Category
राष्ट्र

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला - उपमुख्यमंत्री अजित पवार*
राष्ट्र 

भारताच्या बलोच आर्मीने पाकिस्तानच्या सैन्याला आणले नाकी नऊ ; एक तृतीयांश भाग बलोच आर्मीच्या ताब्यात

भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान ने ड्रोन पाठवले होते परंतु भारताने त्यावर हल्ला करून पाकिस्तानचा पराभव केला. भारत पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धात भारताच्या बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याला घेरलं आहे. काल सकाळी बलोच आर्मीने आयईडी ब्लास्ट करून...
राष्ट्र 

चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळलं; 5 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

देहराडून: चारधाम यात्रेदरम्यान आज गुरुवारी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गंगोत्रीजवळ सात आसनी हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथक...
राष्ट्र 

पाकिस्तान ला पुन्हा घरात घुसून मारले भारतीय सैन्याकडून ओपारेशन सिंदूर फत्ते

          अखेर तो क्षण आलाच, भारतीय सेनेनं पाकिस्तान  आणि पाकव्याप्त काश्मिरमधील  अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर' ही मोहीम फत्ते केली.भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक  करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा  बदला घेतला. भारतीय सेनेच्या        
राष्ट्र 

कानपुर मधे 4 मजली इमारतीला  भीषण आग

कानपुर:  उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका बूट कारखान्यात भीषण आग लागली आहे.  इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक कुटुंब अडकले होते.   पीटीआयच्या वृत्तानुसार, या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले गेले.कानपूरच्या चमनगंज पोलीस स्टेशन परिसरातील प्रेम नगरमध्ये  ही घटना घडली. स्थानिक लोकांचे...
राष्ट्र 

गोव्याच्या लैराई यात्रेत चेंगरा चेंगरीत 6 जणांचा मृत्यू; 60 जण गंभीर जखमी

गोवा: गोव्यातील बिचोलिम येथील शिरगाव गावात यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु याच यात्रे मधे एक धक्कादायक घटना घडली. शनिवारी श्री लैराई जत्रा उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत....
राष्ट्र 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र अलर्ट; महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय; पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांची माहिती

मुंबई:  पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव...
राष्ट्र 

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानचा माजी पॅरा कमांडो; तपासात धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा जणांनी पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलेल्या लोकांना निशाणा बनवलं. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. या हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. याचे...
राष्ट्र 

भारत-पाक सीमेवर हालचाली वाढल्या; शेतकऱ्यांना दोन दिवसात शेत खाली करण्याचे आदेश; भारत युद्धाच्या तयारीत?

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. BSF जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे. अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे...
राष्ट्र 

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा हल्ला; १० पाकिस्तानी सैनिक ठार

क्वेट्टा: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करुन दहा...
राष्ट्र 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेनी घेतली पर्यटकांची भेट

            जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे  स्वतः श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन        
राष्ट्र 

जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार

प्रत्येक नागरीकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता;  पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था - उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्र