मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
पुणे 

पुणे

और खबरें पढ़ें

प्रांत महाराष्ट्र

और खबरें पढ़ें

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांनी समन्वय ठेऊन आपत्तीवर मात करण्यासाठी काम करावे. आपत्तीबाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.                     पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत                     शहरातून...
पुणे 
Read More...

किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा

किसन वीर व खंडाळ्याच्या बीलापोटी जमा केले रू.१५८ कोटी ९६ लाख
सातारा 
Read More...

महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य - उद्योग मंत्री उदय सामंत

चाकण येथील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही
पुणे 
Read More...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

      सातारा  जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने चेन्नई वरून  धमकीचा मेल केला आहे. त्यामध्ये आज दुपारी 3:15 वाजता सातारा कलेक्टर ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी दिली आहे. मेल आल्या नंतर कलेक्टर ऑफीस मध्ये खळबळ उडाली. त्यानंतर लगेचच कलेक्टर ऑफिस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात        
सातारा 
Read More...

जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; बॉम्बे रेस्टोरंट चौकात वाहतूक कोंडी

    सातारा: काल झालेल्या मुसळधार पावसाने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला.  अनेक तास चौकामध्ये प्रचंड वाहतुकी कोंडी झाली. सदरचा भाग त्रिशंकू असल्यामुळे या भागाकडे जिल्हा परिषद ग्रामपंचायत तसेच नगरपरिषद या भागाकडे सामाजिक समस्या वर कोणाकडेच नाही मागता येत नाही.काल झालेल्या पावसामुळे वनवासवाडी भागामध्ये खेड ग्रामपंचायतीने...
सातारा 
Read More...

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सातारा:  खटाव व दहिवडी  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास वर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया  सुरु झाली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव व दहिवडी  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चालविले जाते.  इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घ्यावा असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे....
सातारा 
Read More...

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला - उपमुख्यमंत्री अजित पवार*
राष्ट्र 
Read More...

खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने ट्राफिक जाम 

              पुणे -बंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात  वाहतूक कोंडी झाली आहे.  सकाळी 7 वाजल्या पासून 10 वाजे पर्यंत ही वाहतूक कोंडी होती त्याचा वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला.                 पुणे - बंगलोर महामार्गवरून रोज लाखो प्रवासी वाहतूक करत असतात. एप्रिल मे महिन्यात शाळांना सुट्टया असतात त्यामुळे
सातारा 
Read More...

बीडीपी आरक्षण बाधीतांना बांधकामाची परवानगी मिळावी;  पुणे पर्यावरण मंचतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मांडल्या व्यथा      

पुणेः सी-डॅकने सॅटेलाईटच्या माध्यमातून केलेल्या चुकीच्या निरीक्षणातून दिलेल्या अहवालामुळे २००५ मध्ये पुण्यातील २३ गावांमध्ये बीडीपी अर्थात बायो डायव्हर्सिटी पार्कचे आरक्षण टाकण्यात आले आहे. यामुळे कष्टातून मिळालेल्या पैशातून घेतलेल्या जागांवर बांधकाम करण्याची परवानगी सर्वसामान्य पुणेकरांना नाही, ही अत्यंत चुकीची बाब आहे. त्यामुळे या जागा मालकांना झाडे लावण्याच्या अटींसह बांधकाम करण्याची परवानगी...
पुणे 
Read More...

मुख्याध्यापक पदाकरीता अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहन

पुणे:   दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आशा शाळेकरीता कंत्राटी तत्वावर मुख्याध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी २६ मे २०२५ अखेर अर्ज सादर करावेत. अर्जदार प्राधान्याने पदव्युत्तर पदवी, विशेष शिक्षणात पदवीधर आरसीआय नोंदणीकृत असावा. विशेष समावेशक शाळेचे , मुख्यध्यापक , विशेष शिक्षक म्हणून पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. नियुक्तीच्या तारखेला  
पुणे 
Read More...

मुंबईहून देवरूखला जाणाऱ्या कारचा जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात

  मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील सर्वजण मुंबईतून संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत      
प्रांत (महाराष्ट्र) 
Read More...