<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/maharashtra-news.eknath-shinde/tag-6509" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>महाराष्ट्र न्यूज.Eknath Shinde - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/6509/rss</link>
                <description>महाराष्ट्र न्यूज.Eknath Shinde RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; एकनाथ शिंदेंचा संदेश</title>
                                    <description><![CDATA[<p>ठाण्यात 'बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान' संपन्न. १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी शिकली मराठी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/eknath-shindes-message-marathi-is-a-language-of-devotion-and/article-3824"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/hp8opb6asaa2wt7.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ठाणे: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मराठी भाषा ही कोणतीही सक्ती नसून ती भक्तीची भाषा आहे. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी भाषा स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची खरी ताकद आणि मोठे वैशिष्ट्य असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले. परिवहन विभाग</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">राज्य मराठी विकास संस्था</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ या विशेष उपक्रमाच्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>      </span><span lang="mr" xml:lang="mr">या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">हा केवळ एका अभियानाचा समारोप नसून मराठीच्या अभिमानाची एक धडाकेबाज सुरुवात आहे. "महाराष्ट्र माझा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मराठी माझी संवाद भाषा" हा महाराष्ट्राचा खरा जयघोष असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मराठी भाषेची भक्ती ही संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र जोडणारी मोठी शक्ती आहे. तब्बल १०५ दिवस चाललेल्या या स्तुत्य अभियानातून तब्बल १ लाख २५ हजार रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या सर्व चालकांना समारंभात प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ‘लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी...’ या ओळींचा धागा पकडत त्यांनी मराठी ही आपली अस्मिता</span>, <span lang="mr" xml:lang="mr">स्वाभिमान आणि मायबोली असल्याचे सांगितले. कायद्याचा बडगा उगारण्या ऐवजी प्रेमाने आणि आपुलकीने भाषा शिकवण्याचा मार्ग परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वीकारल्याचे कौतुक करत</span>, "<span lang="mr" xml:lang="mr">कायद्याने नव्हे तर प्रेमाने भाषा शिकता येते</span>," <span lang="mr" xml:lang="mr">असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी नेहमी मराठीतच संवाद साधावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>        </span><span lang="mr" xml:lang="mr">यावेळी बोलताना त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचे स्मरण केले. तसेच राज्य शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">लाडकी बहीण योजना</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुलींसाठी उच्च शिक्षणात सवलत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सूट</span>, <span lang="mr" xml:lang="mr">लेक लाडकी योजना आणि सरकारी कागद पत्रांमध्ये आईचे नाव अधिकृतपणे नोंदविण्याची मुभा देणारे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे महामंडळा’चा सध्याचा ५० कोटी रुपयांचा निधी भविष्यात वाढवून १</span>,<span lang="mr" xml:lang="mr">००० कोटींपर्यंत नेण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्पही त्यांनी यावेळी जाहीर केला. महाराष्ट्र आज उद्योग</span>, <span lang="mr" xml:lang="mr">स्टार्टअप</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जीडीपी आणि परदेशी गुंतवणुकीत देशात अव्वल स्थानी असून दावोस परिषदेतही राज्यासाठी ३ ते ४ लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>      </span><span lang="mr" xml:lang="mr">या दिमाखदार सांगता सोहळ्याला उद्योग मंत्री उदय सामंत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">परिवहन मंत्री प्रताप सरनाईक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">खासदार नरेश म्हस्के</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार रवींद्र फाटक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अभियान समन्वयक सल्लागार डॉ. ज्योती ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षा-टॅक्सी चालक बंधू-भगिनी उपस्थित होते. "मायबोलीची भक्ती आणि मराठीचा सन्मान हीच आपल्या महाराष्ट्राची खरी शक्ती आहे</span>," <span lang="mr" xml:lang="mr">असा संदेश यावेळी देण्यात आला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/eknath-shindes-message-marathi-is-a-language-of-devotion-and/article-3824</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/eknath-shindes-message-marathi-is-a-language-of-devotion-and/article-3824</guid>
                <pubDate>Tue, 18 Aug 2026 17:47:42 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/hp8opb6asaa2wt7.jpg"                         length="148252"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्या तातडीने सोडवा; शिंदेंचे निर्देश</title>
                                    <description><![CDATA[<p>चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उच्चस्तरीय बैठक. रस्ते दुरुस्तीसाठी 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञान आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/shindes-instructions-to-solve-the-problems-in-chakan-talegaon-industrial-sector/article-3770"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/a521a031-cc19-4566-af62-9a5edf386d99-1024x682.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">महाराष्ट्र हे देशाचे प्रमुख औद्योगिक इंजिन असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">या इंजिनला अधिक गती देण्यासाठी चाकण आणि तळेगाव सारख्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातील उद्योगांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि रस्त्यांच्या दुर्दशेवर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात रस्ता दुरुस्ती करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ठाणे-नाशिक मार्ग किंवा कशेडी बोगद्याप्रमाणे ‘प्री-कास्ट’ आणि ‘जिओ पॉलिमर टेक्नो पॅच’ यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजविण्याचे आणि रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>           </span>चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत होते. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">खासदार डॉ. अमोल कोल्हे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार बाबाजी काळे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन</span>, <span lang="mr" xml:lang="mr">एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी आणि विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक पट्ट्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील आणि १४ विभागांचे अधिकारी त्यांच्या समन्वयाने काम करतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी दर शुक्रवारी सर्व विभागांची बैठक घेऊन कामांना गती द्यावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशा सक्त सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>चाकण आणि तळेगाव परिसरातील उद्योगांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी कमी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एमआयडीसीकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नवीन पोलीस ठाणे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चाकण शहराचा विकास आराखडा तात्काळ मंजूर करण्यात येईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी महत्त्वाची घोषणाही या वेळी करण्यात आली. वीजेची समस्या दूर करण्यासाठी महापारेषणकडून आगामी ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात आले असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रस्त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची टाळाटाळ किंवा दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. चाकण परिसरातील मलनिस्सारण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">घनकचरा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पाणी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रस्ते आणि वीज यांसारख्या एकमेकांशी जोडलेल्या सुविधांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. </span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>छत्रपती संभाजीनगर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीला जोडणारा ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ तसेच नवीन महामार्गांमुळे या संपूर्ण परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा देऊन राज्य नेहमीच अग्रेसर ठेवण्याची शासनाची कटिबद्धता असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/shindes-instructions-to-solve-the-problems-in-chakan-talegaon-industrial-sector/article-3770</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/shindes-instructions-to-solve-the-problems-in-chakan-talegaon-industrial-sector/article-3770</guid>
                <pubDate>Mon, 17 Aug 2026 11:34:16 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/a521a031-cc19-4566-af62-9a5edf386d99-1024x682.jpg"                         length="107284"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विकासाच्या चौकटीत शेतकरी, युवक, महिला; महाराष्ट्राला महासत्ता बनवण्याचा निर्धार</title>
                                    <description><![CDATA[<p>स्वातंत्र्यदिनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे-बोरिवली बोगद्यावर भाष्य.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/determined-to-make-maharashtra-a-superpower-of-farmers-youth-women/article-3742"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/thane.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ठाणे: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">देशभक्तीमय वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वेळी राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. सक्षम शेतकरी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कर्तृत्ववान युवक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे स्पष्ट करत शेतकऱ्यांचा सन्मान</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कामगारांचा घाम</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महिलांचा आत्मविश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवण्याचा दृढ निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>          </span>या दिमाखदार सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार रवींद्र फाटक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार संजय केळकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार माधवी नाईक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महापौर शर्मिला पिंपोळकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उपमहापौर हनुमंत जगदाळे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महापालिका आयुक्त सौरभ राव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज</span>, <span lang="mr" xml:lang="mr">धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राजर्षी शाहू महाराज</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महात्मा फुले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहली. तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करत त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आर्थिक प्रगती आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १२ वर्षांत भारताने अवकाश संशोधन</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">डिजिटल तंत्रज्ञान</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ऊर्जा स्वावलंबन आणि संरक्षण क्षेत्रात घेतलेली गगनभरारी ऐतिहासिक असल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्री म्हणाले की</span>, ‘<span lang="mr" xml:lang="mr">ब्रह्मोस’सारख्या तंत्रज्ञानामुळे देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर झाला आहे. याच राष्ट्रीय प्रवाहात महाराष्ट्र राज्य १ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. बळीराजाच्या कल्याणाचा पुनरुच्चार करताना त्यांनी सांगितले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ लागू केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ९७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंदणी केली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा परिषद सेस फंडातून २</span>,<span lang="mr" xml:lang="mr">१०० लाभार्थ्यांना आधुनिक शेती साहित्य</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सिंचन साधने आणि महिला बचतगटांना ई-कार्टचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या माध्यमातून हजारो नागरिकांना थेट लाभ आणि शासकीय नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ठाण्याच्या विकासाचे गेमचेंजर प्रकल्प</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय मांडताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरासाठी गेमचेंजर ठरणार आहेत. ठाण्याच्या बाजूने दुसऱ्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. ठाणे शहरासाठी ३०२ कोटींचा तर अंबरनाथ साठी १५० कोटी रुपयांचा मलनिःसारण प्रकल्प मंजूर झाला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">गोरगरीब व मध्यम वर्गीयांना पक्की घरे देत संपूर्ण महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. तसेच ठाण्यातील ९०० खाटांचे राज्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षात सेवेत दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सुरक्षा</span></strong><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">तंत्रज्ञान आणि युवा शक्ती</span></span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ६ हजार ५९ कृत्रिम बुद्धिमत्ता (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">AI) <span lang="mr" xml:lang="mr">सक्षम कॅमेरे बसवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधारवड’ ॲप आणि संवाद वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. नशामुक्त भारत अभियानांतर्गत ठाणे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. आजची तरुण पिढी ही अत्यंत स्मार्ट</span>, <span lang="mr" xml:lang="mr">टेक्नो-सॅव्ही आणि इनोव्हेशन करणारी असून त्यांनी स्टार्टअप्स आणि ग्रीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासात सक्रिय योगदान द्यावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे आवाहन त्यांनी केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जलसंधारण आणि महिला सक्षमीकरणावर भर</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कार्यक्रमा दरम्यान मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या</span><span style="font-size:16pt;line-height:107%;"> ‘<span lang="mr" xml:lang="mr">महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आणि</span> ‘<span lang="mr" xml:lang="mr">मृद व जलसंधारण रील्स स्पर्धे’ च्या अधिकृत लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा माहिती कार्यालय आणि ‘द ग्लोबल टाइम्स’च्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण व यशकथांवरील</span> ‘<span lang="mr" xml:lang="mr">स्त्री दर्पण’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याच्या शेवटी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/determined-to-make-maharashtra-a-superpower-of-farmers-youth-women/article-3742</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/determined-to-make-maharashtra-a-superpower-of-farmers-youth-women/article-3742</guid>
                <pubDate>Sat, 15 Aug 2026 17:55:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/thane.jpg"                         length="190917"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        