<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/latest-news.uddhav-thackeray/tag-5722" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>ताजी बातमी.Uddhav Thackeray - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5722/rss</link>
                <description>ताजी बातमी.Uddhav Thackeray RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>फुटीर खासदारांसाठी वेळ,जेन झी साठी नाही ; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात</title>
                                    <description><![CDATA[<p>NEET प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर पत्रकार परिषद. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/time-for-divisive-mps-not-for-jane-zee-uddhav-thackerays/article-3491"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images-(7).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">देशभर गाजलेले नीट (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">NEET) <span lang="mr" xml:lang="mr">पेपर फुटी प्रकरण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मागील काही काळापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाची सुनावणी आणि संसदेचे सध्या सुरू असलेले वादळी पावसाळी अधिवेशन या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी एका विशेष पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत कडक शब्दांत घणाघाती टीका करत अनेक गंभीर सवाल उपस्थित केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>   </span><span>   </span><span lang="mr" xml:lang="mr">मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण जगात ‘जेन झी’ (</span>Gen Z) <span lang="mr" xml:lang="mr">तरुण पिढीने आपल्या संघर्षातून प्रस्थापित सरकारांना कसे गुडघ्यावर आणले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याची जोरदार चर्चा सुरू आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे नमूद करत उद्धव ठाकरे म्हणाले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">देशाचे खरे भवितव्य असलेल्या या तरुण पिढीला ताकद किंवा आधार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्यंत निर्घृण अत्याचार करण्यात आले. आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांना थेट देशद्रोही ठरवण्यात आले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यांच्यावर काठ्यांवर लोखंडी खिळे मारून अमानुष लाठीमार करण्यात आला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध केला. आज संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या अमानुष अत्याचाराचे उत्तर मागत आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">परंतु केवळ एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन चालणार नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संपूर्ण सरकार बदलले पाहिजे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">   यावेळी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर आणि भेटीगाठींवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढताना उद्धव ठाकरे यांनी थेट निशाणा साधला. देशातील तरुण विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधायला किंवा त्यांची दु:खे ऐकून घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांना त्याचा कमीपणा वाटतो</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">असा टोला त्यांनी लगावला. मात्र दुसरीकडे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">शिवसेना सोडून ‘शाहसेना’ चालवणाऱ्या आणि पक्षाशी गद्दारी करून गेलेल्या फुटीर खासदारांना भेटायला मात्र पंतप्रधानांकडे सवडीने वेळ आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे म्हणत त्यांनी उपरोधिक टीका केली. पंतप्रधान मोदींनी नुकतीच ठाकरे गटातून बंडखोरी करून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बंद दाराआड स्वतंत्र संवाद साधला होता. यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की</span>, “<span lang="mr" xml:lang="mr">पंतप्रधान या फुटीर खासदारांना ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे श्री स्वामी समर्थांचे वाक्य म्हणून दाखवत आहेत. पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का</span>?” <span lang="mr" xml:lang="mr">असा खोचक सवाल करत त्यांनी या गुप्त भेटीमागच्या चर्चेवरही शंका उपस्थित केली. उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/time-for-divisive-mps-not-for-jane-zee-uddhav-thackerays/article-3491</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/time-for-divisive-mps-not-for-jane-zee-uddhav-thackerays/article-3491</guid>
                <pubDate>Sat, 08 Aug 2026 18:08:51 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images-%287%29.jpg"                         length="30379"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        