- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुंबईहून देवरूखला जाणाऱ्या कारचा जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात
मुंबईहून देवरूखला जाणाऱ्या कारचा जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात
By Lokprant
On

मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील सर्वजण मुंबईतून संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
By Lokprant
खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने ट्राफिक जाम
By Lokprant

Latest News
23 May 2025 18:12:13
पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच...