विशेष वृत्त/पुणे: इमारतीच्या पाया खोदकामात नियमबाह्य काम झाल्याचे सांगून दोन कोटी रुपयांचा दंड ठोकण्याची भीती दाखवत तब्बल १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या शिवाजीनगर येथील महिला तलाठी आणि कोतवालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७,...
बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यवादी संघटनांनी ११ ऑगस्ट रोजी 'बलुचिस्तान स्वातंत्र्य दिन' साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पाकिस्तान सरकार व लष्कराची चिंता वाढली.
महाराष्ट्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदीचा निर्णय. सागरी हद्दीतील अवैध मासेमारी रोखण्यासाठी मंत्री नितेश राणे आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात चर्चा.