<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/gram-panchayat/tag-5850" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>ग्रामपंचायत - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5850/rss</link>
                <description>ग्रामपंचायत RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>पूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करा; गुलाबराव पाटील</title>
                                    <description><![CDATA[<p>पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना एका महिन्याच्या आत संबंधित ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/transfer-the-complete-water-supply-plan-to-gram-panchayat-immediately/article-3826"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/1-1024x559.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राज्यात ज्या पाणीपुरवठा योजनांचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्षात नागरिकांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">अशा सर्व योजना संबंधित ग्रामपंचायतींकडे तातडीने हस्तांतरित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे स्पष्ट निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यावेळी ते बोलत होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>        </span><span lang="mr" xml:lang="mr">या बैठकीला कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सह सचिव गीता कुलकर्णी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या वैशाली आवटे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मयुरी पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जरी एखादी योजना पूर्ण झाली असली</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तरी तिचे अधिकृत हस्तांतरण ग्रामपंचायतीकडे झाले नसेल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर ती कागदोपत्री पूर्ण झाल्याचे निश्चित करता येत नाही. त्यामुळे ज्या योजनांमधून नागरिकांना पाणी मिळत आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यांचे हस्तांतरण प्राधान्याने पूर्ण करावे. काही ठिकाणी जुन्या योजना सुरू असल्यामुळे नवीन कामे विद्यमान योजनेशी जोडून पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था अधिक प्रभावीपणे वापरावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे त्यांनी सुचवले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>        </span><span lang="mr" xml:lang="mr">कोल्हापूर मधील १३ गावांसाठी असणारी सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुमारे १.२५ लाख लोकसंख्ये साठी असून ही महत्त्वाची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदे अंतर्गत नागगाव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">शिरोली पुलाची यांसारख्या भागातील पाणी पुरवठा योजनांचा क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन त्या वेळेत पूर्ण कराव्यात. कोल्हापूर जिल्हा परिषदे अंतर्गत सध्या २३ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू असून त्यापैकी २१ योजना पूर्ण झाल्या आहेत. यातील केवळ चार योजना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आल्या असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उर्वरित सर्व पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना एका महिन्याच्या आत ग्रामपंचायतींना सुपूर्द करण्याचे सक्त निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. विभागीय स्तरावर अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखून प्रत्येक योजनेची प्रत्यक्ष पाहणी करावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">वितरण व्यवस्थेची स्थिती तपासावी आणि ग्रामपंचायती कडील हस्तांतरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे सांगत ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत व शुद्ध पाणी पुरवठा मिळण्यासाठी शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/transfer-the-complete-water-supply-plan-to-gram-panchayat-immediately/article-3826</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/transfer-the-complete-water-supply-plan-to-gram-panchayat-immediately/article-3826</guid>
                <pubDate>Tue, 18 Aug 2026 18:00:05 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/1-1024x559.jpg"                         length="69407"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कामशेतमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ५ लाख खर्चूनही स्वच्छता कोलमडली</title>
                                    <description><![CDATA[<p>मावळातील व्यापारी केंद्र असलेल्या कामशेतमध्ये कचऱ्याची गंभीर समस्या. दरमहा ५ लाख खर्चूनही अस्वच्छता; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/5-lakhs-per-month-on-waste-but-farmers-suffer-from/article-3525"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images-(10).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तळेगाव दाभाडे: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तिन्ही मावळातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामशेत शहरात सध्या कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. रस्त्यांच्या कडेला</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">मुख्य बाजारपेठेत आणि विविध वसाहतींमध्ये ठिकठिकाणी कचरा पसरल्याने पावसामुळे या कचऱ्याची दुर्गंधी सुटली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">डास आणि माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांकडून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>   </span><span lang="mr" xml:lang="mr">कामशेत हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्यामुळे दररोज हजारो शेतकरी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">व्यापारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नागरिक आणि विद्यार्थी या परिसरातून नियमित ये-जा करतात. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सध्या मुख्य बाजारपेठ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कामशेत-पवनानगर रस्ता</span>, <span lang="mr" xml:lang="mr">इंद्रायणी नदी परिसर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">देवराम दत्त कॉलनीसह अनेक महत्त्वाच्या भागांत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी आणि उघड्यावर साचलेला कचरा एकत्र आल्यामुळे रस्त्यांच्या कडेला मोठा चिखल झाला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या कुजणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे पादचारी व रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कामशेत ग्रामपंचायतीकडे कचरा संकलनासाठी दोन पिकअप वाहने</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तीन ट्रॅक्टर आणि सुमारे वीस कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच कचरा टाकण्यासाठी दरमहा ६५ हजार रुपये भाड्याची जागाही उपलब्ध करून देण्यात आली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या संपूर्ण स्वच्छता व्यवस्थेवर दरमहा तब्बल पाच लाख रुपयांचा खर्च केला जात असल्याचे सांगण्यात येते. एवढा मोठा निधी खर्च करूनही शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वाहने आणि कर्मचारी उपलब्ध असतानाही शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर का साचत आहेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत कचरा कुजून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे विविध संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>     </span><span lang="mr" xml:lang="mr">या गंभीर समस्येबाबत प्रतिक्रिया देताना ग्रामविकास अधिकारी धनाजी देशमुख यांनी स्पष्ट केले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">काही जण बाहेरून टेम्पोद्वारे कचरा आणून थेट शहरातील रस्त्यांच्या कडेला टाकत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे बेजबाबदारपणे कचरा टाकणाऱ्यांवर यापुढे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन स्वच्छता यंत्रणा अधिक वेगाने कार्यान्वित करावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी आग्रही मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/5-lakhs-per-month-on-waste-but-farmers-suffer-from/article-3525</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/5-lakhs-per-month-on-waste-but-farmers-suffer-from/article-3525</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 11:44:24 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images-%2810%29.jpg"                         length="99909"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        