<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/sangli-news/tag-5749" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>सांगली बातम्या - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5749/rss</link>
                <description>सांगली बातम्या RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>पालकमंत्र्यांच्या ‘जनसंवाद’ला मोठे यश; सांगलीत नागरिकांच्या प्रश्नांना मिळाला न्याय</title>
                                    <description><![CDATA[<p>सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 'जनसंवाद' उपक्रमात नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी. अनुपालन बैठकीत रजा रोखीकरणासह अनेक महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/the-guardian-ministers-janasamvad-was-a-great-success-and-the/article-3575"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/जनसंवाद-कार्यक्रमाचा-अनुपालन-आढावा-बैठक-फोटो-2-e1786378074592-1024x920.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सांगली:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘शासकीय जनसंवाद’ उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या प्रलंबित व किचकट समस्यांना गती मिळत असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. या लोक कल्याणकारी उपक्रमांतर्गत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नुकतीच एक विशेष अनुपालन सभा पार पडली. या बैठकीत बहुतांश प्रश्न यशस्वीरीत्या मार्गी लागल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा दिलासा आणि समाधानाची भावना पाहायला मिळाली</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तर अनेकांनी थेट पालकमंत्र्यांचे आभार मानले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>गेल्या ३० जुलै रोजी पार पडलेल्या पहिल्या जनसंवाद सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक अडचणी अत्यंत संवेदनशीलतेने जाणून घेतल्या होत्या. या सभेत नागरिकांकडून विविध विषयांवर सुमारे शंभर निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनांवर गेल्या आठवडाभरात संबंधित शासकीय विभागांनी केलेल्या कार्यवाहीची पडताळणी व समीक्षा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">DPC) </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सभागृहात ही विशेष अनुपालन आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शासकीय अधिकाऱ्यांनी प्राप्त प्रत्येक निवेदनाची अतिशय गांभीर्याने दखल घ्यावी आणि पूर्ण संवेदनशीलतेने व पारदर्शकतेने कार्य करावे. लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून नागरिकांचे प्रश्न त्वरित सोडविण्यास सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तसेच मंत्रालय स्तरावरील प्रकरणांचा आपण स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करू</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप व समाधान शेंडगे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तसेच पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकी दरम्यान उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणबाबतचा गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न उच्च शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करत अधिकृत परिपत्रक काढून मार्गी लावला. या जलद निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री महोदयांचे सहर्ष आभार मानले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>या जनसंवाद व अनुपालन सभेच्या माध्यमातून जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी शेतीची नुकसान भरपाई</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">वीज व पाणीपुरवठा</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शेतीला रस्ता मिळणे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">महामार्ग विषयक प्रश्न</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शासकीय व अनुकंपा नोकरी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जमिनी विषयीचे वाद</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">अतिक्रमण हटवणे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जागेचा ताबा मिळवणे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">उपसा सिंचन योजनेचे पाणी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">विकास कामांसाठी निधी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">विविध शासकीय दाखले</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सातबारा दुरुस्ती</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आर्थिक सहाय्य</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">अनुदान मंजुरी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">वर्ग २ ची जमीन वर्ग १ करून घेणे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">निवृत्तीवेतन</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सिटीसर्व्हे नावनोंदणी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">घरपट्टी कमी करणे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शिष्यवृत्ती</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कलाकार मानधन आणि बांधकाम परवानगी यांसारखे विविध प्रश्न मांडले होते. प्रत्यक्ष पालकमंत्री आपले गाऱ्हाणे ऐकून घेत आहेत आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सर्व विभागांचे अधिकारी एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे अनेक प्रश्नांवर त्वरित कार्यवाही झाल्याचे निदर्शनास आले. एकूणच लोकाभिमुख पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांवर अल्पावधीत तोडगा निघत असल्यामुळे शासन आणि प्रशासना विषयी सर्व सामान्यांचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.</span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/the-guardian-ministers-janasamvad-was-a-great-success-and-the/article-3575</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/the-guardian-ministers-janasamvad-was-a-great-success-and-the/article-3575</guid>
                <pubDate>Tue, 11 Aug 2026 11:18:24 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-2-e1786378074592-1024x920.jpg"                         length="124218"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सांगली महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; १० वर्षांनंतर सेवेत सामावून घेण्याचे आदेश</title>
                                    <description><![CDATA[<p>सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. पाहा सविस्तर निर्णय.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/big-news-for-sangli-municipal-corporation-employees-after-10-years/article-3571"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-10-at-20.05.11-1-e1786372553469-1024x673.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ठाणे:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>  </span>सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेमध्ये मागील अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. पालिकेमध्ये १० वर्षांहून अधिक काळ सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत सामावून घेण्यात यावे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">असे महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नियमानुसार ही पदे भरण्याची कार्यवाही करावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशा सूचना त्यांनी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिव यांना दिल्या आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेतील एकूण १</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">,<span lang="mr" xml:lang="mr">१९८ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या संदर्भात एका विशेष उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य प्रणालीच्या (</span>Video Conferencing) <span lang="mr" xml:lang="mr">माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीस सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार सुहास बाबर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार सुधीर गाडगीळ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सांगली-कुपवाड मनपाच्या आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांगली-मिरज-कुपवाड मनपामधील १</span>,<span lang="mr" xml:lang="mr">१९८ कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी मानधनावर तर काही रोजंदारीवर कार्यरत आहेत. यातील बरेच कर्मचारी तब्बल २५ ते ३० वर्षांपासून मनपाच्या सेवेत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी आग्रही मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी लावून धरली होती.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>     </span>सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">महापालिकेचा सद्यस्थितीतील आस्थापना खर्च हा एकूण उत्पन्नाच्या तब्बल ६५.६ टक्के एवढा आहे. अशा परिस्थितीत एकाच वेळी सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतल्यास पालिकेवर दरमहा अतिरिक्त १० कोटी ४० लाखांचा मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. हा अतिरिक्त बोजा टाळण्यासाठी आणि पालिकेची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुवर्णमध्य काढत सध्यातरी १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांनाच पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर टप्प्याटप्प्याने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे त्यांनी स्पष्ट केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>    </span>या बैठकीत पालिकेच्या आर्थिक स्वावलंबनावर भर देताना उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला उत्पन्न वाढवण्याचे कडक निर्देश दिले. मालमत्ता कर वसुली अधिक प्रभावीपणे राबवावी आणि करकक्षेत नवीन मालमत्तांचा आवर्जून समावेश करावा</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">जेणेकरून पालिकेची तिजोरी मजबूत होईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे त्यांनी सुचवले. यावर बोलताना पालिका आयुक्तांनी माहिती दिली की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रशासनाकडून आधीपासूनच उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असून मालमत्ता कराच्या फेर रचनेमुळे आगामी काळात पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/big-news-for-sangli-municipal-corporation-employees-after-10-years/article-3571</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/big-news-for-sangli-municipal-corporation-employees-after-10-years/article-3571</guid>
                <pubDate>Tue, 11 Aug 2026 10:45:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-10-at-20.05.11-1-e1786372553469-1024x673.jpeg"                         length="98663"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महिला सुरक्षेला बळ; सांगलीत ‘हिरकणी कक्ष’ आणि दामिनी पथकाच्या ई-बाईक्सचे लोकार्पण</title>
                                    <description><![CDATA[<p>सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २० अत्याधुनिक हिरकणी कक्ष आणि दामिनी पथकाच्या ६ ई-बाईक्सचे लोकार्पण. महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/launch-of-hirakni-kush-and-damini-teams-e-bikes-to-strengthen/article-3557"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/दामिनी-पथक-ई-बाईक-लोकार्पण-सोहळा-फोटो-6-scaled-e1786368909758-946x420-(1).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सांगली:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> महिला सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमी करणास राज्य शासनाकडून सदैव सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">याच संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात महत्त्वपूर्ण सुविधांची भर पडली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांगलीत जिल्हा नियोजन समितीच्या (</span>DPC) <span lang="mr" xml:lang="mr">निधीतून उभारण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्ष’ तसेच पोलीस दलास भेटस्वरूपात प्राप्त झालेल्या दामिनी पथकाच्या ६ आधुनिक ई-बाईक्सचे दिमाखात लोकार्पण करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार सुधीर गाडगीळ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस अधीक्षक तुषार दोशी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तसेच पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस व महिला-बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span><span> </span>पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष सूचनेनुसार महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेच्या ३ टक्के राखीव निधीतून सांगली जिल्ह्यात तब्बल २० ठिकाणी अत्याधुनिक आणि बंदिस्त ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आले आहेत. यासाठी एकूण २ कोटी १२ लाख १८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">सांगली शहर पोलीस ठाणे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मिरज शहर पोलीस ठाणे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तासगाव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विटा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आटपाडी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कडेगाव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पलूस</span>, <span lang="mr" xml:lang="mr">इस्लामपूर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मिरज येथे ११ कक्ष उभारण्यात आले आहेत. तर परिवहन विभागाच्या माध्यमातून जत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">इस्लामपूर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आष्टा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तासगाव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कवठेमहांकाळ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कडेपूर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कडेगाव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">खानापूर आणि पलूस येथे ९ कक्ष तयार करण्यात आले असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या सर्व कक्षांचे प्रातिनिधिक लोकार्पण यावेळी करण्यात आले. शासकीय कार्यालयांमध्ये दैनंदिन कामासाठी येणाऱ्या गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना सुरक्षित व हक्काच्या वातावरणात स्तनपान करता यावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महिलांना हक्काची विश्रांती घेता यावी आणि किशोरवयीन मुलींना नैसर्गिक ऋतुचक्राच्या काळात आवश्यक व सुरक्षित सुविधा उपलब्ध व्हावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>या कार्यक्रमात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस विभागाच्या ‘दामिनी पथकाला’ अधिक सक्षम बनवण्यासाठी ६ ई-बाईक्स भेट देण्यात आल्या. या अत्याधुनिक ई-बाईक्समुळे गर्दीच्या ठिकाणी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">बाजारपेठांमध्ये आणि संवेदनशील भागांमध्ये महिला सुरक्षेशी संबंधित तक्रारींवर दामिनी पथकाला अधिक वेगाने घटनास्थळी पोहोचणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या उपक्रमासाठी शहरातील विविध संस्था व मान्यवरांनी मोठा सहभाग नोंदवला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मिरजचे डॉ. विनोद परमशेट्टी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उषःकाल हॉस्पिटलचे सचिव डॉ. मिलिंद पारेख</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी या ई-बाईक्स प्रायोजित केल्या आहेत. तसेच</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सिद्धी शोरूमचे श्रीकांत तारळेकर यांच्याकडून प्रत्येक बाईकमागे १५ हजार रुपयांची सवलत देण्यात आली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सहा हेल्मेटही भेट देण्यात आले आहेत. या सर्व उल्लेखनीय सहकार्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सर्व प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. या नवीन उपक्रमांमुळे सांगली जिल्ह्यातील महिलांना आणि माता-भगिनींना मोठा दिलासा मिळणार असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/launch-of-hirakni-kush-and-damini-teams-e-bikes-to-strengthen/article-3557</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/launch-of-hirakni-kush-and-damini-teams-e-bikes-to-strengthen/article-3557</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 19:54:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95-%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-6-scaled-e1786368909758-946x420-%281%29.jpg"                         length="145866"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कुणबी प्रमाणपत्र रद्दीकरणावरून जरांगे आक्रमक; सरकारला आंदोलनाचा इशारा</title>
                                    <description><![CDATA[<p>कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश तातडीने मागे घ्या; मनोज जरांगे पाटील यांचा सांगलीतून सरकारला इशारा. २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलन.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/jarange-aggressive-government-warns-of-protest-over-cancellation-of-kunbi/article-3529"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/676047d1e54c8-manoj-jarange-ultimatum-to-mahayuti-government-071454245-16x9.webp" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सांगली: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिलेले आदेश तातडीने मागे घ्यावेत आणि झालेली चूक तातडीने दुरुस्त करावी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">असा अत्यंत आक्रमक इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्याची चूक मान्य करून ती सुधारावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अन्यथा यापेक्षाही अधिक मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सांगली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आगामी आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर सांगलीत आले असताना त्यांनी सरकार विरुद्धचा आपला संताप व्यक्त केला. आगामी २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या वतीने एक निर्णायक आंदोलन छेडण्यात येणार असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">त्यापूर्वी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असून आरक्षणात अडथळे निर्माण करण्यासाठीच हे सर्व डाव रचले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत आक्षेप घेत जरांगे म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">नोंदी अवैध ठरवण्यासाठी पत्रांमध्ये सांकेतिक भाषेचा वापर करण्यात आला आहे. सरकार जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करत नाही असा दावा करत असले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तरी बावनकुळेंनी या प्रकरणात हस्तक्षेप करून त्वरित प्रस्ताव का मागवला</span>? <span lang="mr" xml:lang="mr">असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नोंदींमधील क्षुल्लक चुका</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पेनाचा किंवा शाईचा बदल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तसेच हस्ताक्षरातील फरकासारखे बिनबुडाचे बहाणे पुढे करून मराठा समाजाच्या नोंदी रद्द केल्या जात आहेत. तलाठी दरवर्षी बदलतात</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यामुळे हस्ताक्षरात बदल होणे साहजिक आहे</span>; <span lang="mr" xml:lang="mr">परंतु या मुद्द्यावरून मराठा समाजाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>मराठा समाज आता पूर्णपणे पेटून उठला असून ही परिस्थिती भविष्यात हाताबाहेर जाऊ शकते</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">असा इशारा त्यांनी दिला. मंत्रिपदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय केला जात असल्याचे सांगत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">वेळेत चूक सुधारली नाही तर संपूर्ण सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे जरांगे यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचा हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसून न्याय मिळेपर्यंत माघार घेतली जाणार नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे सांगत त्यांनी सरकारला आपली भूमिका तातडीने स्पष्ट करण्याची ताकीद दिली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/jarange-aggressive-government-warns-of-protest-over-cancellation-of-kunbi/article-3529</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/jarange-aggressive-government-warns-of-protest-over-cancellation-of-kunbi/article-3529</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 12:25:13 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/676047d1e54c8-manoj-jarange-ultimatum-to-mahayuti-government-071454245-16x9.webp"                         length="25976"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सांगलीच्या २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ</title>
                                    <description><![CDATA[<p>'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत सांगली जिल्ह्यातील २१,७२५ शेतकऱ्यांच्या खात्यात १५६.५४ कोटी रुपये जमा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/debt-relief-for-more-than-21-thousand-farmers-of-sangli/article-3501"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/लोगो.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सांगली: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;"> ‘<span lang="mr" xml:lang="mr">पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते डिजिटल पद्धतीने ही कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या पहिल्याच टप्प्यात सांगली जिल्ह्यातील २१ हजार ७२५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण १५६ कोटी ५४ लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम वर्ग करण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">    हा महत्त्वपूर्ण शुभारंभ सोहळा आणि आढावा बैठक ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीस सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सांगली तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या पहिल्या टप्प्यातील वितरणामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ७२६ लाभार्थ्यांच्या खात्यावर १३२.८५ कोटी रुपये</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या १ हजार ९९९ लाभार्थ्यांच्या खात्यावर २३.६९ कोटी रुपये यशस्वीपणे वर्ग करण्यात आले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">     या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील एकूण ६८ हजार ९८१ पात्र कर्जखाती शासनाच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ५६ हजार ९६२</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">तर राष्ट्रीयकृत बँकांच्या १२ हजार १९ कर्जखात्यांचा समावेश होता. शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या प्राथमिक यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील ३८ हजार ४१० पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यापैकी ३१ हजार ९४४ पात्र लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">    दरम्यान</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">प्रशासनाकडून उर्वरित प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्ह्यातील अद्याप ६ हजार ४१८ पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५ हजार ५९८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्यांपैकी ४ हजार ५०९ लाभार्थ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक’ क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे त्यांची ई-केवायसी प्रक्रिया रखडली आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आपला ॲग्रीस्टॅक क्रमांक काढलेला नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यांनी तात्काळ नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा सुविधेच्या ठिकाणी जाऊन तो काढून घ्यावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">    याशिवाय</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्ह्यातील १ हजार ६७६ पात्र शेतकरी मयत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा मयत शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांनी महसुली दप्तरी वारस नोंद लवकरात लवकर करून घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता संबंधित सेवा संस्था तसेच राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन करावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आवाहन करण्यात आले आहे. कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सुलभ आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांवर सहकार विभागातील अधिकाऱ्यांची विशेष समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;">    ‘<span lang="mr" xml:lang="mr">पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ बाबत पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक किंवा इतर अडचणी असल्यास</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यांनी न घाबरता संबंधित तालुक्यातील उपनिबंधक अथवा सहायक निबंधक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात आले आहे. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून कृषी क्षेत्रात नवचेतना निर्माण झाली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/debt-relief-for-more-than-21-thousand-farmers-of-sangli/article-3501</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/debt-relief-for-more-than-21-thousand-farmers-of-sangli/article-3501</guid>
                <pubDate>Sat, 08 Aug 2026 19:23:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B.jpeg"                         length="75284"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        