<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/meghna-bordikar/tag-6497" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>मेघना बोर्डीकर - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/6497/rss</link>
                <description>मेघना बोर्डीकर RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>परभणीच्या विकासाला मोठी चालना; दीड हजार कोटींची गुंतवणूक</title>
                                    <description><![CDATA[<p>परभणीत १,५०० कोटींची गुंतवणूक, शेतकरी कर्जमाफी आणि संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ५० कोटींचा निधी. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/investment-of-one-and-a-half-thousand-crores-is-a/article-3738"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/मुख्य-शासकीय-ध्वजारोहण-31-1024x682.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">परभणी: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शेतकरी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">महिला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तरुण आणि सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून परभणी जिल्हा आता प्रगतीच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे. शेती</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उद्योग</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रोजगार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आरोग्य</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जलसंधारण आणि पायाभूत सुविधांना जास्तीत जास्त गती देऊन जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याची महत्त्वाची ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवून मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. या शानदार सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार राहुल पाटील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस अधीक्षक पंकज कुमावत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मनपा आयुक्त नितीन नार्वेकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्यासह अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">लोकप्रतिनिधी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अधिकारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>     </span>कार्यक्रमा दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल परभणीकरांचे अभिनंदन करतानाच</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचा गौरव करण्यात आला. तसेच पोलीस दल राबवत असलेल्या लोकाभिमुख उपक्रमांचेही पालकमंत्र्यांनी कौतुक केले. याप्रसंगी जलसंधारण सप्ताह निमित्त आयोजित</span> ‘<span lang="mr" xml:lang="mr">महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या विशेष लोगोचे अनावरण करण्यात आले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">समाजकल्याण विभागामार्फत गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलवाटप झाले आणि जनजागृती रथास हिरवा झेंडा दाखवण्यात आला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>परभणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासन स्तरावरून विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तून जिल्ह्यातील तब्बल १ लाख ६० हजार ७६९ शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. पहिल्या यादीतील पात्र ७९ हजार ८५५ शेतकऱ्यांसाठी ५८२ कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">राज्यस्तरावर जाहीर झालेल्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील ७ हजार ८७० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६० कोटी ४ लाख रुपये जमा झाले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>          </span>याशिवाय</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, ‘<span lang="mr" xml:lang="mr">मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’चा लाभ ९९ हजार ३५८ कृषी पंप धारकांना मिळाला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याद्वारे ६२२ कोटी ९० लाख रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ५ लाख २३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">३ लाख ६१ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>           </span>जिल्ह्यात उद्योग आणि रोजगाराची नवी क्षितिज्रे खुला करण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी परभणीत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या</span><span style="font-size:16pt;line-height:107%;"> ‘<span lang="mr" xml:lang="mr">परभणी ग्रोथ हब’ च्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे १</span>,<span lang="mr" xml:lang="mr">५०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आकर्षित होणार आहे. रेशीम शेती आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ मॉडेल राबवले जात आहे. तसेच</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून २ हजार ४३५ लाभार्थ्यांना ३९२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रोजगार मेळाव्यांमधून युवकांसाठी रोजगाराचे मार्ग सुकर झाले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणावर भर देताना शेतीपूरक व्यवसायात काम करणाऱ्या महिलांना कायदेशीर रित्या ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाखांहून अधिक महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जलसंधारणाला लोकचळवळ बनवण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ राबविण्यात येत आहे. यादरम्यान २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन’ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">असे आवाहन करण्यात आले. याशिवाय</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्ह्यातील ८५२ ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल गाव नकाशे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>आरोग्य क्षेत्रात परभणी जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">येथील जिल्हा रुग्णालयाने सलग दोनदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅबचे काम पूर्ण झाले असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">एमआरआय (</span>MRI) <span lang="mr" xml:lang="mr">सुविधेचा आतापर्यंत जवळपास एक हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराद्वारे ३० हजारांहून अधिक नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळाला आहे. परभणीच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात भर घालणाऱ्या संत जनाबाई तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सौरऊर्जा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">क्रीडा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">घरकुल आणि कौशल्य विकासाच्या कामांना गती देण्यात आली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>सोहळ्याच्या शेवटी पालकमंत्री महोदयांनी उपस्थितांना ‘नशामुक्त भारत अभियान’ व जलसंवर्धनाची शपथ दिली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">कर्मचारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विशेष प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी तसेच वीर पत्नी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">वीर माता व पित्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जनतेच्या सक्रिय सहभागातून एक सक्षम</span>, <span lang="mr" xml:lang="mr">समृद्ध आणि विकसित परभणी घडवूया</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास व्यक्त करत या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सांगता झाली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/investment-of-one-and-a-half-thousand-crores-is-a/article-3738</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/investment-of-one-and-a-half-thousand-crores-is-a/article-3738</guid>
                <pubDate>Sat, 15 Aug 2026 17:35:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A3-31-1024x682.jpeg"                         length="188397"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        