<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/jishnu-dev-varma/tag-5661" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>जिष्णु देव वर्मा - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5661/rss</link>
                <description>जिष्णु देव वर्मा RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>महाराष्ट्र लोकायुक्तात दोन न्यायिक, दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी</title>
                                    <description><![CDATA[<p>महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या दोन न्यायिक व दोन बिगर-न्यायिक सदस्यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शपथविधी. रश्मी शुक्ला व न्यायमूर्ती तावडे यांचा समावेश.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/oath-taking-of-two-judicial-and-two-non-judicial-members-in-maharashtra/article-3708"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/राज्यपालांकडून-न्यायिक-व-बिगर-न्यायिक-सदस्यांना-शपथ-7-1-1.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">२०२३ च्या नव्या लोकायुक्त कायद्यानुसार पुनर्रचित आणि विस्तारित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या कामकाजाला आता अधिकृत गती मिळणार असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">संस्थेवरील दोन न्यायिक सदस्यांचा आणि दोन बिगर-न्यायिक सदस्यांचा अत्यंत दिमाखदार शपथ विधी सोहळा मुंबईतील लोकभवन येथे पार पडला. राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सर्व नवीन सदस्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. या महत्त्वाच्या नियुक्त्यांमुळे राज्यातील शासकीय पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा अधिक मजबूत होणार आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>या शपथविधी सोहळ्यात सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांना महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या पहिल्या न्यायिक सदस्य पदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा किशोर केवले यांनी संस्थेच्या दुसऱ्या न्यायिक सदस्य पदाची शपथ घेतली. याचबरोबर प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणेचा दांडगा अनुभव असलेले सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता आणि राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी लोकायुक्त संस्थेचे बिगर-न्यायिक सदस्य म्हणून शपथ ग्रहण केली. शासनाच्या नियमा नुसार या सर्व सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">यापैकी जी मुदत आधी येईल त्यापर्यंत असणार आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>लोकभवन येथे पार पडलेल्या या उच्चस्तरीय सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्यगीत आणि ‘वंदे मातरम्’च्या गजरात झाली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुरुवातीला सर्व सदस्यांच्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील नियुक्तीची अधिकृत शासनाची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर राज्यपालांच्या सूचनेनुसार सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व नियुक्त सदस्यांना त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना सुपूर्द केली. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता करण्यात आली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या नव्या नियुक्त्यांमुळे महाराष्ट्रातील लोकशाही व प्रशासकीय उत्तरदायित्व अधिक दृढ होईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास व्यक्त केला जात आहे.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/oath-taking-of-two-judicial-and-two-non-judicial-members-in-maharashtra/article-3708</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/oath-taking-of-two-judicial-and-two-non-judicial-members-in-maharashtra/article-3708</guid>
                <pubDate>Fri, 14 Aug 2026 19:18:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%A5-7-1-1.jpeg"                         length="78792"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘नव भारत’ घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा; राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे आवाहन</title>
                                    <description><![CDATA[<p>नाशिकमधील चतुर्वेद संमेलनात राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे मार्गदर्शन. युवकांनी एआय, तंत्रज्ञान आणि वेद परंपरेची सांगड घालत नव भारत घडवण्याचे केले आवाहन.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/governor-jishnu-dev-verma-appeals-to-the-youth-to-take/article-3555"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-10-at-14.43.38-1920x1186.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नाशिक:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> युवकांनी आधुनिक विज्ञानाचे शिक्षण</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">कृत्रिम बुद्धिमत्ता (</span>AI) <span lang="mr" xml:lang="mr">आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्या सोबतच आपल्या प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत एक सक्षम </span>'<span lang="mr" xml:lang="mr">नव भारत</span>' <span lang="mr" xml:lang="mr">घडवावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे महत्त्वपूर्ण आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे. महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक येथे आयोजित ‘चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या भव्य सोहळ्याला महापौर हिमगौरी आडके-आहेर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">वेदाचार्य रवींद्र पैठणे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रतिष्ठानचे संस्थापक ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि वेद अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>यावेळी बोलताना राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा समजून घेण्यासोबतच जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (</span>NEP 2020) <span lang="mr" xml:lang="mr">या दिशेने तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देत आहे. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा यांचा योग्य समन्वय साधल्यास भारत अधिक सामर्थ्यवान बनू शकतो. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे समर्पण भावाने वेद परंपरेचे संरक्षण व संवर्धनाचे जे मोलाचे कार्य केले जात आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ते अत्यंत प्रशंसनीय आहे. ही संस्था युवकांना आपल्या मूळांशी जोडण्याचे आणि आजच्या काळात वैदिक मूल्यांची माहिती देण्याचे महत्त्वाचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>नाशिकच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल गौरवोद्गार काढताना राज्यपाल म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">नाशिक हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून भारताच्या आध्यात्मिक व ज्ञानपरंपरेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर स्थापित होत आहे ही राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राज्यातील विद्यार्थी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">संशोधक आणि संस्कृतचे अभ्यासक यांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आगामी काळात नाशिक हे वैदिक आणि संस्कृत अध्ययनाचे एक प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून नावा रूपाला येईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेद हे केवळ प्राचीन ग्रंथ नसून ते आपल्या भविष्यातील सामर्थ्याचे उगमस्थान आहेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यामुळे वेदांचे संरक्षण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यावर संशोधन आणि त्यातील जीवनमूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेद</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उपनिषदे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">भगवद्गीता</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रामायण व महाभारतासारख्या ग्रंथांमधील विचार सुलभ माध्यमातून शिकवले पाहिजेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असेही ते म्हणाले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>या सोहळ्यात केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">नाशिक येथे सुरू होत असलेल्या या केंद्रामुळे वेदाच्या अभ्यासाची आणि प्रसाराची नवी पिढी तयार होण्यास मोठी मदत होईल. तसेच कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे यांनी नाशिकच्या पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वाबद्दल सांगत संस्कृत विद्यापीठामुळे ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालणे शक्य होईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे नमूद केले. प्रतिष्ठानचे सचिव वेदराचार्य रवींद्र पैठणे यांनी संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा सादर केला. कार्यक्रमा दरम्यान राज्यपाल महोदयांच्या हस्ते वेदशास्त्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्वानांना आणि मान्यवरांना ‘राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. या पुरस्कारांमुळे मानवतेला सत्य</span>, <span lang="mr" xml:lang="mr">धर्म आणि विश्वकल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या महान ज्ञानपरंपरेचा सन्मान झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/governor-jishnu-dev-verma-appeals-to-the-youth-to-take/article-3555</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/governor-jishnu-dev-verma-appeals-to-the-youth-to-take/article-3555</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 19:38:31 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-10-at-14.43.38-1920x1186.jpeg"                         length="330194"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सुषमा स्वराज यांना अभिवादन; ‘अग्निशिखा’ पुस्तकाचे प्रकाशन</title>
                                    <description><![CDATA[<p>माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या जीवन कार्यावरील 'अग्निशिखा' या हिंदी पुस्तकाची पहिली प्रत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना सुपूर्द.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/tribute-to-versatile-personality-sushma-swaraj-release-of-book-agnishikha/article-3467"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/ik-scaled-e1786104415156-1920x1113.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> भारतीय राजकारणातील एक अष्टपैलू</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अमोघ वक्ता आणि देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या जीवन कार्यावर आधारित </span><strong>‘<span lang="mr" xml:lang="mr">अग्निशिखा सुषमा स्वराज’</span></strong><span lang="mr" xml:lang="mr"> या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना सस्नेह भेट देण्यात आली. डॉ. मेधा सोमय्या यांनी मूळ मराठी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध लेखक अमरजीत मिश्र यांनी केला आहे. राज्यपाल भवन येथे पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात राज्यपाल वर्मा यांनी सुषमा स्वराज यांच्या गौरवशाली राजकीय प्रवासाला आणि आठवणींना उजाळा दिला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">        सुषमा स्वराज यांच्या कार्याचा गौरव करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">त्या केवळ एक प्रतिभावंत राजकारणीच नव्हत्या</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी ज्या-ज्या पदांची धुरा सांभाळली</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्या प्रत्येक पदावर आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा व अनोखा ठसा उमटविला होता. त्या एक अमोघ वक्ता</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उत्कृष्ट संसदपटू</span>, <span lang="mr" xml:lang="mr">लढवय्या विरोधी पक्षनेत्या आणि अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून संपूर्ण देशास परिचित होत्या. आजच्या आधुनिक समाजात तरुण पिढीला त्यांच्यासारख्या समकालीन आदर्श व्यक्तिमत्त्वाची (रोल मॉडेलची) नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">     यावेळी सुषमा स्वराज यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाचा विशेष उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">स्वराज यांनी संस्कृत भाषेत दिलेले एक भाषण इतके अस्खलित आणि विद्वत्ताप्रचुर होते की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">देशातील प्रत्येक संस्कृत विद्यार्थ्याने ते ऐकलेच पाहिजे. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमा साठी किंवा मार्गदर्शनासाठी सुषमा स्वराज यांचे ते भाषण उपलब्ध करून द्यावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी शिफारस आपण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">     उत्तर पूर्वेकडील राज्यांच्या आठवणींना उजाळा देताना राज्यपाल म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">त्याकाळी उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये पक्षसंघटन काहीसे कमजोर असतानाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सुषमाजी कार्यकर्त्यांच्या आग्रही निमंत्रणावरून आवर्जून त्या राज्यांचा दौरा करायच्या. विशेष म्हणजे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कोणत्याही जाहीर सभेत किंवा भाषणाला जाण्यापूर्वी त्या तिथल्या स्थानिक भाषेतील काही मूळ शब्द आणि वाक्ये आवर्जून समजून घ्यायच्या आणि आपल्या भाषणात त्यांचा वापर करायच्या. त्यांच्या या संवेदनशील आणि आदरयुक्त स्वभावामुळे त्या उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय नेत्या बनल्या होत्या. कार्यक्रमा दरम्यान पुस्तकाच्या लेखिका डॉ. मेधा सोमैया आणि अनुवादक अमरजीत मिश्र यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">   या महत्त्वपूर्ण पुस्तक भेट सोहळ्या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. किरीट सोमय्या</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">नगरसेवक डॉ. नील सोमय्या</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/tribute-to-versatile-personality-sushma-swaraj-release-of-book-agnishikha/article-3467</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/tribute-to-versatile-personality-sushma-swaraj-release-of-book-agnishikha/article-3467</guid>
                <pubDate>Sat, 08 Aug 2026 07:52:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/ik-scaled-e1786104415156-1920x1113.jpg"                         length="263346"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        