुरू होत असलेल्या या केंद्रामुळे वेदाच्या अभ्यासाची आणि प्रसाराची नवी पिढी तयार होण्यास मोठी मदत होईल. तसेच कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे यांनी नाशिकच्या पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वाबद्दल सांगत संस्कृत विद्यापीठामुळे ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालणे शक्य होईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे नमूद केले. प्रतिष्ठानचे सचिव वेदराचार्य रवींद्र पैठणे यांनी संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा सादर केला. कार्यक्रमा दरम्यान राज्यपाल महोदयांच्या हस्ते वेदशास्त्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्वानांना आणि मान्यवरांना ‘राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. या पुरस्कारांमुळे मानवतेला सत्य</span>, <span lang="mr" xml:lang="mr">धर्म आणि विश्वकल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या महान ज्ञानपरंपरेचा सन्मान झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/governor-jishnu-dev-verma-appeals-to-the-youth-to-take/article-3555</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/governor-jishnu-dev-verma-appeals-to-the-youth-to-take/article-3555</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 19:38:31 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-10-at-14.43.38-1920x1186.jpeg"                         length="330194"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम; नाशिकमध्ये उभारणार केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</title>
                                    <description><![CDATA[<p>नाशिकच्या शिलापूर येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा ४०० कोटींचा परिसर उभारणार. संस्कृत माध्यमातून AI, डेटा सायन्स व B.Tech अभ्यासक्रम सुरू होणार.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/the-confluence-of-indian-knowledge-tradition-and-modern-technology-will/article-3463"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/hph2phxacaapvbx-scaled.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" xml:lang="mr">मुंबई:</span></strong><span lang="mr" xml:lang="mr"> भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिक शहराला देशातील एक अग्रगण्य आणि महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या प्रस्तावित नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या तब्बल १६.८० हेक्टर (सुमारे ४१.५१ एकर) जमिनीचा ७/१२ उतारा अधिकृतरीत्या विद्यापीठाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">     या ऐतिहासिक प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी काळात संस्कृत भाषेसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (</span><span>AI), <span lang="mr" xml:lang="mr">डेटा सायन्स आणि विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या उच्च शिक्षणाला एक नवी आणि प्रभावी दिशा मिळणार असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">हा प्रकल्प राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरेल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. </span></span><span lang="mr" xml:lang="mr">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख हस्ते व उपस्थितीत केंद्रीय संस्कृत विद्यापीठ</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">दिल्लीच्या नाशिक परिसरासाठी ठरवून दिलेली जमीन अधिकृतरीत्या वर्ग करण्यात आली. मंत्रालय येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यास केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावात प्रस्तावित नाशिक रिंगरोडलगत ही जमीन असून</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">७/१२ उतारा प्रत्यक्ष विद्यापीठाच्या नावे वर्ग झाल्यामुळे आता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. राज्य शासनाकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास सर्वतोपरी सहकार्य दिले जात असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विद्यापीठाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr">    भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठातर्फे नाशिक येथे एक अत्यंत अत्याधुनिक व बहुविद्याशाखीय (</span><span>Multidisciplinary) <span lang="mr" xml:lang="mr">शैक्षणिक परिसर उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (</span>DPR) <span lang="mr" xml:lang="mr">तयार करण्यात आला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तो सध्या केंद्र शासनाच्या अंतिम विचाराधीन आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span>      </span><span lang="mr" xml:lang="mr">या प्रस्तावित परिसरामध्ये विशेष म्हणजे संस्कृत माध्यमाद्वारे थेट कृत्रिम बुद्धिमत्ता (</span><span>AI) <span lang="mr" xml:lang="mr">आणि डेटा सायन्स यांसारख्या आधुनिक विषयांचे बी.टेक. (</span>B.Tech.) <span lang="mr" xml:lang="mr">शिक्षण तसेच इतर अनेक नाविन्यपूर्ण व पारंपारिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत भाषेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याच्या या अभिनव संकल्पनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वी विशेष कौतुक केले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span>    </span><span lang="mr" xml:lang="mr">नाशिक शहराला देशपातळीवर आधीच धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून मोठी ओळख लाभली आहे</span><span>, <span lang="mr" xml:lang="mr">मात्र या राष्ट्रीय प्रकल्पाच्या माध्यमातून आता नाशिकची ओळख उच्च शिक्षण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उच्चस्तरीय संशोधन आणि तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय केंद्र म्हणूनही निर्माण होईल. या नवीन शैक्षणिक संकुलात विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे १</span>,<span lang="mr" xml:lang="mr">५०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची भव्य क्षमता विकसित केली जाणार आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अचूक मिश्रण घडवणारे हे केंद्र भविष्यात देशातील एक दीपस्तंभ ठरेल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/the-confluence-of-indian-knowledge-tradition-and-modern-technology-will/article-3463</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/the-confluence-of-indian-knowledge-tradition-and-modern-technology-will/article-3463</guid>
                <pubDate>Sat, 08 Aug 2026 07:23:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/hph2phxacaapvbx-scaled.jpg"                         length="614798"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        