- Hindi News
- राष्ट्र
- भारताच्या बलोच आर्मीने पाकिस्तानच्या सैन्याला आणले नाकी नऊ ; एक तृतीयांश भाग बलोच आर्मीच्या ताब्यात ...
भारताच्या बलोच आर्मीने पाकिस्तानच्या सैन्याला आणले नाकी नऊ ; एक तृतीयांश भाग बलोच आर्मीच्या ताब्यात

भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान ने ड्रोन पाठवले होते परंतु भारताने त्यावर हल्ला करून पाकिस्तानचा पराभव केला. भारत पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धात भारताच्या बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याला घेरलं आहे. काल सकाळी बलोच आर्मीने आयईडी ब्लास्ट करून पाकिस्तानी 14 सैनिकांना ठार केल्याचे वृत्त समोर आले होते. भारताच्या बलोच आर्मीने केच, मास्टंग आणि कच्छी मधुन पाकिस्तानला पळवून लावले आहे. पाकिस्तान चा एक तृतीयांश भाग बलोच आर्मीने ताब्यात घेतला असून बहुतांश भागात पाकिस्तानी झेंडे काढून त्यांचे झेंडे फडकवले आहेत.
पाकिस्तान आता सर्व बाजूंनी वेढला गेल्याचं पाहायला मिळत आहे.
बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टावरीलही नियंत्रण पाकिस्तानने गमावल्याचे वृत्त हाती लागले आहे. बलोच लिबरेशन आर्मीने क्वेट्टामधील पाकिस्तानी लष्कराच्या छावण्यांवर मोठे हल्ले केले आहेत. पाकिस्तान सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करत बीएलएने क्वेटा ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय बलोचांनी पाकिस्ताने अनेक कॅम्पदेखील नेस्तनाबूत केले आहेत.

खबरें और भी हैं
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने ट्राफिक जाम
