<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/developed-india-2047/tag-6474" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>विकसित भारत २०४७ - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/6474/rss</link>
                <description>विकसित भारत २०४७ RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>‘२०४७ पर्यंत विकसित भारत’; मोदींचा देशाला संकल्प</title>
                                    <description><![CDATA[<p>८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. २०४७ पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचा संकल्प आणि १२ वर्षांतील आर्थिक प्रगतीचा आढावा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/national/developed-india-till-2047-modis-resolution-to-the-country/article-3728"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/narendra-modi-1-1.webp" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नवी दिल्ली: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन देशभरात अतिशय उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा होत असताना</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १३ व्यांदा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवला. यंदाचे वर्ष विशेष ठरले कारण भारताचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ याला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी औचित्याचा पुनरुच्चार करत पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि २०२४ ते २०२७ मधील अमृतकाळात भारताला पूर्णपणे विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पुन्हा एकदा जाहीर केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>            </span>देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य पणाला लावणारे महान क्रांतिकारक व महापुरुषांचे स्मरण करून भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदींनी देशातील काही भागांत आलेल्या पूरस्थिती व भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांप्रती तीव्र सहानुभूती व्यक्त केली. संकटाच्या या कठीण काळात संपूर्ण देश पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले. कोणतेही राष्ट्र महान बनण्यासाठी मोठी स्वप्ने</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">दृढ संकल्प आणि अफाट सामर्थ्याची आवश्यकता असते</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे स्पष्ट करत पंतप्रधानांनी सांगितले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जेव्हा आपण मोठी उद्दिष्टे ठरवतो</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तेव्हा आपले प्रयत्नही त्यानुसार वाढतात आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरतात. जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">म्हणजेच २०२४ ते २०२७ दरम्यान भारत देश पूर्णपणे विकसित झालेला असेल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">         मागील १२ वर्षांच्या काळातील देशाच्या आर्थिक</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभूतपूर्व प्रगतीचा लेखाजोखा मांडताना पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण आकडेवारी सादर केली. मागील १२ वर्षांत भारताने वेगाने पावले टाकत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या काळात देशांतर्गत संरक्षण उत्पादन ४ पटीने</span>, <span lang="mr" xml:lang="mr">खादी आणि ग्रामोद्योग ५ पटीने</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर इलेक्ट्रॉनिक उत्पादन ७ पटीने वाढले आहे. तसेच आधुनिक रेल्वे कोच निर्मितीमध्ये २१ पटीने वाढ झाली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मोबाईल उत्पादन क्षेत्रात भारताने तब्बल ३१ पटीने मोठी झेप घेतली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>डिजिटल युगात भारताने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला असल्याचे सांगत पंतप्रधानांनी नमूद केले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">देशातील इंटरनेट वापरकर्ते ४ पटीने वाढले आहेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पेटंट ग्रँटमध्ये ४ पटीची वाढ झाली आहे आणि डिजिटल व्यवहारांमध्ये तब्बल १०० पटीने वाढ नोंदवली गेली आहे. गरिबी रेषेखालील लोकांना अत्यंत कमी वेळेत बाहेर काढून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. १४० कोटी देशवासीयांच्या सामूहिक शक्तीला आणि त्यांच्या संकल्पाला आता कोणीही रोखू शकत नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा ठाम विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी देशाला विकासाच्या नवीन शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>देश</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/national/developed-india-till-2047-modis-resolution-to-the-country/article-3728</link>
                <guid>https://www.lokprant.com/national/developed-india-till-2047-modis-resolution-to-the-country/article-3728</guid>
                <pubDate>Sat, 15 Aug 2026 09:02:31 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/narendra-modi-1-1.webp"                         length="26808"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        